हेच का भूषणांचे 'भूषण'

Last Updated: Friday, October 21, 2011, 14:34

अरविंद सावंत
अण्णांनी केलेले आंदोलन म्हणजे, एका क्रांतीचा उदय म्हटंल जातं, पण खरचं विचार करता असं जाणवतं की, ही क्रांती होती का म्हणून, कारण की क्रांतीची व्याख्या फार निराळी असते, अण्णांनी सुरू केलेले आंदोलन नक्कीच कौतुकास्पद आहे. म्हणजे आज फार मोठ्या प्रमाणात काँग्रेस विरोधात जी काही लाट उसळली आहे.

काँग्रेस ‘टार्गेट’ची भूमिका चुकीची

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 15:52

हरिश्य रोग्ये
प्रशांत भूषण हे सहज ओघात बोलले तर समजू शकलो असतो. परंतु ते पुन्हा जाणीवपूर्वक बोलून चूक करतात, याला काय म्हणायचं? ‘टीम अण्णां’च्या कोअर कमिटीने त्यांच्या विधानाचा निषेध केलेला नाही. केवळ अण्णा हजारे हे कॉंग्रेसलाच ‘टार्गेट’ करत आहेत.

हे बोलणं बरं नव्हं....

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:03

मधु चव्हाण
ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रकरणी केलेले वक्तव्य देशभरातील युवकांच्या मनात चीड निर्माण करणारे आहे. परंतु प्रशांत भूषण यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्र संघातील प्रतिनिधी करत आहेत.

वीज प्रश्ना प्रकरणी सरकार गंभीर

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:04

अनंत गाडगीळ
महाराष्ट्राला गेले काही दिवस भेडसावणाऱ्या वीज तुटवड्या मागे अनेक कारणे आहेत. ओरिसातील पूर परिस्थितीमुळे तेथील खाणीतील कोळसा ओला झाला आहे आणि तिथे पंपिंगद्वारे पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.

'दाटे' अंधाराचे जाळे

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:06

दिवाकर रावते
महाराष्ट्राला उतरती कळा लागलीए. असचं म्हणावं लागेल, जनतेची होणारी ससेहोलपट आता पाहावत नाही. माझा महाराष्ट्रातील माणूस हा दयनीय अवस्थेत जगत आहे याचं दु:ख तर आहेच, पण वाईट या गोष्टीच वाटतं की आता त्यांची प्रतिकारशक्तीच नष्ट होत चालली आहे.

जन’चेतने’साठी रथयात्रा

Last Updated: Thursday, December 22, 2011, 20:34

माधव भांडारी
रथयात्रेत ‘राम’ राहिला की नाही, हे रथयात्रा सुरू होण्यापूर्वीचं कसं ठरवता येईल. अडवाणींनी आतापर्यंत ज्या काही रथयात्रा काढल्या त्या विशिष्ट उद्देशासाठी काढल्या आहेत.

भांडवली गुंतवणूक थांबल्याने 'विजेची गोची'

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:08

अशोक पेंडसे
भारनियमनातून सु़टका करण्यासाठी एन्ऱॉंन वीज प्रकल्प आणला गेला. परंतु हा प्रकल्प बुडित गेल्याने सर्वच घोळ झाला आहे. भारनियमनातून सु़टका करण्यासाठी एन्ऱॉंन वीज प्रकल्प आणला गेला. परंतु हा प्रकल्प बुडित गेल्याने सर्वच घोळ झाला आहे.

भारनियमनाचा झटका उद्योगजगताला फटका

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:11

श्रीराम दांडेकर
महाराष्ट्रातील उद्योग आणि उद्योजक वीजेच्या टंचाईमुळे लुळापांगळ्या अवस्थेला आला आहे. वीजेच्या भारनियमनाचा शॉक सहन करण्याच्या पलीकडे गेली आहे.

अण्णांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:15

बाबा आढाव
अण्णांच्या संदर्भात रोज नव्या नव्या स्वरुपात मांडणी होत आहे. अण्णांचे नेमकेपण काय आहे त्याचा शोध घेण्यात येतो. सध्या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी पाहता तर त्यात गैर काहीच नाही.

महापालिकेवर निळा-भगवा फडकविणार

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:17

अर्जुन डांगळे
दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम असल्याने रामदासजी आठवलेंना बोलावले नाही, अशी बोंब मारणाऱ्यांना याची माहिती नसावी, असेच वाटते. काही अपवादात्मक परिस्थिती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला भाजपचे काही नेते आले असतील.