Last Updated: Tuesday, May 22, 2012, 08:18
ठाण्यात पदवीधर मंतदारसंघाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. विजय आमचाच होईल, असे दावे युती आणि आघाडीनं केलेत. पण आघाडी आणि युतीमधली अंतर्गत आव्हानं लक्षात घेता, ही निवडणूक कुणासाठीही नक्कीच सोपी नाही.