Last Updated: Thursday, June 19, 2014, 12:02
महाराष्ट्राला १०० टक्के शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळेल असा विश्वास आज शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून करण्यात आलाय. सामनाच्या संपादकीयातून ही भूमिका मांडण्यात आलीय.
Last Updated: Tuesday, June 17, 2014, 19:19
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन-तीनदा आदेश देऊनही, आघाडी सरकारमधील 42 पैकी 18 मंत्र्यांनी अजून आपली मालमत्ता जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला या मंत्र्यांनी चक्क केराची टोपली दाखवलीय. आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचं किती वजन आहे, हेच यावरून स्पष्ट दिसतंय...
Last Updated: Friday, June 13, 2014, 22:22
अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाची तारीख काय याबद्दल अनेक वेगवेगळ्या बातम्या प्रसारीत होत होत्या. मात्र आता दहावीच्य़ा निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
Last Updated: Thursday, June 12, 2014, 20:09
नागरी सेवा परीक्षा म्हणजेच यूपीएससीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
Last Updated: Sunday, March 16, 2014, 08:33
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून उमेदवारी दिली आहे. तर विद्यमान भाजप अध्यक्ष रामनाथ सिंग यांना लखनऊमधून रिंगणात उतरविले आहे.
Last Updated: Saturday, March 15, 2014, 20:10
समाजवादी पार्टीने लोकसभेच्या २२ जागा राज्यात लढणार असून १३ उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केली. त्याचवेळी बहुजन समाज पार्टीने (बसपा) शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अधिकच रंगत येणार आहे. कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
Last Updated: Wednesday, March 12, 2014, 17:28
लोकसभा निवडणुकीसाठी `आप`ने जोरदार फिल्डींग लावली आहे. लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याबाबत मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई दौऱ्यावर आपचे नेते अरविंद केजरीवाल आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलेय. त्याचवेळी `आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 17 उमेदवारांची नावे जाहीर केलीत.
Last Updated: Friday, February 28, 2014, 09:15
विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवण्यात येणार्या नऊ जागांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने विद्यमान सदस्य डॉ. नीलम गोर्हे आणि युवा सेनेचे प्रवक्ते अॅड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा केली.
Last Updated: Tuesday, November 12, 2013, 10:51
लैंगिक शोषणाप्रकरणी पोलिसांच्या हातावर वारंवार तुरी देणाऱ्या आसाराम पुत्र – नारायण साईला बुधवारी सूरतच्या एका कोर्टानं ‘पलायनवादी’ म्हणून घोषित केलंय.
Last Updated: Friday, October 4, 2013, 17:45
दिल्ली, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुका जाहीर केल्यात. या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनवर `नन ऑफ द अबाऊव्ह` हे बटन असणार आहे. याचाच अर्थ याच निवडणुकांपासून राईट टू रिजेक्ट लागू होईल.
Last Updated: Friday, June 7, 2013, 14:31
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.
Last Updated: Friday, June 7, 2013, 13:05
Last Updated: Thursday, May 30, 2013, 12:26
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
Last Updated: Friday, April 12, 2013, 16:27
आज काल MBBS डिग्रीला काही महत्त्वच नसल्यासारखे आहे. या डिग्रीवर न पैसे मिळत, न मान मिळत. डिग्री फ़क्त नावापुढे डॉक्टर लावण्यापुरती आहे.
Last Updated: Tuesday, January 15, 2013, 14:03
पुँछ भागात पाकिस्तान सेनेकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून दोन भारतीय जवानांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आल्यानंतर पंजाब शिवसेना उसळलीय. पाकिस्तानी सैनिकांचं मुंडकं छाटून आणणाऱ्या व्यक्तिला एक करोड रुपयांचं बक्षीसचं त्यांनी जाहीर केलंय.
Last Updated: Tuesday, December 4, 2012, 15:33
एखाद्या गंभीर प्रकरणाच्या तक्रारीत गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याच्या वारंवार तक्रारी येतात. मात्र, औरंगाबाद पोलिसांनी एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात जबरदस्त तत्परता दाखवलीय.
Last Updated: Sunday, November 18, 2012, 07:20
आठवडाभरापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास जाणवू लागला. ` मातोश्री `च्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीतच त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Last Updated: Saturday, November 17, 2012, 22:59
बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत दुपारी साडे तीन वाजता मालवल्याचं बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉ. जलील पारकर यांनी जाहीर केलं. पण ही घोषणा होण्याअगोदर बाळासाहेबांची प्रकृती जास्त बिघडल्यानं मातोश्रीवर बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. हा तणाव उद्धव ठाकरे यांना सहन झाला नाही आणि ते चक्कर येऊन पडले.
Last Updated: Saturday, November 17, 2012, 21:09
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवासावर एक नजर...
Last Updated: Saturday, November 17, 2012, 23:03
उद्या, रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावरचा प्रस्तावित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. देशभरातून येणा-या शिवसैनिकांना तसेच सर्वसामान्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
Last Updated: Saturday, November 17, 2012, 19:59
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची मोठी हानी झाली असल्याचेही सचिनने ट्विटरवर म्हटले आहे.
Last Updated: Saturday, November 17, 2012, 19:50
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी वडिलांप्रमाणेच होते... ते आपल्यात नाहीत ही कल्पनासुद्धा करवत नाही, असं म्हणत छगन भुजबळ भावूक झाले. ते ‘झी २४ तास’शी बोलत होते.
Last Updated: Saturday, November 17, 2012, 18:38
मराठी माणसाच्या नेत्याचे निधन झाल्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. मराठी माणूस अनाथ झाला आहे, अशा भावना सुप्रिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहे.
Last Updated: Saturday, November 17, 2012, 22:41
हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे.
Last Updated: Tuesday, November 6, 2012, 16:51
सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. बिहारमधील तरूण राजू पासवान असं या आरोपीचं नाव आहे.
Last Updated: Thursday, September 20, 2012, 09:22
नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेटचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. देशभरातील लेक्चरर पदासाठी ही परीक्षा बंधनकारक असते.
Last Updated: Thursday, September 20, 2012, 09:20
Last Updated: Monday, August 20, 2012, 10:51
कविता राऊतसह, सुधा सिंग, नरसिंग यादव,आदित्य मेहता हे महाराष्ट्राचे चार खेळाडू अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरलेत. रविवारी, राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची केंद्रीय क्रीडा खात्याने अधिकृत घोषणा केलीय.
Last Updated: Wednesday, January 25, 2012, 13:39
अॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समने टीम इंडियाच्या बॉलिंगची अक्षरश: पिसे काढली. पॉण्टिंग आणि क्लार्क बाद झाल्यानंतर टीम इंडिया बाकीच्या फंलदाजांना झटपट बाद करेल अशी आशा होती, मात्र ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या बॅट्समननी अगदी नांगर टाकून बॅटींग केली.
आणखी >>