Last Updated: Tuesday, January 3, 2012, 11:19
पहिला क्रिकेट कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटीत पलटवार करायची धमक टीम इंडियाकडे आहे, हे सिद्ध करण्याची असताना पुन्हा टीम इंडियाने नांगी टाकली. टीम इंडियाचे चार गडी झटपट बाद झालेत. टीम इंडियाच्या 75 रन्स झाल्या आहेत.