Last Updated: Friday, June 20, 2014, 15:39
रेल्वेला चालविण्यासाठी पारंपारिक विचार आणि वर्तमान पद्धत पुरेशी नाही. त्यामुळे नवे काहीच हाती लागणार नाही. काही करत नसल्याचे स्पष्टीकरण किंवा कोणतेही कारण आता मोदी सरकार खपवून घेणार नाही. आमच्या सरकारचा मंत्र आहे, काम करा नाही तर चालते व्हा, असे रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी देशभरातील रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले.