राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच

Last Updated: Monday, June 23, 2014, 19:18

राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.

... तर नष्ट होईल पृथ्वी?

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 17:49

पृथ्वी नष्ट होण्याचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यासाठी पाणी आणि वातावरणातील बदल पूर्णपणे जबाबदार आहे.

अमेरिका ‘शटडाऊन’ संकटातून मुक्त

Last Updated: Thursday, October 17, 2013, 14:16

गेले दोन आठवडे अमेरिकन अर्थसत्तेवर आलंलं आर्थिक संकट दूर झालंय. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटीक पक्षात एकमत झालं असून कर्जाची मर्यादा वाढवण्यास सिनेट सदस्य राजी झालेत. त्यामुळं इतिहासात पहिल्यांदाच ओढवलेल्या आर्थिक संकटातून अमेरिकेची सुटका झालीय.

२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:38

आत्ताच योग्य ती पावलं न उचलल्यास २०३० सालापर्यंत लोकसंख्येला पुरेसं पाणी पृथ्वीतलावर शिल्लक राहाणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिला आहे. २०३० सालापासून फार मोठं जलसंकट उभं राहाणार आहे.

अमेरिकेतलं शट डाऊन म्हणजे काय रे भाऊ?

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 13:18

अध्यक्ष बराक ओबामा यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या महत्वाकांक्षी आरोग्य देखभाल विधयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधले मतभेद दूर न झाल्यान अखेर १७ वर्षानंतर अमेरिकेत शट डाऊन करण्यात आलं आहे.

अमेरिकेवर शट डाऊनचं संकट!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 11:23

अमेरिकेची अर्थव्यवस्था ठप्प होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालीये. महासत्ता आर्थिक संकटात सापडलीये. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या महत्वकांक्षी आरोग्य देखभाल विधयकाला रिपब्लिकनांचा विरोध सुरुच असल्यानं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीये.

‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 10:10

पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.

...आणि पंतप्रधानांनी मौन सोडलं!

Last Updated: Thursday, August 29, 2013, 14:45

रुपयाची ढासळलेली पत आणि अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेर मौन सोडलंय.

२४ जुलै... जांभूळपाड्याचा ‘तो’ दिवस आणि आज!

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 09:28

२६ जुलै म्हटलं की मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. अगदी त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडावासियांसाठी २४ जुलै काळरात्र ठरली.

जीवनातील संकटांचा सामना करण्यासाठी...

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 08:30

आयुष्यातील खाच-खळगे समजावून घेऊन त्यापासून मार्ग काढणारा व्यक्ती जीवनात यशस्वी होतो. पण, हे खाच-खळगे समजणार तरी कसे?

दुष्काळातून बाहेर काढ, राणेंचं भराडीदेवीला साकडं

Last Updated: Thursday, February 14, 2013, 18:16

आपलं जे राजकीय यश आहे, ते भराडी देवीच्या आशिर्वादामुळे आहे, असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

`किंगफिशर`चं उड्डाण लायसन्स निलंबित

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 10:54

आर्थिक संकटात सापडलेल्या खाजगी विमान कंपनी ‘किंगफिशर एअरलाइन्स’चं उड्डाण लायसन्स निलंबित करण्यात आलंय.

`संकट आहे, मात्र बाळासाहेब नक्कीच मार्ग काढतील`

Last Updated: Thursday, November 15, 2012, 13:50

शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृतीविषयी साऱ्यांनाच चिंता वाटत असल्याने अनेकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेत आहेत.

`पाणीसंकट टळण्यासाठी औरंगाबाद पालिका बरखास्त करा`

Last Updated: Sunday, November 4, 2012, 00:02

औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करण्यात यावी अशी मागणी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

संकटात मोदक !

Last Updated: Thursday, September 20, 2012, 23:55

कलेचा, आनंदाचा आणि पंचखाद्याचा अधिष्ठाता म्हणजे श्रीगणेश.. याच श्रीगणेशाच आगमन झालय.. गणेशोत्सवामुळे सारं वातावरण जणू गोड बनलय.

पाणीसाठी संपला, मुंबईत होणार बोंबाबोंब

Last Updated: Monday, July 16, 2012, 11:25

समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीचे नियोजन कोलमडले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. पावसाची कृपा न झाल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. कारण पाणी कपातीचे धोरण अवलंबण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

महिन्याला होते ५००० घोड्यांची कत्तल!

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 17:52

आर्थिक संकटामुळे स्पेनमध्ये दर महिन्याला सुमारे ५००० घोडे कत्तलखान्यात जातात किंवा पशूंना असेच वाऱ्यावर सोडून देण्याचे प्रमाण वाढले आहे. येथील शेतकऱ्यांकडे घोड्यांना किंवा पाळीव प्राण्यांना चारा-पाणी करण्यासाठी पैसे नसल्याने घोड्यांना कत्तलखान्यात जाण्याची वेळ आली आहे.

दहशतीचा 'मिस्ड कॉल'!

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 21:39

खरं तर मोबाईल न वापरणारी व्यक्ती आता विरळाचं... मोबाईल म्हटलं की मिस्डकॉल हा आलाचं... पण एखाद्या अनोळखी नंबरवरून येणारा मिस्डकॉल म्हणजे साधी बाब समजू नका.... मोबाईल धारकांनो सावधान... अशा एखाद्या मिस्ड कॉलने तुमच्या आयुष्यात वादळ येऊ शकतं...

मुंबई, पुणे, नाशकात पाण्याचे गहिरे संकट

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 13:13

पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट आहे. पाणीकपाती संदर्भात आज होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.. मुंबईत १ जुलैपासून पाणीकपातीचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान हिच स्थिती पुणे आणि नाशिकमध्ये आहे. त्यामुळे पाण्याचे गहिरे संकट दिसून येत आहे.

'युरोपमधील आर्थिक संकट चिंताजनक'

Last Updated: Sunday, June 17, 2012, 13:11

युरोपमधील आर्थिक संकट चिंताजनक असल्याचं मत पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी व्यक्त केले आहे. आठ दिवसांच्या विदेश दौ-यावर जाण्यापूर्वी ते पत्रकारां बरोबर बोलत होते.

सरकार कम्युनिटी रेडिओंचा गळा दाबणार?

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 18:44

देशभरातल्या 130 कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा आवाज बंद होण्याची शक्यता निर्माण झालीय. टू जी घोटाळ्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कम्युनिटी रेडिओची फी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं मुंबई विद्यापीठातल्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनसह इतर रेडिओ स्टेशनवर संकट निर्माण झालंय.

संकटमोचन जय बजरंग

Last Updated: Friday, April 6, 2012, 17:28

प्राचीन काळापासून प्रत्येक युगामध्ये हनुमानची पुजी आणि भक्ती करणाऱ्य़ांची मनोकामना जरूर पूर्ण होत आली आहे. शास्त्रीय आधारानुसार तीन युगे आहेत. आता कलीयुग सुरू आहे. ग्रंथाच्या आधारानुसार कलीयुगात देवाचे नाव घेतल्याने आपले पाप नष्ट होते. त्यासाठी पुजाअर्चा करण्याची गरज आहे. ही पुजाअर्चा केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात.

नाशिककरांचे तोंडचे पाणी पळणार?

Last Updated: Monday, March 26, 2012, 20:50

आंतरराष्ट्रीय जलदिनीच नाशिककरांना पाणीकपातीचे संकेत मिळालेत. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय. जलदिनी कपातीची घोषणा करणं पालिकेनं टाळलं असलं, तरी नाशिककरांना पाणीकपातीची टांगती तलवार दिसू लागली आहे.