Last Updated: Wednesday, December 19, 2012, 12:48
भारतातील काळा पैसा बाहेरच्या देशात नेला जात आहे. समाजसेवक अण्णा हजारे, बाबा रामदेव आणि अरविंद केजरीवाल यांनी काळ्या पैशाबाबद आंदोलन केले. मात्र, काळ्या पैशाबाबत काहीही झाले नाही. जगात भारतचा काळ्या पैशाच्याबाबतीत आठवा क्रमांक लागतो. तर या टॉप ट्वेंटीत समावेश होणारा भारत हा एकमेव दक्षिण आशियायी देश आहे.