Last Updated: Wednesday, June 6, 2012, 08:35
मोदी यांनी मुंबईमधल्या एका पुरस्कार सोहळ्यात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक घटना सांगितली. ‘पूर्वोत्तर राज्यांमध्ये जर आम्ही निवडणूक जिंकलो, तर काँग्रेस बायबलमध्ये दिलेल्या नियमांनुसार प्रशासन चालवेल, असं इंदिरा गांधींनी अश्वासन दिलं होतं.