एका व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 10:51

गुजरातमधील गिर अभयारण्यात केवळ एका मतदारासाठी उभारण्यात येणार असलेले स्वतंत्र मतदान केंद्र आयोगाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. आशियायी सिंहांचा रहिवास असलेल्या गिरच्या अभयारण्यातील बनेज पाड्यावर राहणारे महंत भारतदास दर्शनदास यांच्यासाठी हे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना दिलं अभय

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 22:45

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांच्या आरोपानंतरही मिलिंद नार्वेकर यांचं मातोश्रीवरचं प्रस्थ कायम आहे. रावलेंचा विषय संपला, असं सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना अभय दिल्याचं स्पष्ट झालंय.

सेक्स रॅकेट : कोण आहे ही कल्याणी देशपांडे

Last Updated: Friday, October 11, 2013, 20:43

पुण्यातल्या पाषाण सुस रोडवर राहणाऱ्या ५० वर्षीय कल्याणी देशपांडे हिचा मुख्य व्यवसाय आहे वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवणं...

राधानगरी अभयारण्यात बहेलिया शिकाऱ्यांची टोळी!

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 21:12

वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया शिका-यांची टोळी कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी अभयारण्यात आढळून आलीय. या टोळीतल्या दोन महिला आणि लहान मुलांना वन विभागानं अटक केलीय.

`अगोदर बिंद्रानं बापाचं घर सोडावं आणि मग...`

Last Updated: Friday, September 6, 2013, 20:21

नेमबाज अभिनव बिंद्रा यानं भारतीय ऑलिम्पिक संघातील डागाळलेल्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार अभियान सुरू केलंय. यामुळे नाराज झालेल्या आयओएचे अध्यक्ष अभय सिंह चौटाला यांनी अभिनववर व्यक्तीगत खालची पातळी गाठून टीका केलीय.

‘पवारांच्या राष्ट्रवादी टोळीवरच हवी बंदी’

Last Updated: Friday, August 30, 2013, 18:33

सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर बंदीची मागणी सनातन संस्थेने केलीय.

दाभोलकरांच्या हत्येशी संबंध नाही- सनातन संस्था

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 16:34

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी `सनातन`चा काहीही संबंध नसल्याचा खुलासा संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलाय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा खुलासा केला. शिवाय सनातन संस्थेनं कालच जाहीर पत्रक काढून डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा निषेधही व्यक्त केला होता.

अभयारण्यात आज `मचाण सेन्सस`...

Last Updated: Saturday, May 25, 2013, 17:38

देशातील अभयारण्यांसाठी आजचा बुद्ध पौर्णिमेचा दिवस विशेष आहे. कारण आज वन्यप्राण्यांची गणना होणार आहे.

७० वर्षीय वृद्धाचा अस्वलाशी सामना... दोघांचाही मृत्यू!

Last Updated: Friday, March 1, 2013, 14:09

अस्वलाशी झालेल्या सामन्यात एका ७० वर्षीय वृद्धाचा आणि अस्वलाचाही मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडलीय. ज्ञानगंगा अभयारण्यात ही घटना घडलीय.

ताम्हिणी ‘अभयारण्यात’ बेसूमार वृक्षतोड

Last Updated: Saturday, February 23, 2013, 12:51

गेल्याच महिन्यात अभयारण्य म्हणून घोषणा झालेल्या मुळशी धरण परिसरातल्या ताम्हणी घाटात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय.

‘रामसर साईट’मध्ये महाराष्ट्रातली पानथळं?

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 10:26

‘रामसर साईट’ या जागतिक पाणथळांच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.

अपघातांचं सत्र सुरूच; दोन मराठी कलाकार जखमी

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 09:01

मुंबई-पुणे हायवेवर पुन्हा अपघात झालाय. यात अभिनेते भालचंद्र कदम आणि अभय राणे जखमी झाले आहेत. गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा

Last Updated: Thursday, January 24, 2013, 19:39

पश्चिम घाटातल्या ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा दिला गेलाय. या घाटाला विशेष संरक्षण मिळावं, या उद्देशानं त्याचा समावेश अभयारण्यात करण्याचा प्रस्ताव वनविभागानं तयार केला होता. पुण्य़ामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताम्हिणी अभयारण्य करण्यावर शिक्कामोर्तब झालं.

नान्नजमध्ये उरलेत केवळ आठ ‘माळढोक’!

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 10:22

सोलापूर जिल्ह्यातल्या माळढोक पक्षी अभयारण्यावरून सध्या वाद निर्माण झालाय. एकीकडे दूर्मिळ अशा माळढोक पक्षाची संख्या कमी होऊ लागलीये तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं या अभयारण्यातली जागा अधिसूचित करण्याचा निर्णय दिलाय. शेतकऱ्यांचा मात्र जमिनी देण्याला विरोध आहे.

अभय चौटाला 'आयओए'चे नवे अध्यक्ष

Last Updated: Thursday, December 6, 2012, 11:20

अभय चौटाला यांची भारतीय ऑलिंपिक संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय. रणधीर सिंह यांनी मैदानातून माघार घेतल्यानं चौटाला यांची बिनविरोध निवड झालीय.

`मद्यराष्ट्रा`ची झिंग, राष्ट्रवादी विरुद्ध `बंग`

Last Updated: Monday, November 5, 2012, 18:14

महाराष्ट्र मद्यराष्ट्र झालंय, ही अभय बंगांची टीका राष्ट्रवादीला चांगलीच झोंबलीय. बंग यांचं विधान हे मानसिक बकालपण असल्याची टीका राष्ट्रवादीनं केलीय. अभय बंगांनी राज्यातल्या मद्याचा मुद्दा उचलल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही राज्याच्या मद्यधोरणावर कडाडून टीका केलीय.

मद्यराष्ट्राचं सत्ताकेंद्र बारामतीत - डॉ. अभय बंग

Last Updated: Monday, November 5, 2012, 08:46

महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र झालंय. त्याचं सत्ताकेंद्र पुण्यातलं बारामती आहे अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीका केलीय. पुण्यात १० व्या पुलोत्सवात त्यांनी हा हल्लाबोल केलाय.

अभय देओलला हव्यात सनी सारख्या आणखी पॉर्नस्टार

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 18:02

पॉर्न स्टार सनी लियॉनने जेव्हा जिस्म-२ या सिनेमातून पदार्पण केलं तेव्हा काहीजणांनी त्याला विरोध केला. पॉर्न स्टारला बॉलिवूडपासून दूर ठेवले गेले पाहिजे असा सूर लावण्यात आला होता.

आडवाटेवरचा `चक्रव्यूह`

Last Updated: Thursday, October 25, 2012, 14:28

प्रकाश झांचा ‘चक्रव्यूह’ तांत्रिकदृट्या चकचकीत नाही. पण चित्रपटात ड्रामा खच्चून भरला आहे. चित्रपटात अभय देओलच्या अभिनयाला तोड नाहीय. त्याचप्रमाणे मनोज वाजपेयीने सुध्दा पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा जबरजस्त तडका मारलाय. इतर सर्व कलाकारांनी तितकाच चांगला अभिनय केलाय.

चार कोटी मंजूर... तरिही शाळा दरिद्रीच

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 09:41

वर्धा जिल्ह्यातल्या आश्रमशाळांमध्ये सुविधांची वाणवा आहे. जंगलानं वेढलेल्या परिसरात, प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय. इतकंच, नव्हे तर पाण्यासाठी रोज सात किलोमीटरची पायपीट करावी लागतेय.

'शांघाय' येतोय जूनमध्ये

Last Updated: Saturday, April 7, 2012, 12:27

‘खोसला का घोसला’ आणि ‘ओये लकी लकी ओये’ या दर्जेदार फिल्म्सनंतर आता दिबाकर बॅनर्जी यांची ‘शांघाई’ ही नवी फिल्म लवकरच आपल्या भेटीला येतेय. अभय देओल,कलकी,इम्रान हश्मी अशी हटके स्टारकास्ट या सिनेमात दिसतेय.जूनमध्ये हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय.

ताडोबा जंगल संकटात

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 23:11

चंद्रपूरचं ताडोबाचं जंगल संकटात सापडलंय. उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्य़ांमुळे या जंगलातल्या वन्यजीवांचं अस्तित्वच धोक्यात आलंय. गेल्या तीन महिन्यांत तब्बल ७५ आगी लागल्या आहेत. या आगींमधून संशयाचा वेगळाच धूर निघतोय.