Last Updated: Saturday, June 8, 2013, 08:42
धनसंपत्ती वृद्धीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्यास याचा नक्कीच फायदा होईल.
Last Updated: Thursday, June 6, 2013, 08:03
मुख्य दरवाजासमोर आरसा नसावा. अनेक घरामध्ये गेल्यानंतर असे आढळते, की घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा ठेवलेला आढळतो.
Last Updated: Wednesday, June 5, 2013, 08:22
राहू आणि शनी ग्रहाच्या प्रभावा मानवी मनावर नेहमीच होत असतो... कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू शकत नाही.
Last Updated: Tuesday, June 4, 2013, 07:50
सूर्यकिरणांचे अनन्य साधारण महत्त्व हे मानवी जीवनात आहे. त्यामुळेच वास्तूशास्त्रात देखील सूर्यकिरणांचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
Last Updated: Friday, May 31, 2013, 07:50
ग्रहांचा परिणाम हा मानवी मनावर नेहमीच होत असतो. त्यामुळेच ग्रहांचे असणारे खडे याबाबत नेहमीच कुतूहल व्यक्त केलं जातं.
Last Updated: Thursday, May 30, 2013, 08:31
ग्रहांच्या प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर काही तोडगे, विधी सांगितले आहेत.
Last Updated: Tuesday, May 28, 2013, 07:20
गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती.
Last Updated: Friday, May 24, 2013, 08:16
विवाह होत नसेल तर `पुखराज`, मंगळ असेल तर पोवळा व तापट स्वभाव असेल तर मोती धारण करावा. पण कोणते रत्न कधी धारण करावे?
Last Updated: Wednesday, May 22, 2013, 07:21
सुरी, कात्री व काटा चमचा आदी वस्तू विषारी बाणाचे काम करतात. या वस्तुंचा टोकदार, धारदार भाग सरळ सरळ कोणाही व्यक्तीच्या दिशेने केल्यास, तो अत्यंत वाईट उर्जांचे निर्माण करतात.
Last Updated: Saturday, May 18, 2013, 08:28
निसर्ग आणि मानवाचा अन्यय साधारण संबंध आहे. म्हणूनच निसर्गाचा हिरवा रंग आपल्याला आकर्षून घेतो. हिरवे काहीही पाहिले की मन प्रसन्न होते.
Last Updated: Saturday, May 4, 2013, 08:03
घरातील बेडरूम हे दिवसभराच्या दगदगीनंतरचे विश्रांतीस्थान असते. तर लहानांसाठी ही रूम म्हणजे उर्जेचा स्त्रोत असते.
Last Updated: Saturday, April 27, 2013, 07:48
आपण तीन चिनी नाणी लाल रंगाच्या धाग्याने किंवा फितीने बांधू शकता आणि ती आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा बटव्यात ठेवू शकता.
Last Updated: Thursday, April 25, 2013, 09:41
हनुमान जयंती.... हनुमानाच्या उपासनेने अनेक गोष्टीत सफलता प्राप्त होते. हनुमानाच्या उपासना केल्याने अनेक गंडातरे टळतात. करा या स्तोत्राचे पठण...
Last Updated: Thursday, April 4, 2013, 08:07
आपल्या विवाहात अनेक बाधा येतात. अनेक वेळेस विवाह जुळतात, मात्र अनेक अडचणींमुळे पुन्हा विवाहात अडथळा निर्माण होतो.
Last Updated: Thursday, March 28, 2013, 08:59
तुमच्या जन्मकुंडलीत जर बॉसचे प्रतिनिधीत्व करणारे ग्रह शुभ नसल्यास तुम्ही कितीही नोकर्या बदललात तरी तुम्ही समाधानी राहणार नाही.
Last Updated: Tuesday, March 26, 2013, 07:50
`होळीला महाराष्ट्रात `शिमगा` म्हणतात, दक्षिणेत `कामदहन` म्हणतात. तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण होतो.
Last Updated: Tuesday, March 19, 2013, 08:08
नारायण नागबली : संततीदायक व पीडानिवारक श्रीमन्नारायणादि पंचदेवतांना उद्देशून अतिश्रद्धेने दिलेले समंत्रक विधीयुक्त असे जे अन्नोदक द्रव्यादी त्यास नारायणबली असे म्हणतात.
Last Updated: Saturday, March 16, 2013, 17:00
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक फायदे आपणास मिळतात.
Last Updated: Thursday, February 21, 2013, 07:57
श्रीविष्णूची पूजा ही केवळ ज्याच्यावर उपचार करायचे आहेत त्याच्यासाठीच असते. ह्याचा प्रत्यक्ष परिणाम हा पूजा करणार्यावरच होतो.
Last Updated: Wednesday, February 20, 2013, 08:00
श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल.
Last Updated: Tuesday, February 19, 2013, 08:00
अभ्यास करताना... नेहमीच एकाग्रचित्त राहण्यासाठी खालील गोष्टी आचरणात आणल्यास त्याचा नक्कीच फायदा आपणास होईल.
Last Updated: Tuesday, February 12, 2013, 08:37
नवग्रहांतील प्रत्येक ग्रहाचे जसे वैशिष्ट्य आहे तसे त्यांच्या परस्परयुतींचेदेखील वैशिष्ट्य आहे. विशेषतः चंद्र ग्रह हा पृथ्वीचा उपग्रह आहे.
Last Updated: Thursday, January 17, 2013, 11:04
`ग्रहांचा विशेष प्रभाव हा आपल्या मानवी जीवनावर नेहमीच होत असतो. कितीही खडतर परिश्रम केले तरी त्यांना त्यांच्या कामात यश प्राप्त होत नाही.
Last Updated: Wednesday, January 16, 2013, 07:52
पिंपळाच्या वृक्षाचे महत्त्व फारच जास्त आहे. पिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते.
Last Updated: Tuesday, January 15, 2013, 08:20
साडेसाती म्हणजे शनि महाराजांची आपल्यावर वक्रदृष्टी झाली आहे. त्यामुळे आता आपलं कायं होणार? यावरच काही उपाय देखील आहेत.
Last Updated: Friday, January 11, 2013, 15:41
कर्ज म्हणेज चिंता... आणि चिंता हीच माणसाला मानसिक त्रास देत असते. यावर उपाय म्हणून आपण पुढील काही उपाय केल्यास त्याच्या आपणास निश्चितच फायदा होईल
Last Updated: Thursday, January 10, 2013, 08:43
लग्नाविषयी अनेक समस्या नेहमीच दिसून त्यामुळे लग्न पाहावं करून अशी म्हण रूढ झाली.. काही लोकांचे विवाह लवकर जुळत नाहीत.
Last Updated: Wednesday, January 9, 2013, 07:56
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा असा विषय असतो. प्रत्येकाला त्याच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल उत्सुकता असते.
Last Updated: Friday, January 4, 2013, 11:40
मनुष्याच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात. त्यामुळे भविष्यात काय होणार याबाबत नेहमीच प्रत्येकजण उत्सुक असतात.
Last Updated: Tuesday, December 4, 2012, 17:14
पैसा हा माणसाच्या आयुष्यात फारच महत्त्वाचा असतो. पैसा नसला की माणसाची समाजात किंमत केली जाते. आणि त्यामुळेच पैशासाठी आयुष्यभर आपण झगडत असतो.
आणखी >>