Last Updated: Tuesday, June 18, 2013, 12:37
अहमदनगर-पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर पाच जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
Last Updated: Saturday, June 15, 2013, 21:41
रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलंय. खेडमध्ये नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीय. यामुळे खेड-सुसेरी रस्ता पाण्याखाली गेलाय. तर दापोली-बोंडिवली रस्ताही पाण्याखाली गेलाय.
Last Updated: Saturday, June 15, 2013, 11:04
नाशिकच्या उड्डाणपुलाचे शुक्रवारी उद्धघाटन झालं. वाहतुकीची समस्या थोडी कमी होईल म्हणून थोड्याफार सुखावलेल्या नाशिककरांच्या आनंदावर मात्र त्याच दिवशी विरजण पडलंय.
Last Updated: Friday, June 14, 2013, 20:55
नाशिकमध्ये अपहरण झालेल्या बिपीन बाफनाचा मृतदेह अखेर सापडलाय. निफाड रस्त्यावर विंचूर गवळी शिवारात त्याचा मृतदेह सापडलाय. एक कोटीच्या खंडणीसाठी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.
Last Updated: Friday, June 14, 2013, 10:47
राज्यमंत्री झाल्याबद्दल संजय सावकारे यांच्या सत्काराला त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क नोटांचा पाऊस पाडलाय. भुसावळ रेल्वे स्टेशनवर त्यांचं स्वागत करताना ही नोटांची उधळण करण्यात आलीय.
Last Updated: Thursday, June 13, 2013, 19:29
नाशिकच्या पहिल्या पावसात महापौरांचाच प्रभाग जलमय झाला. मग आज महापौरांनी आमदार आणि आयुक्तांसह दौरा करून पाणी का साचलं याचा शोध घेतला. पण हा दौरा म्हणजे निव्वळ फार्स असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.
Last Updated: Tuesday, June 11, 2013, 19:15
नाशिकमध्ये टोळक्यांचा धुडगूस गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. दहा पंधरा जणांच्या टोळक्यानं मारहाण करण्याच्या आणि त्या मारहाणीत खून झाल्याच्या घटना ताज्या असतानाच नाशकात आता गँगवॉरला सुरुवात झालीय.
Last Updated: Tuesday, June 11, 2013, 19:44
आंध्रप्रदेशातील हैंद्राबाद येथील साईभक्त आणि एस.व्ही.आर.या प्रवासी कंपनीचे मालक सुभाषचंद्र यानी आज शिर्डीच्या साईबाबांना ७०० ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.
Last Updated: Thursday, June 6, 2013, 18:54
येत्या काही दिवसांत कांदा सर्वसामान्यांना रडवणार अशीच चिन्हं आहेत. दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याचं उत्पादन तीस ते पस्तीस टक्के उत्पादन कमी झालंय.
Last Updated: Wednesday, June 5, 2013, 21:57
यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या दोन महिन्यात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी तब्बल 1 कोटी भाविकांनी साई दरबारी हजेरी लावली. दररोज तब्बल 1 लाखांवर भाविक साईबाबांचं दर्शन घेतात.
आणखी >>