Last Updated: Thursday, August 9, 2012, 04:01
पुणे आणि मुंबईतील बॉम्ब स्फोटानंतर योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मुंबईसह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार आणि खासदार निधीतून सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.