मुंबईत कारने ८ जणांना उडवले, १ ठार

मुंबईत कारने ८ जणांना उडवले, १ ठार

Last Updated: Thursday, February 13, 2014, 20:07

मुंबईत चारकोप भागात भरधाव कारने आठ जणांना उडवलं आहे, यात एकाचा मृत्यू झाला आहे. काका केणी बस थांब्यावर उभ्या असलेल्या ८ प्रवाशांना उडवल्याची घटना ही बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

लोकलचं तिकीट फक्त `एका क्लिक`वर

लोकलचं तिकीट फक्त `एका क्लिक`वर

Last Updated: Thursday, February 13, 2014, 17:56

रेल्वेने एटीव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त एका क्लिकरवर हे तिकिट एटीव्हीएमवर काढता येणार आहे.

मुंबईतील रेल्वे प्लेटफॉर्मचं ऑडिट करा - हायकोर्ट

Last Updated: Thursday, February 13, 2014, 20:01

मुंबई हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला महत्वाचा आदेश दिलाय. मुंबईतल्या रेल्वे प्लेटफॉर्मचं ऑडिट करुन रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्ममधल्या पोकळीबाबत रेल्वेनं एक समिती स्थापन करुन ३ ते ४ आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.

<b>राज ठाकरे काय बोलले पत्रकार परिषद</b>

राज ठाकरे काय बोलले पत्रकार परिषद

Last Updated: Thursday, February 13, 2014, 17:37

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीतील माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली.

राज्यातील हे २५ टोलनाके बंद होणार

राज्यातील हे २५ टोलनाके बंद होणार

Last Updated: Thursday, February 13, 2014, 13:28

खासगीकरणांतर्गत दुपदरी करणाच्या प्रकल्पांची प्रादेशिक विभाग निहाय मार्गावरील राज्यातील आणि एमएसआरडीसीसह राष्ट्रीय महामार्गावरील (नॅशनल हायवे) एकूण २५ टोलनाके बंद होणार आहेत.

राज आणि बाबांमध्ये या मुद्यांवर ‘चर्चा झालीच’

राज आणि बाबांमध्ये या मुद्यांवर ‘चर्चा झालीच’

Last Updated: Thursday, February 13, 2014, 12:59

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली.

राज चर्चेचे फलित : राज्यातील २५ टोलनाके बंद होणार

राज चर्चेचे फलित : राज्यातील २५ टोलनाके बंद होणार

Last Updated: Thursday, February 13, 2014, 13:38

राज्यातील ज्या मार्गावर रस्ते प्रकल्पांचा खर्च १० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. अशा रस्त्यांवर सुरू असलेले जवळपास २५ टोलनाके लवकरच बंद करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.

राज्यात १.३२ लाख रिक्त पदे भरणार, कर्मचाऱ्यांचा संप मागे

Last Updated: Thursday, February 13, 2014, 11:27

राज्य कर्मचाऱ्यांनी आपला नियोजित संप मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेतला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील १ लाख ३२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.

मुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे ?

मुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे ?

Last Updated: Thursday, February 13, 2014, 10:42

मुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे यांची निवड निश्चित असून आज दुपारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार असल्याची माहिती झी मीडियाच्या सूत्रांनी दिलीय. सत्यपाल सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्तपद गेल्या १२ दिवसांपासून रिक्त आहे.

टोल धोरणात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी

टोल धोरणात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी

Last Updated: Thursday, February 13, 2014, 10:26

सह्याद्री अतिथीगृहावर टोल प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी रस्त्यांबाबतची दाहकता दाखवून दिली. त्यानंतर टोल धोरणात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.