मुस्लीमांनी मोदींना विजय मिळवून दिला - आजम खान

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 11:25

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करणारे समाजवादी पार्टी नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलंय. मुस्लीम मतदारांनीच मोदींना विजय मिळवून दिला आहे, असे व्यक्तव्य आजम खान यांनी केलंय.

...हे आहेत देशातले 543 नवनिर्वाचित खासदार!

Last Updated: Saturday, May 17, 2014, 20:13

देशात 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. 335 जागा मिळवत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. एनडीएला सत्ता मिळाली आहे. पाहुा क्ठल्या राज्यात कोण निवडून आलं. पहा देशातील सगळ्या खासदारांची नावे...

मोदींच्या विजयात कोणती राज्य गेमचेंजर ठरली?

Last Updated: Monday, May 19, 2014, 09:42

भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विजयात मोठा वाटा आहे तो काही राज्यांमध्ये भाजपनं मिळवलेल्या दणदणीत विजयाचा.. पाहूयात ही कोणती राज्य गेमचेंजर ठरली ती.

पावळेचा पाणी पाष्टाक !

Last Updated: Saturday, May 17, 2014, 11:35

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय आणि काँग्रेसचा पराजय...यानंतरच बोल... कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !

हा विजय शानदार आणि ऐतिहासिक - राजनाथ

Last Updated: Friday, May 16, 2014, 19:41

प्रचंड मोठ्या विजयानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी हा विजय ऐतिहासिक आणि शानदार असल्याचं म्हटलं आहे, तसेच आम्हाला मिळालेला जनादेश हा परिवर्तनासाठी आहे.

नरेंद्र मोदींचा देशात प्रचंड विजय

Last Updated: Friday, May 16, 2014, 12:35

एनडीएने भारतात ३२५ जागांची आघाडी घेतली आहे. देशात २७५ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. देशात `अब की बार मोदी सरकार` हे भाजपाचे प्रचार वाक्य सत्यात उतरणार आहे.

नरेंद्र मोदींचा रेकॉर्ड ब्रेक विजय

Last Updated: Friday, May 16, 2014, 11:47

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे बडोद्यातून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या मधूसूदन मिस्त्री यांना ४ लाख पेक्षा जास्त मतांनी पराभूत केलं.

पाकिस्तान टीमला भरलंय विजयाचं वारं

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 23:33

बांगलादेशात आयसीसी टी २- वर्ल्डकपला सुरूवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे क्रिकेट फॅन्समध्ये २१ मार्चच्या सामन्याविषयी उत्सुकता लागून आहे.

`पाक जिंदाबाद`च्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 18:21

मेरठमध्ये कश्मीरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान क्रिकेट टीमचं समर्थन केल्यामुळे इथं तणावाच वातावरण निर्माण झालं होतं.

मोंदीमुळे विजय मात्र, श्रेय जनतेला - वसुंधरा राजे

Last Updated: Sunday, December 8, 2013, 13:07

राजस्थाळनमध्ये आपली गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यात यश संपादन केले आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार बाजी मारत सत्ता खेचून आणली आहे. हा विजय नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाल्याचे सांगत भाजप मुख्यथमंत्री पदाच्या दावेदार वसुंधरा राजे यांनी राज्याआतील विजयाचे श्रेय जनतेला समर्पित केले आहे. आपला जनतेवर पूर्वीपासून विश्वाास होता, असे त्यांरनी म्हदटले.

सायनाचा विजयी धडाका!

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 16:14

इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सायना नेहवालचा विजयी धडाका कायम आहे. हैदराबाद हॉटशॉट्स विरुद्ध पुणे पिस्टन्समध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सायनानं ज्युलियन शेंकवर मात करत रंगतदारपणे विजय मिळवला.

तिची झुंज संपली...

Last Updated: Sunday, December 30, 2012, 12:02

तिची झुंज संपली... आता सुरू होणार आहे तो अत्याचारांविरुद्धचा लढा. हा लढा अनेक पातळ्यांवर असणार आहे. तो कायद्याच्या पातळीवर महत्त्वाचा आहेच, पण समाजाची मानसिकताही बदलावी लागणार आहे. तिच्या मृत्यूनं एक नवा लढा सुरू केलाय.

ढोल बडवून, नाचून साजरा केला किरीट सोमय्यांनी जल्लोष

Last Updated: Thursday, December 20, 2012, 12:49

मुंबईतील भाजपचे प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी तर अक्षरश: स्वत: ढोल बडवून बडवून आणि नाचून आनंद साजरा करीत आहेत.

शिवाजी पार्कवर लष्कराचा विजय दिवस

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 19:15

लष्कराचा विजय दिवस शिवाजी पार्कवर साजरा होणार आहे. मुंबई हायकोर्टानं लष्कराला सशर्त परवानगी दिली आहे.

मुंबईला १०१ रन्स करताना नाकीनऊ

Last Updated: Monday, April 30, 2012, 11:27

रविवारी मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जर्स यांच्यातील लढतीमध्ये चांगली रंगत आली. डेक्कनचे विजयासाठी १०१ रन्सचे तुटपुंजे आव्हान पेलण्यासाठी मुंबईला तब्बल १८.१ षटके आणि पाच फलंदाज गमवावे लागले. मुंबईला विजय मिळाला तरी घरच्या मैदानावर १०१ रन्स करताना नाकीनऊ आल्याचे दिसून आले.