शाहरुखवरील बंदी हटवा : रणजीब बिस्वाल

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 21:19

कोलकता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खानवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येण्यास बंदी आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) शाहरुखवर ही बंदी घातली आहे. पण आता मात्र आयपीएलचे कमिश्नर रणजीब बिस्वाल यांनी शाहरूख खानवरील ही बंदी हटवावी अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्राचं स्वप्न भंगलं, कर्नाटककडून पराभूत

Last Updated: Sunday, February 2, 2014, 19:09

रणजी करंडक जिंकण्याचं महाराष्ट्राचं स्वप्न भंगलं आहे. २१ वर्षांनंतर आलेली संधी महाराष्ट्र संघाने दवडली. कर्नाटककडून महाराष्ट्र ७ विकेट्सनी पराभूत झाला.

रणजी : महाराष्ट्राचा डाव ३०५ धावांत आटोपला

Last Updated: Thursday, January 30, 2014, 17:20

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शेवटचे पाच बळी अवघ्या 33 धावांत गमाविल्याने कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव 305 धावांतच आटोपला.

बंगालचा धुव्वा उडवून महाराष्ट्राने रणजीची फायनल गाठली

Last Updated: Monday, January 20, 2014, 18:44

रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रने धडक मारली आहे. महाराष्ट्राने बंगालचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवून अंतिम सामन्यापर्यंत मजल गाठली आहे, महाराष्ट्राने यापूर्वी दोनदा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. तर अंतिम फेरी गाठण्याची महाराष्ट्राची ही अवघी पाचवी वेळ आहे.

रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात

Last Updated: Saturday, January 11, 2014, 18:15

रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राकडून मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राने मुंबईला ८विकेट्सने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारली. रणजी इतिहासातील महाराष्ट्राकडून मुंबईचा हा तिसरा पराभव ठरलाय.

रणजी ट्रॉफीचा सामना रंजक वळणावर

Last Updated: Saturday, January 11, 2014, 08:56

रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रविरुद्धच्या क्वार्टर फायनलच्या मॅचममध्ये मुंबईची टीम दुस-या इनिंगमध्ये 129 रन्सवरच ऑल आऊट झाली. मुंबईच्या एकाही बॅट्समनला महाराष्ट्राच्या बॉलर्सचा सामना करता आला नाही.

सौरभ तिवारीने मुंबईला रडवले

Last Updated: Saturday, December 7, 2013, 08:37

झारखंडच्या सौरभ तिवारीने शुक्रवारी नाबाद १७५ धावांची संस्मरणीय खेळी करीत चॅम्पियन मुंबई क्रिकेट संघाला चांगलेच रडवले. सौरभ तिवारी आयपीएलच्या काही सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्यामुळे त्याला वानखेडेच्या खेळपट्टीचा अंदाज होता.

सचिन रणजी सोडू नको, एमसीएची विनंती

Last Updated: Monday, November 4, 2013, 09:44

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं रणजी निवृत्तीचा पुनर्विचार करावा अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात येणार आहे. एमसीए उपाध्यक्ष रवि सावंत यांनी ही माहिती दिली. एमसीए सचिनकडे ही मागणी करणार आहे.

रणजी सामना : सचिनने जिंकून दिलं आणि सहकाऱ्यांनी उचलून घेतलं

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 13:38

मुंबई विरूद्ध हरयाणा रणजीचा सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर मुबंईने आपला विजय साकार केला. तर सचिनचा हा शेवटचा रणजी सामना असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सचिनने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही तर आपल्या कामगिरीचा शेवटही चांगला केला. धवल कुलकर्णी यांने विजयी फटका मारल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उटलून घेऊन मैदानाला फेरी मारून सचिनचे कौतुक केले.

अखेरच्या रणजी मॅचमध्ये `मास्टर ब्लास्टर`चा धमाका

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 18:55

हरयाणाविरूद्ध लाहली येथे सुरू असलेल्या रणजी मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हाफ सेंच्युरी झळकावत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अखेरच्या रणजी मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावणाऱ्या मास्टर ब्लास्टरच्या या फॉर्ममुळे विंडिजविरूद्ध टेस्ट करताही त्याचा होमवर्क पूर्ण झाल्याचं दिसून आलं.

रणजी मॅच: सचिन पुन्हा मैदानात उतरणार

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 10:23

सचिन तेंडुलकर आज रणजी मॅचमध्ये बॅटिंगसाठी मैदानात उतरू शकतो. हरियाणाविरुद्ध मॅचच्या तिसऱ्या दिवशी मुंबईला दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करावी लागू शकते.

अखेरच्या रणजी मॅचमध्ये सचिन ५ रन्सवर आऊट!

Last Updated: Sunday, October 27, 2013, 16:05

हरयाणाविरूद्ध रणजी मॅचमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पहिल्या इनिंगमध्ये आपली छाप पाडण्यात अपयश आलं. हरियाणाला पहिल्या इनिंगमध्ये १३४ रन्सवर गुंडाळल्यानंतर. मुंबईच्या इनिंगचीही अडखळती सुरूवात झाली.

अखेरच्या रणजीसाठी सचिन सज्ज, सर्वांच्या नजरा सचिनवर!

Last Updated: Sunday, October 27, 2013, 11:03

लाहलीत मुंबई विरुद्ध हरयाणा रणजी मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकलाय. टॉस जिंकत मुंबईचा कॅप्टन झहीर खाननं पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे सचिनची ही शेवटची रणजी मॅच आहे. शेवटच्या वेळी रणजीचं मैदान गाजवण्यासाठी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर सज्ज आहे.

२००व्या कसोटी आधी सचिन खेळणार रणजी सामना

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 13:29

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सचिन रणजी क्रिकेट सामना खेळणार आहे.

वेगळ्या विदर्भाची मागणी नव्हे… ही तर स्टंटबाजी!

Last Updated: Saturday, September 28, 2013, 18:15

विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यासंबंधी झालेल्या ‘नागपूर करारा’ला आज ६० वर्षे पूर्ण झाली. वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज या कराराची होळी केली.

रणजी ट्रॉफी : पोवार 'राजस्थाना'तून...

Last Updated: Saturday, August 10, 2013, 20:02

ऑफ स्पिनर रमेश पोवार आगामी रणजी ट्रॉफी क्रिकेट सत्रात मुंबईकडून नव्हे तर राजस्थानकडून खेळणार आहे. पोवारनं राजस्थान क्रिकेट संघाबरोबर दोन वर्षांचा करार पक्का केलाय.

जाफर काका-पुतण्या मुंबईच्या संघात

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 20:09

2013-14 रणजी सीझनकरता घोषित करण्यात आलेल्या संभाव्य 30 क्रिकेटर्सच्या लिस्टमध्ये... वासिम जाफरसह त्याचा 14 वर्षीय पुतण्या अरमान जाफरचीही निवड करण्यात आली आहे... त्यामुळे भविष्यात काका-पुतणे एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे...

स्पॉट फिक्सिंग : रणजीपटू बाबुराव यादवला अटक

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 11:16

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी माजी रणजीपटू बाबुराव यादव याला अटक करण्यात आलीय.

`शुभदेतले आठ बेनामी फ्लॅट अजित पवारांचे`

Last Updated: Saturday, April 20, 2013, 09:38

मुंबईमध्ये वरळीच्या शुभदा हाऊसिंग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्यांच्या नावावर फ्लॅट घेतल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री रणजीत देशमुख यांनी केलाय.

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबई

Last Updated: Monday, January 21, 2013, 14:06

मुंबई टीमने ४४ व्या वेळी रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलीय. सेमी फायनलमध्ये सर्विसेसविरूद्ध इनिंगच्या आघाडीने विजय मिळवत मुंबईने फायनल गाठली.

वन-डे निवृत्तीनंतर सचिनने करून दाखवलं

Last Updated: Monday, January 7, 2013, 06:52

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रणजी सामन्यात शानदार शतक करून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.आपल्यामध्ये किती क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून दिलंय.

सचिनने सेंच्युरी ठोकली, पुन्हा एकदा `करून दाखवलं`

Last Updated: Friday, November 2, 2012, 20:38

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कित्येक महिन्यांनंतर झालेल्या रणजी स्पर्धेत खेळलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वानखेडे स्टेडिअमवर ७९ शतक पूर्ण केलं आहे.

'रणजी' ट्रॉफीवर राजस्थानचा कब्जा

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 08:48

राजस्थाननं सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या इनिंगच्या आघाडीवर राजस्थानच्या टीमनं रणजी सीरीजमध्ये बाजी मारली आहे. विनित सक्सेना राजस्थानच्या विजयाचा खऱ्या अर्थानं हिरो ठरला. त्याची २५७ रन्सची इनिंग राजस्थानच्या विजयात निर्णायक ठरली.

अजित आगरकर नाराज, मुंबईत आला परत,

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 14:40

मुंबईच्या रणजी टीममध्ये नविन वाद उफाळून आला आहे. ओरिसाविरुद्धच्या मॅचमध्ये फास्ट बॉलर अजित आगरकरला वगळ्यात आलं. प्लेंईग इलेव्हेनमध्ये समावेश न केल्यानं अजित आगरकर मुंबईमध्ये परत आला आहे.