कवी-गीतकार सुधीर मोघे यांचं निधन

Last Updated: Saturday, March 15, 2014, 15:30

ज्येष्ठ कवी - गीतकार सुधीर मोघे यांचं पुण्यात निधन झालंय. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळतनकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव अशा सुमारे ५० हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखनाचं काम केलंय.

महाकवी नामदेव ढसाळ यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Last Updated: Thursday, January 16, 2014, 12:41

साठोत्तरीतील मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली दलित साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ यांचं पार्थिव आज वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज प्रांगणात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहेत. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नामदेव ढसाळ यांचा अल्पपरिचय

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:59

दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. ते आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा हा अल्पपरिचय.

महाकवी नामदेव ढसाळ यांना द्या श्रद्धांजली!

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:21

मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. आज दिवसभर वडाळ्यातील सिद्धार्थ हॉस्टेल इथं अंत्यदर्शनासाठी ढसाळ यांचं पार्थिव ठेण्यात येणार आहे.

महाकवी दलित पँथर नामदेव ढसाळ यांचे मुंबई निधन

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 09:17

मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले.

गुलजार यांचे ७९ व्या वर्षात पर्दापण

Last Updated: Sunday, August 18, 2013, 18:22

बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज ७९ वा जन्मदिवस आहे. गुलजार यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... खूप कमी लोकांना त्याचे खरं नाव माहित आहे. त्यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे.

भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 14:17

श्रीलंकेच्या मुद्द्यावरून यूपीए सरकारचा पाठिंबा डीएमकेने काढून घेतल्यानंतर भाजपने निवडणुकीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दिवसअखेर न्यूझीलंड ६ बाद ३२८ रन्स

Last Updated: Friday, August 31, 2012, 21:06

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी न्यूझीलंडनं सहा विकेटच्या बदल्यात ३०० धावांचा टप्पा पार केलाय.

पाऊस कधीचा पडतो.... (कवी ग्रेस)

Last Updated: Monday, March 26, 2012, 17:41

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

ती गेली तेव्हा रिमझिंम (कवी ग्रेस)

Last Updated: Monday, March 26, 2012, 13:38

ती गेली तेव्हा रिमझिंम , पाउस निनादत होता मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो

घर थकले संन्यासी... (कवी ग्रेस)

Last Updated: Monday, March 26, 2012, 12:58

घर थकले संन्यासी : हळू हळू भिंतही खचत आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते

भय इथले संपत नाही....

Last Updated: Monday, March 26, 2012, 12:01

भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते...

कवी ग्रेस यांचं निधन, साहित्यातील 'ग्रेस' हरपली

Last Updated: Monday, March 26, 2012, 11:05

कवी ग्रेस यांचं निधन झाल आहे. पुण्यातल्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ग्रेस यांचं निधन झालं. संध्याकाळच्या कविता हा पहिला काव्यसंग्रह, चर्चबेल, मितवा, सांध्यपर्वातील वैष्णवी, संध्यामग्न पुरूषाची लक्षणे हे त्यांचे ललितसंग्रह. २०१२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं.

आठवणी कुसुमाग्रजांच्या...

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 16:37

रामदास भटकळ
मी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी प्रकाशन व्यवसायात पदार्पण केलं. त्यानंतर आजमितीला साठ वर्षाहून अधिक काळ मी या व्यवसायात आहे. मी सुरवात केली तेव्हाच कवी कुसुमाग्रज विशाखा काव्यसंग्रहामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ होते. विशाखाच्या वलयामुळे कुसुमाग्रजांची प्रतिमा समाजमनात एक सुपरमॅन अशीच होती. मला स्वत:ला दहावीत असताना त्यांची कविता अभ्यासाला होती.

कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार

Last Updated: Thursday, December 22, 2011, 06:46

ज्येष्ठ कवी ग्रेस ऊर्फ माणिक गोडघाटे यांना २०११चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. ‘वाऱ्याने हलते रान' या त्यांच्या ललितबंध संग्रहाला हा सन्मान मिळाला आहे.