Last Updated: Friday, August 24, 2012, 19:58
महायुतीत मनसे आल्यास, इतरांना वाटतो तितका फायदा होणार नाही, असं वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केलंय. मनसेला सध्या जेवढी मते मिळतात, तितकी मते महायुतीत आल्यावर त्यांना मिळणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. तसंच इंदू मिलची जागा मागतोय कोहिनूर मिलची नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय.