`महाराष्ट्राला १०० टक्के शिवसेनेचाच मुख्यमंत्री`

Last Updated: Thursday, June 19, 2014, 12:02

महाराष्ट्राला १०० टक्के शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळेल असा विश्वास आज शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून करण्यात आलाय. सामनाच्या संपादकीयातून ही भूमिका मांडण्यात आलीय.

लक्ष द्या: दहावीच्या निकालाची खरी खुरी तारीख जाहीर

Last Updated: Friday, June 13, 2014, 22:22

अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाची तारीख काय याबद्दल अनेक वेगवेगळ्या बातम्या प्रसारीत होत होत्या. मात्र आता दहावीच्य़ा निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

लोकसभा निवडणूक : भाजप उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Last Updated: Sunday, March 16, 2014, 08:33

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून उमेदवारी दिली आहे. तर विद्यमान भाजप अध्यक्ष रामनाथ सिंग यांना लखनऊमधून रिंगणात उतरविले आहे.

लोकसभा निवडणूक : सपा, बसपाचे उमेदवार जाहीर

Last Updated: Saturday, March 15, 2014, 20:10

समाजवादी पार्टीने लोकसभेच्या २२ जागा राज्यात लढणार असून १३ उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केली. त्याचवेळी बहुजन समाज पार्टीने (बसपा) शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अधिकच रंगत येणार आहे. कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूक : `आप`ची पाचवी यादी जाहीर

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 17:28

लोकसभा निवडणुकीसाठी `आप`ने जोरदार फिल्डींग लावली आहे. लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याबाबत मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई दौऱ्यावर आपचे नेते अरविंद केजरीवाल आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलेय. त्याचवेळी `आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 17 उमेदवारांची नावे जाहीर केलीत.

शिवसेनेचे विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर

Last Updated: Friday, February 28, 2014, 09:15

विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवण्यात येणार्‍या नऊ जागांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने विद्यमान सदस्य डॉ. नीलम गोर्‍हे आणि युवा सेनेचे प्रवक्ते अॅड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा केली.

आसारामपुत्र नारायण साई `पलायनवादी` म्हणून घोषित

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 10:51

लैंगिक शोषणाप्रकरणी पोलिसांच्या हातावर वारंवार तुरी देणाऱ्या आसाराम पुत्र – नारायण साईला बुधवारी सूरतच्या एका कोर्टानं ‘पलायनवादी’ म्हणून घोषित केलंय.

पहा काय आहे तुमचा दहावीचा निकाल...

Last Updated: Friday, June 7, 2013, 14:31

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.

दहावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी

Last Updated: Friday, June 7, 2013, 13:05

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.

बारावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी

Last Updated: Thursday, May 30, 2013, 12:26

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

NEET चा नीट निकाल कधी लागणार?

Last Updated: Friday, April 12, 2013, 16:27

आज काल MBBS डिग्रीला काही महत्त्वच नसल्यासारखे आहे. या डिग्रीवर न पैसे मिळत, न मान मिळत. डिग्री फ़क्त नावापुढे डॉक्टर लावण्यापुरती आहे.

पाक सैनिकांचं मुंडकं छाटून आणणाऱ्याला १ करोड!

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 14:03

पुँछ भागात पाकिस्तान सेनेकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून दोन भारतीय जवानांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आल्यानंतर पंजाब शिवसेना उसळलीय. पाकिस्तानी सैनिकांचं मुंडकं छाटून आणणाऱ्या व्यक्तिला एक करोड रुपयांचं बक्षीसचं त्यांनी जाहीर केलंय.

बलात्कार, खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 16:51

सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. बिहारमधील तरूण राजू पासवान असं या आरोपीचं नाव आहे.

नेट परीक्षेचा निकाल घोषित

Last Updated: Thursday, September 20, 2012, 09:22

नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेटचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. देशभरातील लेक्चरर पदासाठी ही परीक्षा बंधनकारक असते.

नेट परीक्षेचा निकाल घोषित

Last Updated: Thursday, September 20, 2012, 09:20

नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेटचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. देशभरातील लेक्चरर पदासाठी ही परीक्षा बंधनकारक असते.

'अर्जुन' पुरस्काराचे मानकरी!

Last Updated: Monday, August 20, 2012, 10:51

कविता राऊतसह, सुधा सिंग, नरसिंग यादव,आदित्य मेहता हे महाराष्ट्राचे चार खेळाडू अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरलेत. रविवारी, राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची केंद्रीय क्रीडा खात्याने अधिकृत घोषणा केलीय.