मंत्रालयात लागलेली आग आटोक्यात

Last Updated: Monday, June 23, 2014, 17:15

मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर आज दुपारी आग लागली होती, ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दादांना हवंय, सोशल मीडियावर नियंत्रण!

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 17:35

सोशल वेबसाईटवरून राष्ट्रपुरुषांची, इतिहासातील नेत्यांची बदनामी करण्याचं आणि त्यातून जनतेच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याचं काही समाजविघातकांचं काम समोर आलंय.

पिकांवरील रोग नियंत्रण करणार मोबाईल अॅप

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 16:45

आपल्या पिकावर कोणता रोग पडलाय आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं, हे शेतकऱयांना आता एका क्षणात समजणार आहे.

आयपीएल ७: उद्घाटन `यूएई`त, सामने बांग्लादेशात, फायनल भारतात!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 17:41

भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर बीसीसीआयनं आयपीएलच्या सातव्या सीझनसाठी पहिला पर्याय म्हणून युएईवर शिक्कामोर्तब केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये १६ एप्रिलला या स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि १ जूनला भारतात आयपीएल-७ चा समारोप होईल, असं संयोजकांनी जाहीर केलंय.

मलेशिया विमान अपघात: २३९ प्रवाशांमध्ये ५ भारतीयांचा मृत्यू

Last Updated: Saturday, March 8, 2014, 17:44

२३९ प्रवाशांना घेवून बिजिंगला जात असलेलं मलेशिया एअरलाईन्सच्या विमानाला मोठा अपघात घडलाय. या अपघातात विमानातील सर्व २३९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. यात ५ भारतीयांचाही समावेश आहे.

मलेशियाचे भरकटलेले विमान समुद्रात कोसळले

Last Updated: Saturday, March 8, 2014, 12:05

मलेशियाचे भरकटलेले विमान समुद्रात कोसळल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केला आहे. तर व्हिएतनामच्या सरकारी मीडियाने हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे २३९ प्रवाशी आणि १२ कर्मचाऱ्यांबाबत भिती व्यक्त करण्यात आली आहे.

मलेशियाचे विमान बेपत्ता, विमानात २३९ प्रवाशी

Last Updated: Saturday, March 8, 2014, 12:05

मलेशिया एअरलाइन्सचं विमान अचानक बेपत्ता झाले आहे. या विमानाची माहिती रडारावरून मिळत नसल्याने अपघाताची भिती व्यक्त होत आहे. या विमानात २३९ प्रवासी आणि १२ कर्मचारी आहेत. या विमानाच शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. २०० कर्मचारी मदतकार्य करीत आहेत.

वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच सोप्या गोष्टी...

Last Updated: Sunday, January 12, 2014, 17:37

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्वत:ला खूप त्रास दिला असेल... आणि काही दिवसांनंतर कंटाळून आपल्या व्रताला राम-राम म्हटलं असेल... पण, तुम्हाला स्वत:ला त्रास करून घेण्याची काही एक गरज नाही. कारण...

पंचगंगेत मैला, कोल्हापूर पालिका आयुक्तांनाच कारणे दाखवा नोटीस

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 21:47

पंचगंगा नदीत मैला सोडण्याचं काम कोल्हापूर प्रशासनाकडून सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. त्याचबरोबर महापालिका प्रशासन अनेकवेळा दिलेली आश्वासनं का पाळली नाहीत, याचा खुलासाही येत्या सात दिवसात करावा असे आदेशही या नोटीशीत देण्यात आलेत.

केरन सेक्टरमध्ये अतिरेक्यांची युद्धाची तयारी

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 12:38

भारताला नामोहरम करण्यासाठी पाकिस्ताने अतिरेक्यांशी हात मिळवणी केल्याचे भारत-पाक सीमेवर दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा सापडला आहे. पकडण्यात आलेला सर्व शस्त्रसाठा युद्धादरम्यान वापरण्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काश्मीरमध्ये तब्बल ४० दहशतवादी घुसलेत

Last Updated: Thursday, October 3, 2013, 14:16

काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एका गावात तब्बल ४० दहशतवादी घुसलेत.त्यांच्याशी आर्मीचा गेल्या १० दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दहशतवादी आणि आर्मी यांच्यात जोरदार गोळीबार सुरू आहे. आज चकमकीचा दहावा दिवस आहे.

`चीनचा भारतीय जमिनीवर कब्जा नाही`

Last Updated: Friday, September 6, 2013, 20:16

भारताचा कुठलाही भूभाग चीनच्या ताब्यात जाऊ देण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांनी याबाबतची चर्चा निराधार असल्याचं म्हटलंय.

पाकच्या नापाक कारवाया सुरुच

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:17

पाकच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाक सैन्याकडून रात्रीपासून पूँछ सेक्टरमध्ये गोळीबार सुरु आहे.

पुन्हा हल्ला; बीएसएफ जवान गंभीर जखमी

Last Updated: Monday, August 12, 2013, 09:11

मुजोर पाकिस्तानी सैन्यानं रविवारी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या सीमेवर तसंच पूँछ भागातील बालकोट-मेंढरमध्ये गोळीबार केला. या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान गंभीर जखमी झालाय.

भारतीय लष्कर चौकीवर पाककडून गोळीबार

Last Updated: Saturday, July 27, 2013, 15:31

जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे लष्कराच्या छावणीवर गोळीबार पाकिस्तानने गोळीबार केला. पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात आलेय.

हरभजन दोषी होता - नानावटी

Last Updated: Friday, April 12, 2013, 17:08

या प्रकरणाची चौकशी करणारे सुधीर नानावटी यांनी हरभजनला दोषी ठरवले आहे. श्रीशांतवर झालेला हल्ला हा प्रक्षुब्ध बिलकुल नव्हता, असे नानावटी यांनी म्हटले आहे.

भज्जीने मारण्याचा प्लान आधीच केला होता- श्रीशांत

Last Updated: Friday, April 12, 2013, 16:49

टीम इंडियाचे दोन स्टार बॅट्समन विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या भांडणाने नवं रूप घेतलं आहे. आयपीएल – ६ च्या एका मॅचमध्ये दोघांच्या झालेल्या शाब्दिक चकमकीने मात्र जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

`... तर भारत - पाक संबंध स्थिर राहणार नाहीत`

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 17:23

पाकिस्ताननं पूँछ भागात केलेल्या क्रूर हल्ल्यात दोन भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिलीय. परिस्थिती अशीच राहिली तर भारत पाक संबंध स्थिर राहणार नाहीत, असं मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलंय.

अॅसिडिटी-वजन टाळण्यासाठी काय करावं?

Last Updated: Monday, January 14, 2013, 18:19

आज नोकरीच्या निमित्ताने वेळेवर खाणे होत नाही. कधीही जेवण घेतले जाते. याचा परीणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेकवेळा अॅसिडिटीचा सामना करावा लागतो. अॅसिडिटीचा त्रास असेल, तर वेळेवर खाणं हे तुम्हाला फार आवश्यक आहे.

पाच वर्षांच्या मुलानं दिला शहीद हेमराजला मुखाग्नि!

Last Updated: Thursday, January 10, 2013, 09:46

जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या दोन जवानांपैकी लान्स नायक हेमराज सिंह यांच्या पार्थीवावर बुधवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय जवानाचे शिर कापून पाकिस्तानी सैनिकांनी नेले

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 11:23

पाकिस्तानी सैनिकांचे कौर्य काल पुन्हा एकदा दिसून आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत ६०० मीटरपर्यंत घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.

आंबेडकर झाले हक्काच्या घराला पारखे!

Last Updated: Thursday, December 6, 2012, 08:35

इंदू मिलची जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा संसदेत झाली असली तरी बाबासाहेबांच्या मालकीची जमीन मात्र अजुनही केंद्र सरकाच्याच ताब्यात आहे.

राज ठाकरेंचा फुसका बार; इंजिन धावलंच नाही

Last Updated: Thursday, October 18, 2012, 14:29

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातल्या शहरी भागांपुरतीच मर्यादित असल्याचं नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतंय. राज ठाकरे आणि मनसे नेत्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्यानं पुढच्या निवडणुकांतही मनसेच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, हे वास्तवही नेत्यांना कळू लागलंय.

मुलांना 'तसल्या' साइट्सपासून ठेवा दूर

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:52

हल्ली आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेल्यावर एकटी मुलं घरी काय करत असतील, याची पालकांना नेहमीच चिंता असते. पण इंटरनेट आल्यापासून ही चिंता अधिक वाढली आहे. कारण, पालकांच्या परोक्ष मुलं इंटरनेटवर कुठल्या वेबसाइट्स पाहात असतील, अशी धास्ती हल्ली पालकांना वाटू लागली आहे.

बिल़्डरांचे हस्तक एसीपीवर बदलीचा 'कंट्रोल'

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 16:49

मुंबईत बिल्डरच्या एजंटगिरीचा आरोप असलेल्या आणि झोपडपट्टीधारकांवर दबाव आणणाऱ्या एसीपी खराडेचं 'झी २४ तास'नं बिंग फोडल्यानंतर त्यांची कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली आहे.

जड वाहनांवर आता 'वेग नियंत्रक' सक्तीचा

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 17:39

राज्यातील रस्त्यांवरली अपघातांचे प्रमाण लक्षात घेता विविध वाहनांवर " वेग नियंत्रक " बसवण्याचा निर्णय घेण्यात परिवहन विभागाने घेतला आहे. 1 मे पासून पुढील चार महिन्यात राज्यातील सर्व स्कुल बसवर 'वेग नियंत्रक' सक्तीचा केला जाणार आहे

धुळे-जळगावातील शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाला विरोध

Last Updated: Sunday, March 11, 2012, 15:47

धुळे आणि जळगावात कच्च्या तेलाचे साठे आढळून आलेत. तेलाचे साठे काढण्यासाठी गावक-यांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी विहीर खणण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरु केलेल्या जमिन अधिग्रहणाला गावक-यांनी विरोध केला आहे.

सोशल नेटवर्किंगवर नो प्रचार

Last Updated: Friday, January 27, 2012, 22:12

फेसबुक, यू ट्युब, ट्‌विटर सोशल नेटवर्किंग साईटस्‌वर प्रचारासंदर्भात मजकूर किंवा माहिती अपलोड राजकीय नेत्यांना करता येणार नाही. जर करावयाची असेल तर राजकीय पक्षांनी आयोगाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे, असे निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.