अरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली: जितेंद्र आव्हाड

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 21:00

साम्यवादी विचारवंत अरुंधती रॉय यांनी महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गांधीजींना महात्मा केलेच कोणी? असा सवाल अरुंधती रॉय यांनी करुन नवा वाद निर्माण केलायं.

महात्मा गांधींच्या पत्रांचा लिलाव

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 22:04

राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या दोन दुर्मिळ पत्रांचा लिलाव करण्यात आला.

गांधींच्या चरख्याचा लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांमध्ये लिलाव

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 15:59

महात्मा गांधीजींनी वापरलेल्या चरख्याची लंडनमध्ये झालेल्या एका लिलावात विक्री करण्यात आली आहे. हा चरखा एक लाख दहा हजार पौडांना म्हणजेच एक कोटी आठ लाख रुपये इतक्या किमतीत विकला गेला आहे.

नातं... बापुंचं आणि पुण्याचं!

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 09:59

सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या शहराशी अतिशय जवळचा संबंध आला, तो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा…

लिलावात बापूंच्या रक्तापेक्षा वारसापत्राचाच बोलबाला!

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 11:50

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रार्थनेची माळ, रक्ताचा नमूना, चमड्याची चप्पल, शेवटचं वारसापत्र तसंच शपथपत्रांसहीत त्यांच्या वैयक्तिक सामनाचा लिलाव मंगळवारी ब्रिटनमध्ये पार पडला

गांधीजींच्या आश्रमातही महिलेवर अत्याचार

Last Updated: Sunday, March 3, 2013, 18:05

देशात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देशात ऐरणीवर आला असताना वर्ध्याच्या गांधी आश्रमातही एका सेविकेवर विनयभंग झाल्याची तक्रार समोर आली आहे. महात्मा गंधींच्या आश्रमातही महिला सुरक्षित नसल्याचं दिसून आलं आहे.

`कस्टम ड्युटी` भरून बापूंच्या आठवणी भारतात!

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 08:05

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागलीय. अहिंसेचे पुजारी असलेल्या बापूंचं रक्त लागलेली माती, चष्मा, चरखा आणि इतर काही वस्तू काल भारतात आणण्यात आल्या.

महात्मा गांधी `राष्ट्रपिता` नाहीत!

Last Updated: Thursday, October 25, 2012, 18:20

सरकारतर्फे महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी देणं असंवैधानिक असल्याचं केंद्रिय गृहमंत्रालयाने मान्य केलं आहे. भारतीय संविधन शिक्षण आणि लष्कर या क्षेत्रांव्यतिरिक्त इतर कुणासही पदवी देण्यास परवानगी देत नाही.

गांधी हत्या हे तर त्यांचं इच्छा मरण

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 16:08

राष्ट्रपिता महात्मा गांधी हत्या झाली नसून अशा प्रकारे मृत्यू यावा, अशी त्यांनीच इच्छा व्यक्त केली होती, असा दावा सुप्रसिद्ध गांधीवादी आणि गांधी कथेसाठी चर्चित असलेल्या नारायणभाई देसाई यांनी केला आहे. महात्मा गांधी यांचे जीवन एक दुखांत नाटक होते आणि त्यांनी आपल्या मृत्यूची घोषणा सव्वा वर्षापूर्वीच केली होती. त्यामुळे त्याची हत्या झाली नाही तर ही त्यांची इच्छा मृत्यू होती असा अजब दावा नारायणभाईंनी केला आहे.

बापूंच्या आठवणी जपणार कोण?

Last Updated: Tuesday, October 2, 2012, 11:39

आज गांधी जयंती... देशभरात गांधी जयंतीच्या निमित्तानं महात्मा गांधींना वंदन करण्यात येतंय. मात्र, वर्ध्यातला महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वेगळ्या कारणांमुळं चर्चेत आलाय.

बाबा रामदेवांची पुन्हा ‘रामलीला’

Last Updated: Thursday, August 9, 2012, 16:04

टीम अण्णांनंतर आता बाबा रामदेवांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीलावर बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सुरुवात होतेय.

वादग्रस्त पत्रांसहित 'गांधी' दस्तऐवज भारतात

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 08:54

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंधित दस्तावेज भारतानं तब्बल सात लाख पौंडमध्ये खरेदी केलाय. लीलाव करणाऱ्या ‘सॉथबे’ या संस्थेच्या मते गांधींची काही वादग्रस्त पत्रं, काही दस्तऐवज आणि फोटो आहेत. पण, लिलावापूर्वीच भारतानं हा मौल्यवान दस्तावेज खरेदी केलाय.

गांधींची वादग्रस्त पत्रं भारताला मिळणार का?

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 09:33

दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासादरम्यान भारत सरकार महात्मा गांधींशी संबंधित काही आठवणी विकत घेण्याची शक्यता आहे. लीलाव करणाऱ्या सॉथबे या संस्थेच्या मते गांधींची काही पत्रं, काही दस्तऐवज आणि फोटो आहेत.

'कस्तुरबा गांधीं'चं कुंकू गेलं चोरीला

Last Updated: Monday, June 18, 2012, 21:52

वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातून कस्तुरबा गांधी यांची कुंकवाची डबी चोरीला गेलीय. दीड वर्षापूर्वी महात्मा गांधींचा चोरीला गेलेला चष्मा अजूनही सापडलेला नसतानाच आता कस्तुरबा गांधींची कुंकवाची डबीही भामट्यानं लंपास केलीय.

'गांधी' विरूद्ध 'गांधी'!

Last Updated: Friday, December 16, 2011, 11:19

पु्ण्यातल्या गांधी स्मारक निधीच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. महत्त्वाचं म्हणजे 'आजचे गांधी' म्हणवले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या संस्थेचे तत्कालीन विश्वस्त असल्याने त्यांचंही नाव यात जोडलं जातंय.