करिनाच्या साडीला सेफ्टी पिनचा आधार

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 22:51

एका पार्टीत करिनाच्या ‘साडी’ला लागलेली सेफ्टी पिन, हा यावेळी चर्चेचा विषय ठरलाय.

नवाझ शरीफ यांनी मोदींच्या आईसाठी पाठविले गिफ्ट

Last Updated: Thursday, June 5, 2014, 18:53

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारत- पाकिस्तान संबंध कसे राहणार, हे भविष्यात दिसेलच. पण सध्या मोदी आणि शरीफ या दोघांमध्ये सध्या गिफ्ट आणि रिटर्न गिफ्टचा सिलसिला सुरू झालाय.

साडीवरही नरेंद्र मोदीच!

Last Updated: Thursday, May 15, 2014, 16:55

देशात कुणाची सत्ता येणार याचा निकाल लागण्यासाठी आत काही तासच उरले असतान मोदींच्या फॅन्सची विजयाची तयारी सुरु झालीय.

मनपाच्या साडी खरेदीतही घोटाळा!

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 18:18

महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठीच्या साडी खरेदीत गैरव्यवहार झालाय. संबंधित ठेकेदारानं महापालिकेला सुमारे २७ लाखांचा गंडा घातल्याचं लेखापरीक्षण समितीच्या अहवालातून समोर आलंय.

काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेकडून पाण्याची नासाडी

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 22:46

नागपुरात पाण्याची नासाडी केली जातेय. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली.

नाशिक मनपाकडूनच पाण्याची नासाडी!

Last Updated: Thursday, March 28, 2013, 22:08

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेळ पाणी कपात सुरु आहे. मात्र आज चक्क पे एँड पार्क धुण्यासाठी महापालिकेनंच टँकर पाठवून पाण्याची नासाडी केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

आसाराम बापूंना धुळवडीसाठी पाणी देणाऱ्याची चौकशी

Last Updated: Monday, March 18, 2013, 11:10

राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी करण्यासाठी पाण्याचा अनाठायी वापर केला. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. बापूंना धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरवणा-यांची चौकशी होणार आहे.

ऐन दुष्काळात आसाराम बापूंची धूळवड

Last Updated: Sunday, March 17, 2013, 17:21

राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, दुसरीकडे स्वतःला संत म्हणवून घेणा-या आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी केली. या धुळवडीसाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.

पैठणीच्या शिरपेचात मानाचा तुरा

Last Updated: Sunday, November 11, 2012, 19:04

येवल्याच्या पैठणीवर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. विणकर शांतीलाल भांडगे यांना पैठणीतील संशोधनासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते संत कबीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे भांडगे परिवाराला आत्तापर्यंत पैठणीच्या संशोधनासाठी पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.

कॅटला शिफॉन साडीत शूट करायचं होतं यशजींना

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 17:50

बॉलिवूडचे ख्यातकीर्त दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या निधनामुळे त्यांची एक इच्छा अपुरी राहिल्याचं फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने सांगितलं. १३ नोव्हेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘जब तक है जान’ चा प्रतिसाद आता यश चोप्रांना पाहायला मिळणार नाही.

मनसे कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला साड्यांमधला घोटाळा

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 23:43

पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलजवळच्या महापालिकेच्या गोडाऊनमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. निमित्त होतं महापालिकेच्या साडी खरेदी घोटाळ्याचं.....

पूनम पांडे चक्क साडीत!

Last Updated: Wednesday, September 26, 2012, 09:58

कायम आपले नग्न, अर्धनग्न फोटो ट्विटरवर अपलोड करून सवंग प्रसिद्धी मिळवणाऱ्या पूनम पांडेने साडी नेसून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. गणेशोत्सवानिमित्त पूनम पांडेने चक्क साडी नेसली.

अन्नाची नासाडी हा गुन्हा ठरणार?

Last Updated: Thursday, June 7, 2012, 21:30

देशभरात दरवर्षी मोठ्या थाटात आणि जल्लोषात लग्न-समारंभ पार पडतात. दरवर्षी अशा समारंभात ५८ हजार कोटी अन्नधान्याची नासाडी होतेय. एकीकडे गरिब जनतेला एकवेळचं अन्न मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला अन्नाची अशा प्रकारे होणारी नासाडी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. म्हणूनच, आता हा सामाजिक गुन्हा ठरण्याची शक्यता आहे.

अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात

Last Updated: Thursday, April 26, 2012, 21:20

देशात उत्पादित होणाऱ्या अन्नधानाची गोदामांमध्ये नासाडी होतेय. यात अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात होत असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या मनमाडमधल्या गोडाऊनमध्ये अशीच नासाडी होत असल्याचं उघड झालं असून साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक धान्य उघड्यावर पडून आहे.

पुण्यात पाणी कपात, पण जलकेंद्रात नासाडी!

Last Updated: Thursday, April 5, 2012, 21:04

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..... पुणेकरांवर सध्या पाण्याचं संकट कोसळलंय. त्याचवेळी पुण्याच्याच जलकेंद्रांतून लाखो लीटर पाणी वाया जातंय. दिवसाला दोन ते अडीच लाख पुणेकरांना पुरेल इतकं पाणी निव्वळ वाया जातंय.