अरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली: जितेंद्र आव्हाड

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 21:00

साम्यवादी विचारवंत अरुंधती रॉय यांनी महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गांधीजींना महात्मा केलेच कोणी? असा सवाल अरुंधती रॉय यांनी करुन नवा वाद निर्माण केलायं.

जितेंद्र आव्हाडांनी काढली राज ठाकरेंची `अक्कल`

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 22:57

नक्कल करण्याची अक्कल नसल्यानं राज ठाकरेंच्या आजच्या टोलविरुद्धच्या आंदोलनाची फजिती झाली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. ते पुण्यात बोलत होते.

आंदोलनासाठी हिंमत, धमक आणि चमक लागते-आव्हाड

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 14:38

राज ठाकरे यांच्या आंदोलनावर जीतेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी हिंमत, धमक आणि चमक लागते, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते जीतेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

राजू शेट्टी जातीयवादीच, आव्हाडांची टीका

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 19:21

राजू शेट्टींच्या महायुतीतल्या समावेशावर राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केलीय. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा उघड झालाय. जातीयवादी पक्षांबरोबर जावून आपण जातीयवादी असल्याचं त्यांनी दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

`जड अंतःकरणा`ने आव्हाडांचं `ढाक्कुमाकुम`!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 18:39

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर गळा काढणा-या राजकारण्यांनी दोनच दिवसात आपले रंग दाखवायला सुरूवात केली.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येने `सनातन`ला `धक्का`!

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 19:11

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळं सनातन संस्था या हिंदुत्ववादी संघटनेलाही `धक्का` बसलाय.

‘जितेंद्र आव्हाडांनी आणले आमच्या पोटावर पाय’

Last Updated: Tuesday, July 9, 2013, 10:21

राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या पोटावर पाय आणले आहेत. त्यामुळे आम्ही रिक्षाबंदचे हात्यार उपासल्याची प्रतिक्रिया मुंब्रा येथील रिक्षाचालकांनी व्यक्त केली.

आठवलेंनी घेतली आव्हाडांची भेट

Last Updated: Friday, July 5, 2013, 22:03

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी रिपाईचे नेते रामदास आठवले यांची ठाण्यात भेट घेतली. या दोघांच्या भेटीमुळं राजकीय चर्चा रंगली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

Last Updated: Thursday, October 25, 2012, 12:09

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'शौचालयात घोटाळा' आव्हाडांचा सोमय्यांवर आरोप

Last Updated: Sunday, September 30, 2012, 08:53

मुंबईमध्ये शौचालयं बांधण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीच शौचालय बांधकामामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे, असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे.

गुन्हा दाखल : जितेंद्र आव्हाड मोकाट

Last Updated: Thursday, September 6, 2012, 22:21

झोपडपट्टीवासीयांसाठी तब्बल दीड तास रेल्वे रोको करुन हजारो प्रवाशांना वेठिस धरणा-या आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र त्यांना अजूनही अटक झालेली नाही. ते राजकीय नेते असल्याने त्यांना पोलीस अटक करण्यास धजावत नसल्याने ते मोकाट आहेत.

ठाण्यात दोन्ही काँग्रेसमध्ये समेट

Last Updated: Thursday, July 26, 2012, 23:37

कोर्टाच्या दणक्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या श्रेष्ठींनी धावाधाव केल्यावर अखेर ठाणे महापालिकेत दोन्ही काँग्रेसमध्ये समेट झालय. पक्षाच्या स्थानिक नेत्यांची आज बैठक झाली त्यात हा निर्णय झाला.

सबंध महाराष्ट्रात माझं घरच नाही- आव्हाड

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 11:36

आदर्श घोटाळ्यासंबंधी काल साक्ष देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतच काय, तर महाराष्ट्रातही आपल्या मालकीच एकही घर नसल्याचं सांगितलं.

रवी बऱ्हाटेंवर आव्हाड यांचा आरोप

Last Updated: Friday, April 13, 2012, 21:13

पुण्यातले विविध घोटाळे उघडकीस आणणारे बांधकाम व्यावसायिक रवी बऱ्हाटे यांनी सरकारची २५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केलाय.

कुलगुरूंच्या पाठीशी आता काँग्रेस-राष्ट्रवादी

Last Updated: Friday, March 30, 2012, 17:21

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्वाभीमान संघटनेचे नेते नितेश राणेंनी कुलगुरू राजन वेळूकरांची भेट घेऊन घोळासंदर्भात माहिती घेतली. तसंच कुलगुरूंच्या पाठिशी घालत युवासेना विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.