संजय दत्तची येरवड्यात रवानगी

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 09:55

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी संजय दत्त याला आज पहाटे आर्थर रोडमधून येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलंय. गुरुवारी, १६ मे रोजी त्यानं टाडा कोर्टासमोर शरणागती पत्करली होती.

पुन्हा एकदा उदयनराजे शरद पवारांविरोधात आक्रमक!

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 20:59

साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुन्हा एकदा बिनधास्त वक्तव्यानं राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान दिलंय.

पावसाच्या संकेतांना `काकस्पर्श`!

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 18:32

हवामान खात्याच्या अंदाजाला आणखी बळकट करणारे संकेत पक्ष्यांनीही दिलेत. असाच एक संकेत आहे कावळ्याचा...

भामटा डॉक्टर: दिलं इंजेक्शन- चोरले दागिने

Last Updated: Monday, May 20, 2013, 20:13

थेरगावमधल्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये एका भामट्यानं डॉक्टर असल्याचा बनाव करत एका महिलेचे दागिने पळवलेत.

LBT वरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली!

Last Updated: Monday, May 20, 2013, 19:19

पिंपरी चिंचवडमध्ये आज LBTच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधला संघर्ष शिगेला पोहचला. राष्ट्रवादी काँग्रेसनं दुकानं उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा फुसका बार ठरला.

उदयनराजेंचं शरद पवारांना आव्हान!

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 18:34

सातारा जिल्ह्यातील पाणीप्रश्नांवर खासदार उदयनराजे आक्रमक झाले असून त्यांनी थेट आपल्याच पक्षाचे प्रमुख शरद पवारांना आव्हान देण्याची भाषा सुरु केली आहे.

`मनसे`त अंतर्गत धुसफूस? राज यांचा आदेश मानणार कोण?

Last Updated: Sunday, May 19, 2013, 16:28

पुण्यात एलबीटीच्या निमित्तानं मनसेत पेशवाईची नांदी पहायला मिळतेय. राज ठाकरेंनी जनतेला वेठीला धरु नका, असा इशारा व्यापा-यांना दिल्यानंतरही, मनसेचे सरचिटणीस आणि पुण्याचे प्रभारी अनिल शिदोरे यांनी व्यापा-यांविरोधात आंदोलन करु नये असा फतवा काढलाय.

ओढ विठू माऊलीच्या भेटीची...

Last Updated: Saturday, May 18, 2013, 21:14

अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा असलेल्या आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर झालाय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान ३० जूनला होणार आहे. तर जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान २९ जूनला होणार आहे.

...आणि 'लोत्झे-एव्हरेस्ट' मोहीम फत्ते झाली!

Last Updated: Friday, May 17, 2013, 20:52

माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट लोत्झे या जगातल्या सर्वात उंच शिखरांवर मराठमोळा झेंडा रोवला गेलाय आणि ही धाडसी कामगिरी केलीय पुणेकरांनी....

दुष्काळामुळे सापडलं पाण्याखालचं गाव!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 21:33

दुष्काळानं आज आवघा महाराष्ट्र होरपळतोय.... राज्यातली जनता पाण्यासाठी हवालदिल झालीय. पण या दुष्काळामुळे पुणे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेलं एक गाव सापडलंय.