महापालिकांसाठी सरासरी २० टक्के मतदान

Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:35

राज्यात दहा महापालिकांसाठी ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के, पिंपरी-चिंचवड २३ टक्के, सोलापूर ३४ टक्के, अकोला ३० टक्के आणि अमरावती २८ टक्के मतदान झाल ं आहे.

१० महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Last Updated: Thursday, February 16, 2012, 08:50

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर या राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.

निवडणूक रणनिती अजितदादांची

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 16:38

ठाण्यात एनसीपीचे ४ कार्यकर्ते वीजेच्या धक्क्याने ठार

Last Updated: Sunday, February 12, 2012, 19:29

कळव्यात वीजेचा शॉक लागून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार कार्यकर्ते ठार झाले आहेत. लोखंडी झेंडा घेऊन कार्यकर्ते जात असताना वीजेचा धक्का लागला.

ठाण्यात धर्मराज्यचे मनसेला आव्हान

Last Updated: Monday, February 6, 2012, 19:12

ठाण्यात उमेदवारी यादीनंतर मनसेमध्ये अनेकजण नाराज झालेत. या नाराजांनी आता बंडखोरी करत राजन राजे यांच्या धर्मराज्य पक्षाकडे आपला मोर्चा वळवला आहे.

खा.संजीव नाईक यांचा सनसनाटी आरोप

Last Updated: Monday, February 6, 2012, 11:52

ठाण्यातली आघाडी तोडण्यासाठी शिवसेनेनं ऑफर दिल्याचा सनसनाटी आरोप खासदार संजीव नाईक यांनी केला आहे.

ठाण्यात राष्ट्रवादीच्या होर्डिंगवर आठवलेंची हरकत

Last Updated: Monday, February 6, 2012, 14:38

ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या होर्डींगवर आरपीआयचा उल्लेख आहे. त्यावरुन रामदास आठवले यांनी हरकत घेतली आहे.

ठाण्यात आघाडीत शेवटपर्यंत रस्सीखेच

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 15:45

ठाणे महापालिका निवडणुकीत झालेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी केवळ दोन तीन जागांचा तिढा न सुटु शकल्याने तुटणार का ? हा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या दोन वाजता चर्चा होणार असल्याचं समजतं.

शिवसेनेला ठाण्यात धक्का!

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 17:13

ठाण्यात फुटाफुटीचे आणि फोडाफोडीच्या राजकारणाने जोर धरला आहे. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीमधून शिवसेनेत जाणाऱ्यांचा सिलसिला सुरू होता. मात्र, आज राष्ट्रवादीने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश साळवी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे