मनसेच्या जोखडातून मुक्त झालो- हर्षवर्धन जाधव

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 23:25

मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव मनसे सोडणार असून ते उद्या आमदारकीचाही राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सोपवणार आहेत.

मनसे आमदार हर्षवर्धन जाधव पक्ष सोडणार?

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 17:43

मराठवाड्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथून ते मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.

बलात्काराच्या आरोपीने केली आत्महत्या

Last Updated: Sunday, January 6, 2013, 00:06

आपली अब्रू वाचवण्याच्या प्रयत्नात अतिप्रसंग करणार्‍या नराधमाची मजूर महिलेने जीभ छाटल्याची घटना १४ फेब्रुवारी २0१२ रोजी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे घडली होती.

दत्ताच्या जत्रेत सुरू आहे जुगार....

Last Updated: Saturday, January 5, 2013, 20:15

लातूरमध्ये जळकोट तालुक्यात भरलेल्या दत्त जयंतीच्या यात्रेत खुलेआमपणे जुगार खेळला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे शाळकरी मुलं शाळा बुडवून जुगार खेळतात.

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, राष्ट्रवादीची मागणी

Last Updated: Saturday, January 5, 2013, 19:50

लातूर जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. त्यामुळे लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

छेडछाडीला कंटाळून १२ वर्षीय मुलीने जाळून घेतलं

Last Updated: Friday, January 4, 2013, 18:16

छेडछाडीला कंटाळून इयत्ता पाचवीतल्या १२ वर्षीय मुलीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

दुष्काळामुळे लांबली गावांमधली लग्नं

Last Updated: Thursday, January 3, 2013, 18:56

मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती भयाण आहे. मुलींच्या लग्नासाठीही लोकांकडे पैसे नाहीत. त्यामुळं यावर्षी होणारं लग्न आता पुढं ढकलण्याची वेळ जालना जिल्ह्यातील शेतक-यांवर आली आहे.

औरंगाबाद-नगर हायवे मृत्यूचा सापळा

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 19:42

औरंगाबादसाठी औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला आणि औरंगाबाद-पुण्याला जोडणारा हा आहे औरंगाबाद-अहमदनगर हायवे... मात्र औरंगाबादकरांच्या दृष्टीनं हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय.

दुष्काळाने घेतला लहानग्याचा बळी

Last Updated: Monday, December 31, 2012, 20:51

दुष्काळानं परिसीमा गाठली आहे. दुष्काळ आता थेट जीवावरच उठलाय. औरंगाबाद जिल्ह्यात लाडसावंगी गावात दुष्काळानं एका 13 वर्षीय मुलाचा बळी घेतलाय.

उस्मानाबाद पोलिसांवर नामुष्की

Last Updated: Monday, December 31, 2012, 14:09

पैशांची चणचण असल्यानं महसूल विभागाच्या वाहानांना पेट्रोल मिळत नसल्याचा मुद्दा चर्चेत असताना आता पोलिसांच्या बाबतीतही हा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.