Last Updated: Sunday, September 16, 2012, 21:01
बोफोर्सप्रमाणेच जनता कोळसा खाण घोटाळाही विसरेल, या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारांनी सारवासारव केलीय. पुण्यात काल एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. गमतीत हे विधान केल्याचं सांगत, त्यांनी ते अंगलट आल्याचंही मान्य केलं..