Last Updated: Friday, July 12, 2013, 06:47
वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेवर मात केली. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. अखेरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार ठोकून भारताचा विजय साकारला. श्रीलंकेवर १ विकेट आणि दोन बॉल राखून अंतिम सामना जिंकत ट्राय तिरंगी मालिकेचे विजेते पद पटकाविले.