गंगेत थुंकलात तर तीन दिवसांचा तुरुंगवास?

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 17:34

गंगा स्वच्छतेसाठी केंद्र सरकारनं कंबर कसलीय. गंगेमध्ये प्रदूषण करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची तरतूद असलेला कायदा लवकरच होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीत थुंकल्यास देखील मोठा दंड होऊ शकतो.

`झी 24 तास`ची मोहीम : गंगाजल... माय प्राईड

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 16:23

गंगा... आपल्यासाठी ही केवळ एक नदी नाही... तर गंगा ही आपली सभ्यता आहे, संस्कृती आहे... गंगा आणि आपल्या संस्काराचं अतूट नातं जोडलं गेलंय.

`पंचगंगा` प्रदूषणाला साखर कारखाने जबाबदार, बंदची नोटीस

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 18:29

पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.

पंचगंगेत मैला, कोल्हापूर पालिका आयुक्तांनाच कारणे दाखवा नोटीस

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 21:47

पंचगंगा नदीत मैला सोडण्याचं काम कोल्हापूर प्रशासनाकडून सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. त्याचबरोबर महापालिका प्रशासन अनेकवेळा दिलेली आश्वासनं का पाळली नाहीत, याचा खुलासाही येत्या सात दिवसात करावा असे आदेशही या नोटीशीत देण्यात आलेत.

त्रिपुरारी पोर्णिमेला पंचगंगा उजळली

Last Updated: Sunday, November 17, 2013, 09:11

कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाट परिसर आज पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला. निमित्त होतं त्रिपुरारी पोर्णिमेचं...

विजापूरजवळ अपघातः सांगलीचे १८ भाविक ठार

Last Updated: Monday, July 22, 2013, 21:33

विजापूरजवळ खासगी बस आणि जीप यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत १८ प्रवासी जागीच ठार झालेत. दुर्घटनाग्रस्त जीप गुलबर्ग्याहून विजापूरला जात होती.

आली हो, राजापूरची गंगा

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 16:07

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे ९१ दिवसांत गंगेचा पुनरागमन झाले आहे. दर तीन वर्षांनी गंगा अवतरते. मात्र, वर्षभराच्या विक्रमी वास्तव्यानंतर निर्गमन झालेल्या गंगेचे दोन दिवसांपूर्वीच आगमन झाले आहे.

प्रदूषणानं पंचगंगेचं पावित्र्य नष्ट!

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 12:13

कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न काही मिटताना दिसत नाहीय. शहरातल्या जयंती नाल्याचं पाणी आता थेट पंचगंगा नदीत मिसळतंय. त्यामुळे पुन्हा एकदा नदी काठच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे

पंचगंगेमुळे कोल्हापुरकरांचं आरोग्य धोक्यात!

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 19:53

पावसामुळं या नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास मोठ्या प्रमाणात दुषित पाणी पंचगंगा नदीत मिसळेल. त्यामुळं पुन्हा एकदा नदी काठच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

७० वर्षीय वृद्धाचा अस्वलाशी सामना... दोघांचाही मृत्यू!

Last Updated: Friday, March 1, 2013, 14:09

अस्वलाशी झालेल्या सामन्यात एका ७० वर्षीय वृद्धाचा आणि अस्वलाचाही मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडलीय. ज्ञानगंगा अभयारण्यात ही घटना घडलीय.

... आणि पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलं!

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 15:20

हेग स्थित आंतरराष्ट्रीय पंचायत न्यायालयानं किसनगंगा हाइड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टच्या संदर्भात भारताच्या बाजूनं निर्णय दिलाय... त्यामुळे पाकिस्तानला तोंडावर पडावं लागलंय.

`झी २४ तास`नं चारा छावणीची `बोगसगिरी`केली बंद

Last Updated: Thursday, November 29, 2012, 09:51

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळ निवारणाच्या कामात गोलमाल सुरू असल्याबाबतचं वृत्त `झी २४ तास`नं प्रसारित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उजळली पंचगंगा...

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 08:31

कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसर आज पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला... निमित्त होतं त्रिपुरारी पौर्णिमेचं...

श्रावण सोमवारी गंगा स्नानाची पर्वणी

Last Updated: Thursday, July 19, 2012, 17:55

कोकणातील राजापूर येथील प्रसिद्ध गंगेचे सुमारे एक वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आगमन झाले. हा चमत्कार मानला जातो. मात्र भूकंपाचा दाखला दिला गेल्याने याबाबत चर्चा सुरू झाली. असे असले तरी गेल्या काही वर्षांचा विक्रम यावर्षी गंगा मोडण्याची शक्यता आहे. तसेच श्रावण महिन्यात गंगा राहिल्याने भाविकांना श्रावण सोमवारी गंगा स्नान करण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.

राजापूरची गंगा आली हो...

Last Updated: Friday, April 13, 2012, 08:21

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची गंगा प्रकट झाल्याने भाविकांची गर्दी होवू लागली आहे. दर तीन वर्षांच्या अंतराने प्रकटणारी गंगा यावेळी अवघ्या दहा महिन्यातच पुन्हा आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान भूगर्भातील हालचालीमुळे ही गंगा प्रकट झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल (दि.११ एप्रिल) ला इंडोनेशियात ८.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे ही गंगा अवतल्याचे काहींचे म्हणणे आहे.

गंगापूरमध्ये नगराध्यक्षांच्या घरावर हल्ला

Last Updated: Friday, January 13, 2012, 16:00

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या घरावर अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी संजय जाधव यांना मारहाण केली आहे. शिवाय त्यांच्या घराची तोडफोडही करण्यात आली.

मकरंद साठें यांना गंगाधर गाडगीळ पुरस्कार

Last Updated: Friday, November 18, 2011, 13:05

नेहमीच्या वाटेऐवजी काहीतरी वेगळे सांगण्याची ऊर्जा लेखकात निर्माण झाली की ते सांगणं लेखकाला भाग असतं. ते लोकांसाठीच असतं. त्यामुळे साहित्य हे कधीही स्वांत सुखाय असू शकत नाही, ज्येष्ठ लेखक मकरंद साठे म्हणाले.