ट्रकने उडालेला दगडाने घेतला टॅक्सीतील प्रवाशाचा जीव

Last Updated: Sunday, March 16, 2014, 08:52

मुंबई - पुणे महामार्गावर कामोठे ते तुर्भे दरम्यान रस्ता बनवण्याचे काम सुरु आहे. या दरम्यान, रस्त्यावर अनेक दगड पडलेले असून रस्त्यावरील एक दगड ट्रकने उडाल्याने चालत्या टॅक्सीवरील काचेवर आदळला. दगडाने काच तुटली आणि टॅक्सीतील प्रवाशाला लागला. या अपघातात प्रवाशी जागीच ठार झाला.

`देशातील भ्रष्टाचार मुसलमानांसाठी एक वरदान` - बुखारी

Last Updated: Sunday, February 23, 2014, 14:27

`देशातील भ्रष्टाचार अल्पसंख्याकांसाठी एक वरदानच आहे, कारण देशातील भ्रष्टाचार आणखी शंभर वर्षे तरी संपणार नाही.

`सिडको`ची बहुप्रतिक्षित घरं सर्वसामान्यांसाठी खुली!

Last Updated: Friday, January 17, 2014, 09:55

सर्वसामान्यांसाठी ‘सिडको’नं खुशखबर दिलीय. सिडकोनं खारघर सेक्टर ३६ मध्ये उच्च आणि मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱ्या १,२४४ घरांसाठी नोंदणी आजपासून (१६ जानेवारी) सुरू केलीय.

चला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 08:15

अखेर नवी मुंबईतील उलवे येथील विमानतळाचे घोडे गंगेत न्हाले आहे. होणार की नाही, याची चर्चा जोर धरत असताना सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावर विमानतळाचे टेक ऑफ रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जागांचे आणि घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षित घराची `लाईफलाईन` मिळणार?

Last Updated: Thursday, October 3, 2013, 13:23

रेल्वे... मुंबईची लाईफलाईन... मात्र, ही लाईलाईन चालवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचं जीवन अत्यंत विदारक आहे. गेली अनेक वर्षे हे कर्मचारी मुंबईतल्या रेल्वे कॉलन्यांमध्ये रहातात. पण जीव मुठीत धरूनच...

पतीच्या प्रेयसीवर पत्नीनेच घडवला बलात्कार

Last Updated: Monday, April 22, 2013, 14:03

पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीला वाचविण्यासाठी पत्नीनेच त्याच्या प्रेयसीवर तिघांना सामूहिक बलात्कार करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. महिलेनेच बलात्काराचा कट रचल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हिना रब्बानी-खार यांना `पीपीपी`चा जोरदार धक्का...

Last Updated: Saturday, April 13, 2013, 11:07

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)च्या उमेद्वारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलीय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या यादीमध्ये पाकिस्तानच्या माजी परऱाष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्या नावाला बगल दिली गेलीय.

मनसे कार्यकर्त्यांचा वखार अधिकारी कार्यालयात धुडगूस

Last Updated: Saturday, March 9, 2013, 18:08

यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथे वखार अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालीत तोडफोड केली आहे.

तेलाच्या गाळात खारफुटीचं जंगल घेतंय अखेरचा श्वास...

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 09:01

मुंबईच्या माहूल भागात खारफुटीचं जंगल नष्ट करण्यासाठी खराब झालेल्या तेलाचा गाळ वापर करण्यात आलाय. सुमारे शंभर एकरांवरील वनसंपदा यामुळं धोक्यात आली असून वनविभाग मात्र कासवाच्या चालीनं वनसंपदा वाचवण्याचा प्रयत्न करतंय.

`चर्चेसाठी पाकनं आधी चूक कबूल करावी`

Last Updated: Thursday, January 17, 2013, 15:00

‘पाकिस्ताननं पहिल्यांदा आपली चूक कबूल करावी आणि भारतीय सैनिकांची क्रूर पद्धतीनं हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी’, असं केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी म्हटलंय.

पाक नरमले, चर्चेच्या तयारीचे स्पष्टीकरण

Last Updated: Thursday, January 17, 2013, 13:08

दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करूनही उलट्या बोंबा मारणाऱ्या पाकिस्तानची भूमिका आता बदलली आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने बोलणी करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. दरम्यान, पाक लष्कराने सीमारेषवरील गोळीबार तत्काळ बंद करण्याचे आदेश आपल्या सैनिकांना दिलेत.

भारत युद्धखोरीच्या प्रयत्नात - पाकिस्तान

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 14:25

भारत-पाकमधील तणावात अधिक भर घालणारे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी केलेय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांची हत्या झाल्यानंतर भारत युद्धखोरीच्या प्रयत्नात असल्याचा आरोप हिना रब्बानी खार यांनी येथे केलाय.

‘सिडको’कडून खुशखबर… ५६६० घरं बांधणार!

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 07:51

`सिडको`नं आपली नवी योजना जाहीर करत सर्वसामान्यांना थोडा दिलासा दिलाय. नवी मुंबईत खारघर परिसरात सिडको ५६६० घरे बांधणार आहे. सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आलाय.

विनीलची धूम; अवघ्या ३६ तासांत 'पुणे ते तामिळनाडू'

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 13:03

तुफान वेगाशी सामना करत विनील खारगे या बाईकरनं फक्त ३६ तासांत पुणे ते तामिळनाडू असा तब्बल चोवीसशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. त्याच्या या विक्रमाची नोंद अमेरिकेच्या ‘आर्यन बट या बायकिंग असोसिएशन’नं घेतलीय.

परराष्ट्रमंत्र्यांचं ‘पाक’प्रेम...

Last Updated: Thursday, September 13, 2012, 10:17

भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा देशाच्या सुरक्षेशी खेळ करणारे भयंकर करार का करत आहेत? त्यांनी वारंवार पाकचे दौरे का करावेत? पाकिस्तानने असे नेमके काय केले की परराष्ट्रमंत्र्यांना पाकिस्तानच्या ‘प्रेमा’चा पान्हा फुटावा?

लेहमध्ये भूस्खलन, ४०० पर्यटक फसले

Last Updated: Saturday, June 9, 2012, 15:23

श्रीनगरमधील 'खारदुंग ला'तील लेह-नुब्रा व्हॅलीच्या मार्गावर १० किलोमीटरचे क्षेत्र भूस्खलनामुळे धोक्यात आले आहे. भूस्खलनामुळे १५० वाहनांसह ४०० लोक फसले गेले आहेत. फसलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

काबूल हल्ला : पाक-अमेरिकेत चर्चा

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 17:22

दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हल्ला केल्याने याची दखल अमेरिकेने घेतली आहे. याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. त्यावेळी काबूल हल्लाबाबत बोलणी केलीत.

हिना पदावरून जाईना !

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 11:40

पाकिस्तानी विदेश मंत्री हिना रब्बानी खार यांना पदच्युत करण्याची कुठलीही योजना नसल्याचा दावा पाकिस्तान सरकारने दिला आहे. ही चर्चा निराधार असल्याचं पाकिस्तानच्या सरकारी प्रवक्त्याचं म्हणणं आहे.

हिना रब्बानींची मंत्रीपदावरून हकालपट्टी?

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 17:14

परस्परविरोधी वक्तव्य करणाऱ्या विदेश मंत्री हिना रब्बानी खार यांना दुसऱ्या विभागात पाठवून देण्याचा विचार राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी करत आहेत. अमेरिकन दुतावासाशी चर्चा करत असताना पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांच्या बोलण्यातून हा विचार डोकावला.

भारत-पाकिस्तान संबंधांत सुधारणा

Last Updated: Tuesday, March 6, 2012, 16:31

पाकिस्तानी विदेशी मंत्री हिना रब्बानी खार यांचं म्हणणं हे की पाकिस्तान आता भारत आणि इतर शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारत आहे.

खार सबवे मृत्युचा सापळा

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 06:45

पश्चिम रेल्वे आणि महापालिकेच्या वादात मुंबईतील खार सबवेच्या दुरुस्तीचं काम रखडलं होतं. नंतर हे अर्धवट काम करण्यात आलं.त्यामुळं अपघाताचा धोका निर्माण झाला.