ठाण्यात झोपडीधारकांना बाटली बंद पाणीपुरवठा

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 16:03

झोपडपट्टीतील लोकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी चक्क बाटली बंद पाणी देण्याचा विचार ठाणे महानगरपालिकेने केला आहे. ठाणे महापालिकेने ही जबाबदारी खासगी कंपनीच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय केलाय.

ठाण्याला जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

Last Updated: Friday, May 9, 2014, 17:07

यंदा पाऊस उशीरा पडणार असून नेहमीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असणार, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला ठाणे महापालिकनं अगोदरच दिलाय.

मुंबईकर पित आहेत, दूषित पाणी !

Last Updated: Thursday, July 11, 2013, 16:24

पावसाळ्याला सुरूवात झाली की दुषित पाणीपुरवठा ही मुंबईकरांची नेहमीचीच डोकेदुखी झालीय. मात्र यंदापासून या डोकेदुखीत वाढच झालेली दिसून येतेय. शहरातल्या विविध भागात घेतलेल्या वॉटर सँपल्समधली २६ टक्के सँपल दूषित आढळली आहेत.

मुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 13:26

मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाणी नियोजन : `मनपा`ला नागरिकांचाही पाठिंबा

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 10:06

भविष्यातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी नाशिक महापालिकेनं सोमवारपासून एक वेळचा पुरवठा बंद केलाय. मनपाच्या या निर्णयाने महिन्याकाठी ६० ते ७० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनानं केलाय.

नागपूरमध्ये दुषित पाणीपुरवठा

Last Updated: Thursday, September 13, 2012, 18:05

जलवाहिन्या जुन्या आणि खराब झाल्यानं नागपुरातील काही वस्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दुषित पाणी पुरवठा होतोय. शहरातील गळणाऱ्या जलवाहिन्यांमधून नागरिकांना फक्त गढूळ पाणीच नव्हे तर किडे देखील मिळत आहेत.

महिलेवरील वक्तव्यावरून मंत्री ढोबळेंना मारहाण

Last Updated: Monday, August 27, 2012, 09:15

नागपूर येथील अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या समारोपाला मारहाणीचे गालबोट लागलं आहे. स्त्री अत्याचारासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना संमेलनाच्या समारोपाच्या वेळी मारहाण झाली.

दुष्काळावर ढोबळेंची मुक्ताफळं...

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 12:45

राज्यात एवढा गंभीर दुष्काळ नाही, मात्र माध्यमांनीच दुष्काळाला मोठं केल्याची मुक्ताफळं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उधळलीत. ढोंबळेंच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 15:46

मुंबईत जलवाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेद्वारे क्वारी रोड आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग जंक्शनवर जलवाहिनीच्या छेद जोडणीचं काम 29 आणि 30 मार्चदरम्यान हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे विक्रोळीच्या काही भागात गुरुवारी 29 मार्चला तर भांडूपच्या काही भागात शुक्रवारी 30 मार्चला पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पुन्हा पुणेकर, पाणी प्रश्न आणि अजित पवार

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 17:58

पुण्यात उद्यापासून पाणीकपात होणार आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी एकदाच पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या बड्या प्रकल्पांच्या पाण्यात कपात करण्यात आलेली नाही. पाणीकपात फक्त सर्वसामान्य पुणेकरांसाठी असणार आहे.

'झी २४ तास'चा दणका, गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुरू

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 13:16

सांगलीमधल्या तिकोंडा ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद करून अडवणूक केली होती. मात्र 'झी २४ तास'नं या प्रश्नाला वाचा फोडताच गावकऱ्यांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

राष्ट्रवादीने केली तिकोंडी गावाची कोंडी

Last Updated: Friday, February 24, 2012, 18:53

सांगली जिल्ह्यातील तीकोंडी या गावामधील ग्रामस्थांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केले. राष्ट्रवादीने काँग्रेसने या गोष्टीचा चांगलाच सूड उगवायला सुरूवात केली आहे.

टीएमटीच्या बसनं केला पाण्याचा वांदा

Last Updated: Monday, November 14, 2011, 05:51

ठाणे शहरात टीएमटीच्या बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पाण्याच्यापाईपलाईनवर बस धडकल्याने पाईपलाईन फुटली.

पुण्यात पाण्याचा ‘लोड’ कमी

Last Updated: Wednesday, October 12, 2011, 08:24

लोडशेडिंगचा परिणाम पुण्यात पाणीपुरवठ्यावर झाला आहे. आज कमी दाबानं पाणीपुरवठा केला गेला. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. लोडशेडिंगचा फटका पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला बसल्याने पाणी कमी दाबानं सोडावे लागलं आहे.