मोदींच्या मंत्र्यांना द्यावी लागणार संपत्तीची माहिती

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 22:55

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना त्यांच्या संपत्तीची माहिती, 15 दिवसांच्या आत सादर करावी लागणार आहे.

काँग्रेस `चार` मंत्र्यांना हटवणार की `दोन`?

Last Updated: Saturday, May 31, 2014, 16:09

काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे, ही परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, म्हणून सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना संघटनेच्या आणि जिल्हा बळकटीच्या कामाला लावण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

तरीही `पाऊले चालती 10 जनपथची वाट`

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 13:59

काँग्रेसचे चार मंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. यात नारायण राणे, पंतगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि नितिन राऊत यांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या संपत्तीत रेकॉर्डब्रेक वाढ

Last Updated: Thursday, April 10, 2014, 18:43

पाच वर्षाचा काळ हा एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी संपत्ती वाढवण्यासाठी काही विशेष नसतो. पण आपल्या नेतेमंडळीं आणि मंत्र्यांसाठी हाच काळ चांगला असू शकतो.

गजाआडून माजी मंत्र्यांची राजकीय खलबतं

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 20:17

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्ष कार्यालयांमध्ये कार्यकर्तांची लगबग वाढली आणि राजकीय खलबतं सुरु झाली तर त्यात विशेष काही नाही.

‘आप’ मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कामकाजाला सुरुवात!

Last Updated: Saturday, December 28, 2013, 17:16

नवनिवार्चित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेताच आपल्या कामकाजाला सुरुवात केली. त्यांच्या टीममधील मंत्रीमंडळाची ही तोंडओळख...

मंत्रिपद न मिळाल्यानं 'आप'मध्येही विद्रोहाचा सूर!

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 21:06

दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत.

केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांची नावं जाहीर...

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 19:49

‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, हे आता पक्क झालंय.

मुख्यमंत्री कोट्यातून मंत्र्यांच्या नातेवाईकांना घरे, कोर्टाचा दणका

Last Updated: Thursday, December 12, 2013, 08:13

मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांवर काय कारवाई करणार किंवा केली याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांच्या यादीमध्ये तिघा कॅबिनेट मंत्र्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.

कोणाला मिळाले कोणते मंत्रालय

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 16:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी आज शपथ घेतलीय. मधुकर पिचड, दिलीप सोपल, शशिकांत शिंदे या तिंघानी कॅबीनिट मंत्र्यांची शपथ घेतली असून सुरेश धस, उदय सामंत आणि संजय सावकारे यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आलीय. नव्या मंत्र्यांना कोणते खाते देण्यात आले.....

राष्ट्रवादीचे सहा नवे चेहरे, तीन कॅबिनेट मंत्री

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 16:16

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी आज शपथ घेतलीय. मधुकर पिचड, दिलीप सोपल, शशिकांत शिंदे या तिंघानी कॅबीनिट मंत्र्यांची शपथ घेतली असून सुरेश धस, उदय सामंत आणि संजय सावकारे यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आलीय.

राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची भाकरी करपणार?

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 09:21

आज राष्ट्रवादीचं नवं मंत्रिमंडळ शपथग्रहण करणार आहे. याच नव्या मंत्रिमंडळात पवारांनी फिरवलेली भाकरी काही जणांना गोड लागेल तर काहींची मात्र भाकरी करपण्याची शक्यता आहे.

आज राष्ट्रवादी मंत्र्यांचा खांदेपालट...

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 08:52

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा आज सकाळी साडे अकरा वाजता शपथविधी होणार आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडेल.

मंत्र्यांना संपत्ती जाहीर करायला `प्रॉब्लेम` का?

Last Updated: Saturday, June 1, 2013, 08:19

मंत्र्यांची मालमत्ता नेहमीच चर्चेचा विषय असतो. जनतेलाही ती जाणून घेण्यात विशेष रस असतो. त्यामुळं बिहार सरकारनं आपल्या सर्व मंत्र्यांची मालमत्ता थेट वेबसाईटवर जाहीर केलीय.

शेतकऱ्यांचा वाली कोण?

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 17:13

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठे? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वाऱ्यावर सोडून दिलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री पश्चिम महाराष्ट्रात असले तरी इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली नाही. मुख्यमंत्री, आरआर पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील असे दिग्गज मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मात्र ज्यांच्या जीवावर मंत्रिपदाच्या खुर्ची मिळवलीय, त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाहीय.

मंत्र्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचा शिमगा

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 16:29

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठं, असा प्रश्न विचारला जातोय. ज्या शेतक-यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वा-यावर सोडल्याचं चित्र दिसून येतंय.

मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 22:27

केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल झाल्यानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस नेत्यांनी मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलंय.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार.. महाराष्ट्राला ठेंगाच

Last Updated: Sunday, October 28, 2012, 13:41

केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार आज सकाळी साडेआकरा वाजता झाला. यावेळी 7 कॅबिनेट मंत्री, दोन स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि 13 राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

मंत्र्यांच्या दौऱ्याचा खर्च ६ अब्ज रुपये!

Last Updated: Saturday, September 29, 2012, 16:35

माहिती अधिकारातून पुन्हा एकदा सरकारच्या उधळपट्टीची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 2010-11 मध्ये मंत्र्यांच्या विदेश दौर्या्वर केवळ 56.1 कोटी रुपये खर्च झाले होते. त्यात पुढील वर्षात तब्बल 12 पट वाढ झाली.

NCPचा दबाव, काँग्रेसची पळापळ!

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 20:16

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राजीमाना दिला आहे. त्यामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्रवादीने टाकलेल्या दबावातंत्रामुळे राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री बंगल्याकडे धाव घेतली आहे.

या व्यक्ती स्वप्नात येऊन सुचवतात भविष्य

Last Updated: Thursday, July 5, 2012, 11:09

आज भ्रष्टाचाराने पोखरलेल्या समाजात जनतेला दुःख देणाऱ्यांमध्ये राजकारण्यांचा सहभाग मोठा आहे. बडे नेते, मंत्री महोदय किंवा एखादा अधिकारी हा बहुतेकवेळा जनतेचा पैसा खाण्याचं काम करतात. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी वाईट भावना असते.

मंत्रिपदीच अटक झालेले मंत्री

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 15:41

गेल्या 12 वर्षांच्या आघाडी सरकारच्या कारकिर्दीत अनेक वेळा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. काही मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्रीपदी असताना अशोक चव्हाणांनासुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

भ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमा- अण्णा

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 15:22

केंद्रातील 14 भ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केली आहे. आम्ही केलेले सर्व आरोप खरे असून आरोप खोटे असतील तर आमच्यावर कारवाई करा. असंही अण्णा हजारेंनी सांगितलं.

विलासराव - अशोक चव्हाण यांचे मनोमिलन?

Last Updated: Saturday, March 24, 2012, 18:15

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांनी आज नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अशा प्रकारे भेट घेऊन दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे मनोमिलन झाले असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमधील कटुता संपल्याची चर्चा आहे.

'विधान भवन' ते ‘विद्या बालन’

Last Updated: Saturday, December 17, 2011, 03:16

नागपूरच्या थंडीत अधिवेशनाचं कामकाज तापलं असताना काल रात्री अनेक पक्षांच्या आमदारांनी विरंगुळ्यासाठी थेट थिएटर गाठलं आणि ‘डर्टी पिक्चर’ पाहिला. विद्याच्या मादक अदांमध्ये गुंग असतानाच मीडिया तिथे पोहोचली, तेव्हा आमदारांचीही पळापळ झाली.