मोदींचा दिल्लीत मुक्काम, घेतले वाजपेयींचे आशीर्वाद

Last Updated: Sunday, May 11, 2014, 09:26

नरेंद्र मोदींनी शनिवारी प्रचाराचा अखेरचा टप्पा संपल्यावर तडक दिल्ली गाठलं. नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दिल्लीतल्या संघ मुख्यालयात भेट झाली.

वाजपेयींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसचा मोदींवर निशाणा

Last Updated: Friday, April 11, 2014, 15:30

`नमो`चा विजयरथ रोखण्यासाठी आता काँग्रेसला भाजपाचेच वरिष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या फोटोचा वापर करायची वेळ आलीय.

बिहार भाजपमध्ये कलह, बिहारी बाबूंनी केलं `खामोश`!

Last Updated: Friday, March 14, 2014, 15:41

लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर होताच घमासान सुरू झालंय. २५ उमेदवारांच्या या यादीत पटना साहिबचे खासदार अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव नसल्यानं ते नाराज असल्याचं समजतंय.

अटलबिहारी आणि मी....

Last Updated: Friday, December 27, 2013, 23:55

आज अटलबिहारी वाजपेयींचा वाढदिवस. त्यांची काही भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. लहानपणी बुलडाण्याला टिळक मंदिराच्या मैदानावर त्यांचे भाषण ऐकले होते..धोतर नेसलेले अटलबिहारी ओघवत्या शैलीत बोलतांना अजुनही आठवतात.

वाद ‘भारतरत्न’चा: नितीशकुमारांनंतर केंद्रीय मंत्री पल्लम राजू मैदानात

Last Updated: Monday, November 18, 2013, 16:00

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ दिला गेल्या नंतर आता या मुद्द्यावर राजकारण रंगू लागलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली. नितीशकुमारांनी वाजपेयींसोबतच बिहारचे नेता कर्पूरी ठाकुर यांनाही ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केलीय.

चिदम्बरम यांनी मान्य केली मोदींची लोकप्रियता

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 16:20

केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी एका मुलाखतीदरम्यान नरेंद्र मोदींना शहरी तरुणांचा मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत असल्याचं मान्य केलं.

राज ठाकरेंविरोधात वॉरंट

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 21:29

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध बिहारमधील कोर्टाने न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट जारी केलंय. १२ नोव्हेंबरपूर्वी मुझफ्फरपूर कोर्टात हजर राहावे, असे या वॉरंटमध्ये म्हटलेय...

...तर भारतरत्न किताब परत करू- अमर्त्य सेन

Last Updated: Friday, July 26, 2013, 07:38

‘वाजपेयी यांची इच्छा असेल तर आपण भारतरत्न किताब परत करु’ असं सेन यांनी विधान केल्यांन खळबळ माजलीय.

बिहारी कामगारांना मराठी कामगारांकडून बेदम मारहाण

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 16:31

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका कारखान्यात मराठी कामगारांनी बिहारी कामगारांवर लाठ्या, काठ्यांनी तसंच हॉकी स्टिक्सनी हल्ला केला.

बिहारी नेत्याकडून राज ठाकरेंची स्तुती

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 14:30

राज ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सीमेवरील सैनिकांचा मुद्दा उचलून धरला होता.

मी बोललो की प्रांतीय, पण बलात्कार करणारे बिहारीच- राज

Last Updated: Saturday, January 5, 2013, 23:04

दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी हे बिहारीच, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

तरूणीवर बलात्कार करणारे बिहारीच - राज ठाकरे

Last Updated: Saturday, January 5, 2013, 21:33

जवळजवळ चार महिन्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली आहे. काय म्हणाले राज ठाकरे पहा.

वाढदिवस वाजपेयींचा, रिलॉन्चिंग मुंडेंचं!

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 08:45

राज्य आणि केंद्रातील भ्रष्ट सरकार हटविल्याशिवाय राहणार नाही, असा संकल्प अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.

मुंबईत बिहारींसाठी हवं बिहार भवन, मनसेचा विरोध

Last Updated: Thursday, October 11, 2012, 17:21

मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जमिन द्यावी, अशी मागणी बिहारचे आरोग्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केलीये.

राजच्या अडचणींत आणखी भर...

Last Updated: Thursday, September 13, 2012, 12:41

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या वक्यव्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

`एक बिहारी सौ पर भारी` सिनेमाला मनसेचीच मदत?

Last Updated: Saturday, September 8, 2012, 18:21

एक बिहारी सौ पर भारी या सिनेमाचे वितकर मराठी असल्यामुळं आणि त्यांची जुनी ओळख असल्यामुळं सिनेमाच्या वितरणासाठी मदत केल्याचं स्पष्टीकरण मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी दिलं आहे.

सेना-मनसे समाजात फूट पाडताहेत - सीएमचा टोला

Last Updated: Friday, September 7, 2012, 17:12

काही पक्षांनी समाजात फूट पाडू नये. फूट पाडणा-यांना सरकार कायदा हातात घेऊ देणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता शिवसेना-मनसेला दिलाय.

‘दिग्विजय सिंगांचं डोकं फिरलंय’

Last Updated: Thursday, September 6, 2012, 14:36

ठाकरे घराणं हे मूळचं बिहारचं आहे, याबद्दल साफ नकार देताना उद्धव ठाकरेंनी ‘दिग्विजय सिंग यांचं डोकं फिरलंय’ अशी प्रतिक्रिया दिलीय.

राज बिहारी असल्याचा अभिमान बाळगा- दिग्विजय

Last Updated: Thursday, September 6, 2012, 16:02

कॉँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ठाकरे कुटुंब बिहारमधून मुंबईला आल्याचे पुरावे दिले आहेत. यासाठी त्यांनी एका पुस्तकाचा दाखला दिला.

`एक बिहारी सौ पर भारी` सिनेमात मनसेचा राडा

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 14:34

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेले काही दिवस बिहारी नागरिकांवर चांगली सडकून टीका केली. आणि त्याचे पडसाद देशभरात उमटू लागले.

मुंबईसाठी बिहारींना आता परमिट लागू करा- उद्धव

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 14:08

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देखील बिहारींच्या घुसखोरीबाबत वक्तव्य केलं आहे.

रासबिहारी शाळेचा माज, पालकांना दिली धमकी

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 18:31

नाशिकच्या रासबिहारी शाळेची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शाळेनं मनमानी करत फी वाढ केली. पालकांनी त्याविरोधात आंदोलन केलं. त्यानंतरही शाळेनं दादागिरी सुरूच ठेवली आहे. आता एक धक्कादायक इशारा शाळेनं दिलाय.

शाळेचं शोषण, पालकांचं उपोषण

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 16:03

नाशिकमध्ये रासबिहारी शाळेनं केलेल्या फी वाढीचा मुद्दा चांगलाच तापलाय. यासंदर्भात आज शाळा व्यवस्थापन आणि पालकांची चर्चा होणार होती. पण अचानक शाळेनं चर्चेला नकार दिला. त्यामुळे पालक चांगलेच संतप्त झालेत.

अटलजींच्या कर्तुत्वाला सलाम...

Last Updated: Monday, December 26, 2011, 18:55

मंदार मुकुंद पुरकर
अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा हे वाक्य आपल्या खास स्टाईल मध्ये पॉज घेत अटलबिहारी वाजपेयींनी मुंबईत १९८४ सालच्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात म्हटलं होतं. या एका वाक्याने अधिवेशनाला देशभरातून हजर राहिलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे मोठं काम साध्य केलं होतं.