Last Updated: Sunday, February 5, 2012, 21:33
मुंबईमध्ये महायुतीची जाहीर सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. आगामी काळात अजित पवार आणि आर.आर. पाटील यांनी मोर्चे काढण्याची तयारी करून ठेवण्याचा सल्ला रामदास आठवलेंनी दिला. तर भ्रष्टाचारी कलमाडींचं स्वागत कशासाठी ? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी टोकेची झोड उठवली.