वाढदिवसाच्या दिवशीच पवारांचं तोंड झालं कडू!

Last Updated: Thursday, December 12, 2013, 21:27

बारामतीच्या जिरायती भागात शरद पवारांचा गोड वाढदिवस पाणी प्रश्नामुळे कडू झालाय. तालुक्याच्या बावीस जिरायती गावांत कायमस्वरूपी पाणी मिळावं, म्हणून सत्ताधाऱ्यांविरुद्ध सामान्य जनता आज रस्त्यावर उतरली. कधी नव्हे तो आज लोकनेत्याविरुध्द संघर्ष विकोपाला गेलाय.

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!

Last Updated: Thursday, December 5, 2013, 10:12

मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.

काय हे, पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण

Last Updated: Thursday, November 21, 2013, 20:03

महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीतील २२ गावं पिण्याच्या पाण्यासाठी झगडतायत. या २२ गावातील गावकऱ्यांचा लढा आतापासून नाही तर गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. राज्यासमोर आणि देशासमोर बारामतीचा आदर्श मांडला जातो. पण शरद पवारांच्या बारामतीचं सत्य या २२ गावांच्या आंदोलनामुळे समोर आलं आहे.

२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:38

आत्ताच योग्य ती पावलं न उचलल्यास २०३० सालापर्यंत लोकसंख्येला पुरेसं पाणी पृथ्वीतलावर शिल्लक राहाणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिला आहे. २०३० सालापासून फार मोठं जलसंकट उभं राहाणार आहे.

कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!

Last Updated: Monday, September 30, 2013, 12:12

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

अजित पवारांच्या सूचनेला कलमाडींचा विरोध

Last Updated: Sunday, July 15, 2012, 12:48

खडकवासला धरणातलं पाणी टंचाईग्रस्त दौंडला देण्याच्या पालकमंत्री अजित पवारांच्या सुचनेला खासदार सुरेश कलमाडींनी विरोध केलाय. पुण्याचं पाणी पुण्यालाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कलमाडींनी घेतल्यानं, या विषयाला राजकीय रंग चढू लागला आहे.

... आणि मिळालं २४ तास मूबलक पाणी

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 18:48

संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्नानं गंभीर रुप धारण केलं असताना बदलापूरमधल्या शिवदर्शन सोसायटीतल्या रहिवाशांना २४ तास पाणी उपलब्ध होऊ शकलं... याचं श्रेय द्यावं लागेल रेन वॉटर हार्वेस्टिंगला आणि बदलापूर नगरपालिकेला...

मुंबईचा पाणीप्रश्न सुटणार!

Last Updated: Friday, May 18, 2012, 08:41

मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या पाणीपुरवठय़ात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण पूर्णत्वाला गेले आहे. त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे

पाणीप्रश्नावर आंदोलन - अण्णा हजारे

Last Updated: Thursday, May 17, 2012, 10:24

राज्यातल्या पाणीप्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सराकारने योग्य कारवाई न केल्यास मोठं आंदोलन उभारलं जाईल अंसही अण्णा म्हणाले.

लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट?

Last Updated: Monday, April 9, 2012, 20:26

लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट झाल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लवासासाठी नदीवर १० बंधाऱ्यांचं बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं आहे.

पाण्याच्या मुद्दयावरून महापालिकेत गोंधळ

Last Updated: Saturday, February 18, 2012, 17:16

कोल्हापूर महापालिकेत पाणीप्रश्नावरुन अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पाणीप्रश्नाबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनी गोंधळ घातला.