पासवर्ड श्रीमंतीचा (१ सप्टेंबर २०१२)

Last Updated: Saturday, September 1, 2012, 21:02

शेअर बाजारातील चढ-उतार (२७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट)

कसाबवरील खर्च एक अब्जावर जाणार

Last Updated: Thursday, August 30, 2012, 12:45

दहशतवादाचे भयाण सावट केवळ भारतावरच नव्हे, तर जगभर सगळीकडेच पडलेले आहे. गेल्या दशकभरात ६६ देशांतील लाखो दहशतवाद्यांना अटक करण्यात आली व दहशतवाद्यांना न्यायालयांनी शिक्षाही सुनावल्या. भारताची परिस्थिती मात्र उलटी आहे.

आठवणीतील आनंदी...

Last Updated: Sunday, August 26, 2012, 17:20

`एखाद्या गाण्याची `एक ओळ` खूप काही देऊन जाते.... आणि मी हरखून जाते.. गाणं हा माझ्या आयुष्याचा जगण्याचा अविभाज्य भाग होऊन गेला आहे.

खाण तशी माती अन् भ्रष्टाचार तशी नीती !

Last Updated: Saturday, August 25, 2012, 23:52

कोळसा खाणीवाटपातील भ्रष्टाचार उघड झालाय. सरकारने खोदलेला घोटाळा ‘कॅग’ने उघडा केलाय. भ्रष्टाचाराची खाण बनत चाललेल्या देशात हिमालयाच्या पर्वतरांगांना लाजवतील अशा भ्रष्टाचाराच्या पर्वतरांगा तयार झाल्या आहेत. एक एक करता त्या पर्वतरांगांची आता टोके दिसू लागलीत. एका घोटाळ्यापेक्षा दुसरा घोटाळा कसा मोठा असेल याचीच दक्षता अधिक घेतली जातेय.

...तो दाग अच्छे है।

Last Updated: Friday, August 24, 2012, 09:41

कुछ अच्छा होना होगा तो दाग अच्छे है...एका वॉशिंग पावडरच्या जाहिरातील हे वाक्य आठवण्याचं कारण आहे सध्याची राज्यतील राजकीय परिस्थिती. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे ठाकरे कुटुंबीय लिलावतीत एकत्र आले. गेली काही वर्षे विस्तव न जाण-या दोन भावांमधील प्रेम थेट मातोश्रीपर्यंत पोहोचलं.

कशी थांबणार भारतातील घुसखोरी?

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 12:31

आसाममध्ये उफाळलेला हिंसाचार काही दिवसांतच भारतांतील इतर भागांतही पोहचला... इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार का घडून आला, यामागची कारणं बरीच आहेत. सरकारपर्यंत ही कारणं पोहचत नाहीत असंही नाही... पण, मग अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सरकारकडून का काहीच पावलं उचलली जात नाहीत... मूळ मुद्याचा विसर पडल्यागत सगळ्यांनीच या मुद्याकडे का दुर्लक्ष केलंय.... यावरच भाष्य करणारा हा सडेतोड लेख...

आसाम हिंसाचार : बांगलादेशी घुसखोर मुख्य कारण

Last Updated: Saturday, August 18, 2012, 16:11

आसामसह ईशान्य राज्यांमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मुद्दा संसदेत १८ ऑगस्टला गाजला. दोन्ही सभागृहांनी प्रश्नो्त्तराचा तास स्थगित करून या विषयावर केलेल्या चर्चेअंती, ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांना अफवांच्या माध्यमातून घाबरविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला.

माहित्या घेऊन सांगतो !

Last Updated: Monday, August 13, 2012, 21:16

मराठीच्या कुठल्याही शब्दकोशात नसणारा “माहित्या”हा शब्द आपल्या राज्याचे गृहमंत्री ‘माननीय’ आणि ‘सन्मानीय’ आर. आर. पाटील ऊर्फ आबांच्या शब्दकोशात मात्र नक्की आहे...

मुंबईच्या रस्त्यावरही धर्मांधांचं आव्हान!

Last Updated: Monday, August 13, 2012, 16:02

मुंबईतल्या रस्त्यांवर पाकिस्तानप्रमाणे धर्मांध मुस्लिम उतरल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं. धर्मांध मुस्लिमांनी थेट पत्रकार आणि पोलिसांवरच हल्ला चढवला. आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हजारो मुस्लिम आझाद मैदानात जमा झाले होते. मात्र त्यांना फक्त निषेधच करायचा होता, असं नव्हतं. त्यांच्या हिंसक कृतीतून ते स्पष्ट झालं.

'वाघ्या' उखडून इतिहास बदलतो का?

Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:43

सुरेंद्र गांगण
मी गेले कित्येक वर्षे ऊन, पावसात चबुदऱ्यावर जागच्या जागी बसून आहे. माझा कोणाला उपद्रव नाही. मात्र, असे असले तरी मी काहींच्या डोळ्यात खुपलो. १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी