देशातील किलर स्पॉट शोधा, मुंडे निधनानंतर मागणी

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 17:30

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर धक्का व्यक्त करतानाच सरकारने किलर स्पॉट शोधावे आणि तसा नकाशा बनवावा, अशी मागणी जीनिव्हातील इंटरनॅशनल रोड फेडरेशनने केंद्र सरकारकडे केली आहे.

दिल्लीत भाजप खासदाराला फोनवर धमकी, 25 लाखांची मागणी

Last Updated: Sunday, June 1, 2014, 08:44

दिल्लीतल्या त्रिनगर विधानसभा क्षेत्रातले भाजपचे खासदार डॉ. नंदकिशोर गर्ग यांना फोनवरून खंडणी वसुलीसाठी धमकी मिळाल्याचं पुढं आलंय. डॉक्टर नंदकिशोर आणि त्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मागणी आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी मिळालीय.

39 पत्नी असलेल्या चानाची निवडणुकीत मागणी वाढली

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 15:54

लोकसभा निवडणुकीत त्याच्या घरावर आहे सगळ्या नेत्यांचं लक्ष... कारण त्याच्या घरात आहे आहेत 100 पेक्षा जास्त मतं... मिझोरम राज्यातला जियॉन्घाका चाना म्हणजे 39 पत्नी असलेला व्यक्ती. 127 मुलं असलेल्या चानाचं कुटुंब म्हणजे व्होटबँक झालंय.

मेडिकल बंद; संकटसमयी इथं साधा संपर्क...

Last Updated: Monday, December 16, 2013, 13:01

राज्यातील औषध विक्रेत्यांनी आजपासून तीन दिवसांचा बंद पुकारलाय. या तीन दिवसांच्या संपामध्ये रुग्णांना काही अडचण आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

आजपासून तीन दिवस मेडिकल राहणार बंद!

Last Updated: Monday, December 16, 2013, 10:06

राज्यातील औषध विक्रेत्यांनी आजपासून तीन दिवसांचा बंद पुकारलाय. औषध विक्रेते १८ डिसेंबरला नागपूरला मोर्चाही काढणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या नवीन मागण्या... रेल्वेमंत्र्यांकडे पसरले हात!

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 00:00

राज्यातले अनेक रेल्वे प्रकल्प कागदावरच असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे नव्या मागण्या केल्या आहेत.

इंधन बचतीसाठी तुमची ऑफिसची वेळ ७ ते ३?

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 12:37

देशातील इंधनाचा वाढता वापर लक्षात घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम तसंच प्राकृतिक गॅस मंत्री वीरप्पा मोइली यांनी एक मोहीम सुरु करण्याचा निर्णय काढलाय.

इक बंगला बने न्यारा!

Last Updated: Sunday, August 18, 2013, 16:39

आर्थिक मंदीमुळं बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसत असल्याचं बोललं जातंय. मात्र असं असलं तरी मध्य आणि दक्षिण मुंबईत आजही असे काही प्रोजेक्ट्स आहेत जे १०० कोटी रुपयांना फ्लॅट विकण्याच्या तयारीत आहेत.यामध्ये ड्युप्लेक्स आणि ट्रिप्लेक्स फ्लॅट्सचा समावेश आहे

वेगळ्या विदर्भासाठी थेट जंतरमंतरवर...

Last Updated: Monday, August 5, 2013, 10:28

वेगळ्या विदर्भाची मागणी थेट सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूरमधील सुमारे ५०० ते ७०० आंदोलनकर्ते थेट दिल्लीत दाखल झालेत. जंतरमंतरवर एकत्र येऊन ते वेगळ्या विदर्भाची आज मागणी करणार आहेत.

सिंचन मुद्यावरून विरोधकांचा ठिय्या, कामकाज तहकूब

Last Updated: Monday, July 29, 2013, 16:41

सिंचनाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे अखेर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. मात्र विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभेतच ठिय्या मांडला.

सेक्सची मागणी करणाऱ्या तहसीलदाराला महिलांनी चोपले

Last Updated: Thursday, June 27, 2013, 18:35

धुळ्यात तहसीलदार ईश्वर राणे यांना शिवसेनेच्या माहिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलीय. ईश्वर राणे यांनी महिलांशी अश्लील वर्तवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. स्टींग ऑपरेशन करून त्यांचा पर्दाफाश करण्यात आलाय.

पावसाळ्यात रान भाज्यांची चलती

Last Updated: Sunday, June 23, 2013, 07:47

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते रान भाज्यांचे... कधीही न दिसणा-या रानमेव्याने पावसाळ्यात मार्केट फुलून जाते... ओळखी-अनोळखीच्या अनेक रानभाज्यांबद्दलचा हा खास वृत्तांत.

रेल्वे लाचखोर प्रकरणावरुन संसदेत गदारोळ

Last Updated: Monday, May 6, 2013, 12:16

रेल्वे लाचखोर प्रकरणावरुन संसदेत विरोधकांनी गदारोळ घातला. पंतप्रधानांसह रेल्वेमंत्री बन्सल आणि कायदामंत्री अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं केलीये.

शरीरसंबंधाला नकार दिल्याने मामाने भाचीलाच पेटविले

Last Updated: Monday, March 18, 2013, 15:30

अकोल्यात धक्कादायक घटना घडलेय. मामानेच भाचीला जीवंत पेटवून दिलं. भाचीने शरीरसंबंधाला नकार दिल्याने मामाने हे कृत केलंय. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संसद बरखास्तीची मागणी; हजारो नागरिक रस्त्यावर

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 16:02

पाकिस्तानची संसद बरखास्त करण्याच्या मागणीसाठी हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

सलमानने मागितले ८० कोटी!

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 13:15

दबंगनंतर एकापाठोपाठ एक हीट चित्रपट दिल्यानंतर सलमान खानने आपला भाव वाढवला असून निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या ‘किक’ या चित्रपटासाठी ८० कोटींची मागणी केली आहे.

स्वस्त दरातील सिलिंडर जास्त मिळणार?

Last Updated: Saturday, December 1, 2012, 23:28

प्रत्येक ग्राहकाला दरवर्षी मिळणार्‍या अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची सध्या र्मयादित केलेली सहा ही संख्या वाढविण्याचा सरकार विचार करीत आहे.

आग्रह स्मारकासाठी नव्हे तर जागेसाठी – राऊत

Last Updated: Thursday, November 29, 2012, 14:26

`शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर स्मारक उभारण्यासाठी शिवसेना आग्रही नाही. मात्र, ही जागा शिवसेनेसाठी पवित्र जागा आहे, त्यामुळे शिवाजी पार्कवरील या जागेवर शिवसेनेचाच हक्क राहील`

कसाबची काकी म्हणते, कसाबचा मला गर्व आहे...

Last Updated: Friday, November 23, 2012, 09:56

‘अल्लाह कसम ऐसी गलती दुबारा नही होगी’, असे पश्‍चात्तापदग्ध उद्गार काढून कसाबने मृत्यूच्या क्षणीतरी आपल्या चुकीची कबुली स्वत:शी दिली.

मलालाचा हल्लेखोर आमच्या ताब्यात द्या- पाकिस्तान

Last Updated: Monday, October 22, 2012, 17:08

चिमुरड्या मलाला युसूफजईवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवादी मुल्ला फजलुल्ला याला आपल्या ताब्यात द्यावं, अशी मागणी पाकिस्ताननं अफगाणिस्तानकडे केलीय.

पेणमध्ये गणेशमूर्तीतून २० कोटींची उलाढाल

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 22:25

गणपती मूर्ती तयार करण्यासाठी पेण प्रसिद्ध आहे. येथील गणेश मूर्ती देश-विदेशात नेल्या जातात. या ठिकाणी तब्बल ४५० कार्यशाळांमधून ११ लाखांहून अधिक गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. यातून यावर्षी २० कोटीं रूपयांची उलाढाल झाली आहे.

मुंबई दंगल : आबा राजीनामा द्या- राज ठाकरे

Last Updated: Friday, August 17, 2012, 19:23

मुंबईतील हिंसाचार रोखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आणि पोलीस यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरली आहे. आर आरना गृहखातं समजलेलच नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि आर आर यांच्या राजीनाम्यासाठी २१ रोजी मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हल्ला पूर्वनियोजीत, सरकार बरखास्त करा - ठाकरे

Last Updated: Sunday, August 12, 2012, 14:38

सीएसटी हिंसांचारानंतर आता त्याचे राजकीय पडसाद मटण्यास सुरुवात झालीय.. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार अपयथी ठरल्याची टीका करत, हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी शिवसेनेनं केलीय.