एकाच कुटुंबातील 301 सदस्यांनी केलं मतदान

Last Updated: Thursday, April 10, 2014, 20:10

आसामच्या तेजपूर मतदार क्षेत्रातील सुदूर गावामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील 301 सदस्यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. हे सर्व मतदार एकाच कुटुंबातले असून एकाच गावातही राहतात. त्यांचे पुर्वज नेपाळहून येवून इथं स्थायिक झाले होते.

नेपाळला जमलं ते टीम इंडियाला का नाही?

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 19:49

आयसीसी टी २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची सुरूवात पराभवाने झाली आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांची संपत्ती, फक्त २ मोबाईल

Last Updated: Sunday, March 16, 2014, 22:51

नेपाळचे नवे पंतप्रधान सुशील कोईराला यांची संपत्ती आम आदमी सारखीच आहे. एखाद्या पंतप्रधानांची संपत्ती किती असेल, असा प्रश्न विचारला तर शालेय विद्यार्थीही कोट्यवधींची असे उत्तर अगदी सहज देतील. मात्र, नेपाळच्या नव्या पंतप्रधानांबाबत हे उत्तर बरोबर ठरणार नाही.

हिमालय भाड्याने देणे आहे...

Last Updated: Thursday, March 13, 2014, 09:01

लवकर खाजगी कंपन्यांना हिमालय भाड्याने मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. टूरिझमसाठी नेपाळ सरकार सध्या या पर्यायाचा विचार करत आहे.

भाड्याच्या घरात राहणारा पंतप्रधान

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 15:43

सुशील कोईराला हे नेपाळचे तीन वर्षापासून पंतप्रधान आहेत, ते आजही भाड्याच्या घरात राहतात. ते आता पंच्याहत्तरीत आहेत.

नेपाळमधील बस अपघातात १४ ठार

Last Updated: Thursday, February 6, 2014, 16:29

पल्पा जिल्ह्यातील पर्वत भागात आज गुरुवारी सकाळी भालूकोला नदीमध्ये बस नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात १४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात सात जण जखमी झाले आहेत.

मित्राच्या बायकोचा टॅटू छातीवर, तरुणाला अटक

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 16:00

एक व्यक्ती आपल्या मित्राच्या बायकोच्या इतक्या प्रेमात पडला की त्याने आपल्या छातीवर तिचा टॅटू गोंदवला. पण त्याचा हा वेडेपणा त्याला महागात पडला. पोलिसांनी या ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केल्याची घटना नेपाळमध्ये घडली.

ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडकासाठी नेपाळचा संघ

Last Updated: Thursday, November 28, 2013, 11:58

टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आता नव्याने तिन संघाची भर पडली आहे. आता तर भारताचा शेजारी नेपाळ या देशाची टीम टी-२०साठी पात्र ठरली आहे. त्यामुळे टी-२०मध्ये रंगत वाढणार आहे.

फरार नारायण साई नेपाळमध्ये गेल्याची शंका

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 11:31

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेला आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई नेपाळमध्ये पळून गेल्याची बातमी आहे. त्याच्याच तपासासाठी सूरत पोलीस बिहारला रवाना झाले आहेत. पोलीस नारायण साईंच्या पासपोर्ट विषयी माहिती घेत आहेत.

भारताची डोकेदुखी, सीमेवर १८ आंतरराष्ट्रीय टोळया

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 12:46

आंतरराष्ट्रीय टोळ्यांमुळे भारताची झोपच उडाली आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने एक अहवाल प्रसिद्ध केलाय. यामध्ये १८ आंतरराष्ट्रीय टोळया भारत-नेपाळ सीमेवर सक्रिय असल्याचे म्हटले आहे. लष्कर ए तोएबाचा दहशतवादी अब्दुल टुंडा आणि यासिन भटकळच्या अटकेनंतर याला पुष्टी मिळाली.

दहशतवादी आणि नेपाळ

Last Updated: Friday, August 30, 2013, 08:35

काही दिवसांपूर्वी दहशतवादी अब्दुल करीम टुंडा आणि आता यासीन भटकळ या दोघांना पोलिसांनी अटक केलीय...विशेष म्हणजे या दोघांनाही भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आलीय..दहशतवादी आणि नेपाळ यांचं काय नातं आहे त्याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.

`इंडियन मुजाहिद्दीन`चा म्होरक्या यासिन भटकळ अटकेत!

Last Updated: Thursday, August 29, 2013, 11:56

कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ याला नेपाळमध्ये अटक करण्यात आलीय. एनआयएच्या टीमनं नेपाळमधून त्याला अटक केलीय.

दाऊदचा सहकारी अतिरेकी अब्दुल टुंडाला अटक

Last Updated: Saturday, August 17, 2013, 11:11

भारत-नेपाळ सीमेवर दाऊदचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय अतिरेकी अब्दुल करीम टुंडा (७०) याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. अटकेच्या वृत्ताला पोलिसांचा हवाला देऊन पीटीआयने दुजोरा दिलाय.

नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र होणार?

Last Updated: Sunday, August 4, 2013, 17:15

नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करावं, यासाठी नेपाळमध्ये एका राजेशाही दलाने आंदोलन उभे केले आहे. जुनी राजेशाही पुन्हा आमलात आणावी, यासाठी मागणी वाढत आहे.

नेपाळी गुंडांकडून भाविकांवर अत्याचार आणि लूट

Last Updated: Friday, June 21, 2013, 22:45

उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना नेपाळी गुंडांकडून हतबल भाविकांवर अत्याचार करण्यात येत असून मौल्यवान दागिन्यांची लूटही करण्यात आलेय.

नेपाळ विमान अपघातात १९ ठार

Last Updated: Friday, September 28, 2012, 11:29

नेपाळची राजधानी काठमांडूजवळ विमानाला झालेल्या अपघातामध्ये १९ प्रवासी ठार झालेत. मृतांमध्ये १२ जण परदेशी नागरिक आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नेपाळमध्ये बस अपघात, ३९ मृत्यूमुखी

Last Updated: Sunday, July 15, 2012, 19:01

नेपाळमध्ये रविवारी प्रवाशांना घेऊन जाणारी बस त्रिवेणी नदीत कोसळल्यामुळे किमान ३६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये अधिकांश लोक भारतीय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जनतेला राजेशाही हवी आहे का?

Last Updated: Sunday, July 8, 2012, 09:18

अजूनही संविधान लागू न झाल्यामुळे नेपाळचे अपदस्थ महाराज ज्ञानेंद्र शाह यांनी संसदेवर नाराजी व्यक्त केली. अशा परिस्थितीत जर जनतेची इच्छा असेल तर देशात पुन्हा राजेशाही पुन्हा येऊ शकते.

पोलीस खबऱ्याचा मारेकरी जग्या नेपाळी गजाआड

Last Updated: Saturday, June 16, 2012, 09:02

मुंबईतल्या वडाळा भागातील पोलीस खबऱ्याच्या हत्याप्रकरणाचा उलगडा झालाय. पोलीस-खबरी नासीर शेख उर्फ नासीर दाढीची हत्या करणारा कुख्यात गुंड जग्या नेपाळीला मुंबई क्राइम ब्रान्चनं अटक केलीय.

‘पा’फेम तरुणी सचदेवचा विमान दुर्घटनेत बळी

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 11:48

सोमवारी नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात १४ वर्षांच्या तरुणी सचदेवचाही बळी गेलाय. या अमिताभच्या ‘पा’ सिनेमातील छोट्या अमिताभच्या छोट्या मैत्रिणीचा चेहरा आजही सर्वांच्या लक्षात आहे.

नेपाळमध्ये विमानाला अपघात, ११ भारतीय ठार

Last Updated: Monday, May 14, 2012, 20:07

उत्तर नेपाळमध्ये विमानाला अपघात झाला आहे. या विमानात २१ प्रवासी होते त्यापैकी १६ प्रवासी भारतीय होते. अपघातात सात भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. अग्नी एअरलाईन्सचं हे विमान होतं.

नेपाळमध्ये पूर... २६ जणांचा बळी

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 18:13

नेपाळमध्ये अन्नपूर्णा पर्वतरांगांवर झालेल्या हिमवादळामुळे सेती नदीला पूर आलेला आहे. या पूरात आत्तापर्यंत २६ जणांचा बळी गेलाय.

शिवरायांची 'एव्हरेस्ट' स्वारी

Last Updated: Sunday, January 22, 2012, 13:09

एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या वतीनं १६ मार्चला २० जण एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना होणार आहेत. या मोहिमेअंतर्गत गिरीप्रेमींचं पथक शिवरायांचा पुतळा विराजमान करणार आहेत.