Last Updated: Friday, October 12, 2012, 21:43
मायानगरी मुंबईचं महत्व आजही कायम आहे. अनेकांसाठी ही स्वप्न नगरीच आहे. पण ही मायानगरी केवळ सर्वसामान्यांसाठीच महत्वाची आहे असं नाही तर ड्रग्ज माफियांसाठीही मुंबई तेव्हडीच महत्वाची असल्याचं उघड झालंय..तस्करांच्या दृष्टीने अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मुंबई ही गोल्डन ट्रॅगंल बनलीय. ड्रग्ज माफियांनी मुंबईवर का लक्ष केंद्रीत केलंय ?