पोलिसांच्या ताफ्याची गावकऱ्यांना बेफाम मारहाण

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 21:16

अवैध धंद्यांना पायबंद घालण्याच्या मागणीसाठी पोलिसांना साकडे घालणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांना पोलिसांच्या ताफ्यानं बेफाम मारहाण केली. गावक-यासोबतच पोलीसानीही, कायदा पायदळी तुडवत, गावक-यांच्या घराचे दरवाजे तोडत मारहाण केली.

खर्डा गावाला गृहमंत्र्यांची भेट, नितीन राऊतांचा सरकाला घरचा आहेर

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 22:06

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या खर्डा इथं घडलेल्या दलित तरुणाच्या खुनाच्या घटनेनंतर आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आर. आर. पाटलांनी राज्यातल्या प्रत्येक विभागात 6 स्पेशल कोर्ट निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केलीय.

गुत्थी अडचणीत येण्याची शक्यता?

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 20:20

आपल्या विनोदानं सर्वांच्या मनात घर करणा-या गुत्थी म्हणजेच कॉमेडीयन सुनील ग्रोवरला हाच विनोद आता अडचणीत आणू शकतो...

२६ लाख खर्च, पारोळा गावातील पाणी योजना शोधून दाखवा?

Last Updated: Friday, December 13, 2013, 07:55

सरकारने पन्नास लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना गावासाठी दिलीय. त्यातील २६ लाख रुपये योजनेवर खर्चही झाले. मात्र ही पाणी योजना गावात शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या वसंतनगरचे ग्रामस्थ हैराण झालेत.

कोकण प्रश्नावर राणेंना भुजबळांचा पाठिंबा

Last Updated: Friday, December 6, 2013, 16:37

कोकणच्या इको झोनवर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इको झोनच्या निर्णयामुळे कोकणवासीयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होणं गरजेचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय. भुजबळ यांनी उद्योगमंत्री नारायरण राणे यांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीही उतरल्याचे चित्र आहे.

नारायण राणे यांचा तोल सुटला, तर कोकणात नक्षलवाद

Last Updated: Thursday, December 5, 2013, 21:08

कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींना विरोध करताना उद्योगमंत्री नारायण राणे यांचा तोल सुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोकणातली गावं इकोफ्रेंडली घोषित झाली, तर इथं नक्षलवाद पसरेल असं म्हटलंय.

राणेंच्या नाराजीचा स्फोट, राजीनामा देईन आणि आंदोलन करीन!

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 19:30

कोकणातील १९२ गावे इको सेंसेटीव्ह जाहीर केल्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे प्रचंड नाराज झाले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राणे यांनी कस्तुरीरंगन समितीला पर्यायाने सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मी राजीनामा देईन आणि थेट आंदोलन करीन, असे स्पष्ट बजावले आहे. त्यामुळे पुन्हा राणे यांनी दंड थोपटल्याचे दिसत आहे.

मुजफ्फरनगर पुन्हा पेटलं; मारहाणीत चार जणांचा मृत्यू

Last Updated: Thursday, October 31, 2013, 10:56

मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. जिल्ह्यातील बुढाना भागात बुधवारी रात्री पुन्हा एकदा सांप्रदायिक हिंसेची घटना घडलीय.

नाशिकमधील २० गावांची झोप उडते तेव्हा...

Last Updated: Friday, October 18, 2013, 08:09

नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या २० गावांची सध्या झोप उडालीय. या गावांना भूकंपाचे धक्के बसतायत.पण हे नक्की कशामुळे होतंय, त्याचा शोध लागलेला नाही. एक रिपोर्ट.

विवाहाचा प्रस्ताव धुडकावला म्हणून अॅसिड हल्ला!

Last Updated: Saturday, September 7, 2013, 17:06

विवाहाचा प्रस्ताव धुडकावून लावणाऱ्या तरुणीवर एका २७ वर्षीय युवकानं अॅसिड ओतलंय. ओडिसामध्ये ही घटना घडलीय. पीडित तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

ग्रामीण भागातही ‘ऑनलाईन शॉपिंग’ची क्रेझ!

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 15:52

राज्यात सध्या ग्रामीण महाराष्ट्रात ऑनलाईन शॉपिगची क्रेझ वाढतेय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका यात अग्रेसर असून जळगाव जिल्ह्यातही क्रेझ वाढताना दिसून आलीय.

तंटामुक्त गावात बक्षिसांमुळेच तंटा!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 18:37

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली असतानाचं तंटामुक्त योजनेलाही राज्यात हरताळ फासला जातोय. तंटामुक्त गावाला दिल्या जाणाऱ्या बक्षिसांमुळेच गावातल्या शांततेचा भंग होतोय.

कोर्टाच्या निर्णयाने २५० गावकरी होणार करोडपती!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 16:27

हरियाणातील पंचकूला कोर्टाच्या निकालामुळे तीन गावांमधील तब्बल २५० गावकरी करोडपती बनले आहेत. या गावांमधील जमिनीवर रेसिंडेंशल सेक्टर बनवण्यात येणार आहेत.

दुष्काळामुळे सापडलं पाण्याखालचं गाव!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 21:33

दुष्काळानं आज आवघा महाराष्ट्र होरपळतोय.... राज्यातली जनता पाण्यासाठी हवालदिल झालीय. पण या दुष्काळामुळे पुणे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेलं एक गाव सापडलंय.

तरूणीची बलात्कारानंतर दगडाने ठेचून हत्या

Last Updated: Sunday, April 28, 2013, 13:55

बेळगावमधील सुलेभावी गावात एका २० वर्षीय कॉलेज तरूणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली.

जातीचा दाखला हवाय, गावाकडं जा!

Last Updated: Thursday, April 4, 2013, 10:29

जातीच्या दाखल्यांसाठी अनेक मुंबईकरांना आता आपल्या मूळ गावी जावं लागणार आहे. वस्तुस्थिती विचारात न घेता राज्य सरकारनं आणलेल्या नव्या जीआरमुळे ही आफत ओढवलीय.

गावात शेण उचलणारा झाला ११९९ कोटींचा मालक

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 16:31

जगात असे लोक आहेत की स्वप्नातही ऐश आरामाचे जीवनाचे स्वप्न पाहात नाहीत. मात्र, कधी कधी असा चमत्कार घडतो की, त्यावर विश्वास ठेवणेही शक्य होत नाही. अशीच एक अजब घटना घडली आहे. सर्वधासाधण जीवनजगणाऱ्याला पैशाची लॉटरीच लागलीय. तो एका रात्रीत कुबेर झालाय. ही वास्तवातील घटना आहे. गावात शेण उचलणारा ठरला आहे, ११९९ करोड़ रुपयांचा मालक.

शिक्षणासाठी बनवलं गुलाबी रंगाचं खेडं

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 17:19

शिक्षणाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी एका शिक्षक अवलियाने शिक्षणासाठी स्वखर्चाने गुलाबी रंगाचं खेडं बनवलं. ही वास्तवातील घटना आहे, जालना जिल्ह्यातील एका गणेशपूर खेड्यातील.

`टेंभली लाईव्ह` निराधार!

Last Updated: Thursday, December 6, 2012, 18:17

नंदूरबार जिल्ह्यातल्या टेंभली या गावातून केंद्र सरकारने आधारकार्ड योजनेची सुरूवात केली. पण या गावच्या सरपंचांनाच अद्याप आधारकार्ड मिळालं नाही तर आदिवासी बांधवांना आधारकार्ड काय हेही माहित नाही. म्हणजे जेथुन या आधारकार्ड योजनेला सुरूवात झाली तिथेच आधारकार्ड मिळाल नसल्याचं वास्तव आहे.

पागल लोकांचं गाव!

Last Updated: Sunday, November 4, 2012, 23:39

अमरावती जिल्ह्यातल्या एका गावात एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय. आठराशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात 50 मनोरुग्ण आहेत. भयंकर प्रकार म्हणजे त्यांना एकतर साखळदंडांनी बांधून ठेवलं जातं किंवा खोलीत कायमचं कोंडलं जातंय..

राज ठाकरेंचा फुसका बार; इंजिन धावलंच नाही

Last Updated: Thursday, October 18, 2012, 14:29

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातल्या शहरी भागांपुरतीच मर्यादित असल्याचं नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतंय. राज ठाकरे आणि मनसे नेत्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्यानं पुढच्या निवडणुकांतही मनसेच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, हे वास्तवही नेत्यांना कळू लागलंय.

शाळेचा 'डोलारा' कोण सांभाळणार?

Last Updated: Thursday, June 7, 2012, 09:12

ठाणे जिल्ह्यातील डोलारा गावाच्या पाणीटंचाईचं भीषण वास्तव झी २४ तासनं उघड केलं. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनानं डोलारावासियांना पाणी देण्याचा निर्णय घेतला. मात्र समस्या जणू डोलारावासियांच्या पाचवीला पुजल्यात.

सांगलीमधली परिस्थिती 'जैसे थे'च!

Last Updated: Saturday, April 14, 2012, 22:29

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती जैसे-थेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाण्याची टंचाई आणि चाऱ्याच्या कमतरतेनं ग्रामस्थांची आणि जनावरांची परवड कायम आहे.

दुष्काळी भागात, सवलतींची बरसात

Last Updated: Friday, April 6, 2012, 15:11

सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आल्यावर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांसमोर दुष्काळी भागातलं भयाण वास्तव

Last Updated: Friday, April 6, 2012, 13:58

सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आलं आहे. एकीकडे जनता पाण्यासाठी वणवण करत असताना अधिकारी मात्र बिअर बारमध्ये मौजमजा करत असल्याचा आरोप खुद्द वनमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी केलाय.

वाशिममध्ये पुलाच्या पाईपमध्ये बिबट्या

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 07:58

अलीकडे बिबट्यानं मानवी वस्तीत प्रवेश करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या भोयनी गावातही काल सकाळच्या सुमारास एक बिबट्या पुलाच्या पाईपमध्ये आढळून आला.

बिल्डरच्या गुंडांची गावकऱ्यांना मारहाण

Last Updated: Thursday, November 10, 2011, 06:04

कल्याणमध्ये बिल्डरच्या गुंडांनी केलेल्या मारहाणीत दोन गावकरी गंभीर जखमी झालेत. जमीन बळकावण्यासाठी निर्मल लाईफ स्टाईलच्या बिल्डरनं मारहाण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.