Last Updated: Monday, June 10, 2013, 23:48
पहिल्याच पावसानं मुंबईकरांची दैना झालेली पहायला मिळाली. रस्त्यावर गुडघाभर पाणी, वाहनांची गर्दी आणि रेल्वेचा खोळंबा अशी स्थिती मुंबईभर होती. याचा फटका अर्थात सर्वसामान्य नागरिकांनाच बसला. मात्र नेमकं या समस्येला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो.