डॉ. होमी भाभांच्या ‘मेहरांगीर’चा 372 कोटींना लिलाव

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 18:38

भारताच्या अणुशक्ति संशोधनाचे प्रणेते, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या मुंबईतील आलिशान बंगल्याचा आज अखेर लिलाव झाला. या बंगल्याचं रूपांतर स्मारकामध्ये व्हावं, अशी मागणी होती. मात्र ही मागणी धुडकावून, एनसीपीएने डॉ. होमी भाभांचा हा वारसा 372 कोटी रूपयांना लिलावात काढला.

अजित पवारांनी दिला `देवगिरी` बंगल्याचा डागडुजी खर्च

Last Updated: Friday, December 27, 2013, 15:23

सरकारी निवासस्थानाच्या डागडुजीचा खर्च सरकारी तिजोरीवर न टाकता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: केलाय. सरकारी तिजोरीवर खर्चाचा भार न टाकता स्वत: खर्च करणारे अजित पवार राज्य मंत्रिमंडळातले एकमेव मंत्री ठरलेत.

‘सैफिना’चा ४८ करोड रुपयांचा बंगला!

Last Updated: Thursday, December 5, 2013, 13:21

बॉलिवूडची हॉट जोडी सैफ अली खान आणि करीना कपूर यांना आपला नवा ‘आशियाना’ सापडलाय. मिळालेल्या माहितीनुसार, सैफिनानं तब्बल ४८ करोड रुपयांमध्ये एक नवा बंगला विकत घेतलाय.

इक बंगला बने न्यारा!

Last Updated: Sunday, August 18, 2013, 16:39

आर्थिक मंदीमुळं बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसत असल्याचं बोललं जातंय. मात्र असं असलं तरी मध्य आणि दक्षिण मुंबईत आजही असे काही प्रोजेक्ट्स आहेत जे १०० कोटी रुपयांना फ्लॅट विकण्याच्या तयारीत आहेत.यामध्ये ड्युप्लेक्स आणि ट्रिप्लेक्स फ्लॅट्सचा समावेश आहे

बिग बीचे मुंबईत आणखी एक घर, किती कोटी मोजलेत?

Last Updated: Thursday, June 27, 2013, 10:33

घरांच्या किंमती गगनाला भिडत असल्यामुळे सामान्य मुंबईकरांना घर घेणं म्हणजे एकप्रकारे दिव्यच वाटू लागलंय. बॉलीवूडमधील सुपरस्टार अमिताभ बच्चनसाठी मात्र हे दिव्य पार करण सहज सोपं आहे.

अनीता अडवाणीला कोर्टाचा झटका

Last Updated: Monday, December 3, 2012, 16:48

मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत सुपरस्टार राजेश खन्नाच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या खटल्याची कार्यवाही १७ डिसेंबरपर्यंत थांबवली आहे. अनिता अडवाणी हिने डिंपल कपाडीया, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याविरोधात मारहाणीचा दावा केला होता.

घरात भुतांचा भास होऊ लागल्यास...

Last Updated: Thursday, August 2, 2012, 16:25

काही घरे अशी आसतात की त्या घरातील राहाणारे लोक कधी सुखी नसतात. त्यांना नेहमी संकटांना सामोरे जावे लागते. तर कधी अमानवी सावल्याही दिसतात. काही वेळेस अशा घटनांमुळे मृत्युलाही सामोरे जावे लागते. अशा घरांना भूत बंगलेही मानलं जातं.

मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर

Last Updated: Friday, June 22, 2012, 11:55

मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

अधिकाऱ्यांना बंगल्याचा मोह काही सुटेना..

Last Updated: Monday, May 7, 2012, 11:37

सरकारी अधिकाऱ्यानं बदली झाल्यानंतर तीन महिन्यांमध्ये सरकारी बंगला सोडावा असा नियम आहे. जळगावात मात्र एका अधिकाऱ्यानं तब्बल १० वर्षांपासून बंगल्याचा ताबा सोडलेला नाही.

राष्ट्रपतींनी पुण्यातील जमीन केली परत

Last Updated: Friday, April 27, 2012, 20:10

राष्ट्रपती प्रतिभा पाटील निवृत्तीनंतर पुण्यात राहायला जाणार नाहीत. राष्ट्रपतींनी पुण्यातल्या बंगल्याची जागा परत केलीय. याबाबत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून निर्णय कळवलाय.

राष्ट्रपतींचा बंगला वादाच्या भोव-यात

Last Updated: Friday, April 13, 2012, 10:52

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासाठी पुण्यात बांधण्यात येत असलेला बंगला पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे. या बंगल्यासाठी नियमापेक्षा अधिक जागा देण्यात आल्याचा आरोप जस्टीस फॉर जवान या संस्थेनं केलाय. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे.

आरक्षित भूखंडावर 'कृपां'चा साईप्रसाद इमला

Last Updated: Friday, March 30, 2012, 08:44

कृपाशंकर सिंह यांची वांद्र्यातील साईप्रसाद बिल्डिंग वादाच्या भोव-यात सापडली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी आरक्षित भूखंडावर ही इमारत बांधण्यात आली आहे. एवढच नव्हे तर इमारत बांधताना सीआरझेड नियमही धाब्यावर बसवण्यात आलेत.

राष्ट्रवादीचा 'टाईम' गेम.. काँग्रेसचा 'माईंड' गेम

Last Updated: Sunday, January 8, 2012, 19:57

आता उद्या संध्याकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनासोबत पुन्हा एकदा बैठक होणार आहे. काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी ही माहिती दिली. तसचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डेडलाईन दिल्याने काँग्रेस चांगलचं अडचणीत आल्याचे दिसते.

'वर्षा'वर पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा मोर्चा

Last Updated: Sunday, October 30, 2011, 08:39

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मोर्चा काढला आहे. पेण अर्बन बँकेच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केलेला आहे. त्यामुळं बँक डबघाईला आली. बँकेत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्यानं ठेवीदार हवालदिल झालेत.