औरंगाबादमध्ये चक्क चिमुकल्यांची भाजीमंडी

Last Updated: Friday, May 9, 2014, 21:23

भाजीपाला खरेदीसाठी आपण नेहमीच बाजारात जातो, तुम्ही म्हणाल त्यात विशेष ते काय ? पण अशी आहे खास भाजी मंडीई. जिथं तुम्हाला भाजी खरेदी करण्य़ाचा एक वेगळाच आनंद मिळेल. ही आहे चिमुकल्यांची भाजीमंडी. हा आहे उन्हाळी सुट्टीतला खास उपक्रम.

कोणत्या ऋतूत? कोणत्या भाज्या खाव्यात? खाऊ नयेत?

Last Updated: Saturday, March 29, 2014, 21:58

प्रत्येकाच्या आहार निश्चितच फरक असतो. कोणत्या ऋतूत कोणती भाजी खावी, याबाबत अनेकांना माहिती नसते. आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कोणत्या, कुठल्या ऋतूत खाव्यात, याविषयी खाली माहिती देत आहोत.

भाजीत टोमॅटो टाकलं नाही म्हणून पत्नीची हत्या

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 10:24

आजकाल हत्या, बलात्कार, चोरी या सर्व गुन्ह्यांचं प्रमाण चांगलंच वाढलंय. कोणत्याही लहानशा कारणावरून हत्याही होतेय. डेहरादूनला असाच काहीसा प्रकार घडलाय. एका शुल्लक कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केली. तिनं भाजीत टोमॅटो घातला नाही म्हणून त्यानं तिचा मारून टाकलं.

कारलं खा, पोटाच्या तक्रारीबरोबर चेहऱ्यावरील डाग घालवा

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 18:51

शरीराची तब्बेत निरोगी आणि तंदुरुस ठेवण्यासाठी हिरव्यागार पालेभाज्या या भरपूर फायदेशी आहे, हे काही वेगळ सांगायची गरज नाही. मात्र या हिरव्यागार भाज्यांमध्ये कारल्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. भाजीच्या रुपात कारल्याचे फायदे फार महत्त्व पूर्ण आहे. कारलं हे पोटाच्यासंबंधीत असणारे सर्व आजार दूर करते.

आता चंद्रावर फुलणार भाजीपाल्याचा मळा, नासाचे प्रयत्न!

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 20:23

अमेरिकेची नासा ही अवकाश संस्था चंद्रावर विविध भाजीपाल्यांच्या बिया पाठविण्याचं नियोजन करत असून, २०१५ मध्ये तिथं भाजीपाल्याचा मळा फुलविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ब्रिटनमधील एका संकेतस्थळानं याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

ऐन सणासुदीत महागाईचे चटके, भाज्या कडाडल्या

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 12:47

डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. वाढत्या महागाईमुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारालही महागाईने उच्चांक गाठला आहे.

खुशखबर! भाज्या स्वस्त होत आहेत…

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 08:46

बऱ्याच दिवसांनी नागरिकांना दिलासा देणारी चांगली बातमी मिळतेय. भाज्या स्वस्त व्हायला सुरुवात झालीय. त्यामुळे वाढलेल्या घरखर्चाला कंटाळलेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात प्रमाणात का होईना पण दिलासा मिळेल.

स्वस्त भाजीपाला केंद्राची `कांदेदुखी`!

Last Updated: Thursday, September 19, 2013, 20:25

नाशिकमध्ये स्वस्त भाजीपाला केंद्रांचा पुरता बो-या वाजलाय. त्याचं खापर कृषिमंत्र्यांनी नाशिकच्या अधिका-यांवर फोडलंय. त्यातच कांद्याच्या बाबतीत सरकारनं जो घोळ चालवलाय,

...तर ‘मूत्राशयाचा कँसर’ होऊ शकतो कमी

Last Updated: Monday, August 26, 2013, 14:13

फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्यानं मूत्राशयाच्या कँसरचा धोका कमी होवू शकतो, असा निष्कर्ष काढलाय अमेरिकेतल्या अभ्यासकांनी. संयुक्त राज्य अमेरिकेतल्या संशोधकांनी आपल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट केलीय की, ज्या महिला फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात खातात त्यांना मूत्राशयाच्या कँसरचा धोका कमी असतो.

`रिलायन्स फ्रेश` मॉलमध्ये सडक्या भाज्या!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 19:06

मॉल्समधून फळं आणि भाज्या खरेदी करत असाल, तर सावधान. या भाज्या नीट बघून मगच खरेदी करा. एका नामांकित कंपनीच्या दुकानात सडक्या आणि कुजक्या भाज्या सापडल्या आहेत.

सुदृढ राहण्यासाठी हे करा...

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 13:12

सुदृढ आणि ताजंतवानं राहणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्यासाठी काय करावं हे समजत नाही, तर मग खास तुमच्यासाठी सुदृढ राहण्यासाठीच्या काही टिप्स...

भाजीपाल्यांचा दर खाली, मुंबईकरांचा जीव स्थिर!

Last Updated: Sunday, July 14, 2013, 14:41

मुंबईत भाजीपाला विक्री केंद्र सुरू केल्याने भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी कमी झालेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय.

मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाल्यावरच मिळणार स्वस्त भाज्या

Last Updated: Monday, July 8, 2013, 16:18

राज्य सरकार पुरस्कृत स्वस्त भाज्या केंद्राचं उद्धघाटन आज मुंबईत होणार होतं मात्र, या उद्धघाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची वेळच मिळाली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय.

मुंबईत येथे मिळणार स्वस्त भाजी

Last Updated: Friday, July 5, 2013, 09:41

मुंबईतील किरोकोळ भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे अव्वाच्या सव्वा दर वाढवल्यानंतर आता राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईभर १०० भाजी विक्री केंद्रं राज्य सरकारतर्फे सुरू केली जाणार आहेत.

पावसाळ्यात रान भाज्यांची चलती

Last Updated: Sunday, June 23, 2013, 07:47

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते रान भाज्यांचे... कधीही न दिसणा-या रानमेव्याने पावसाळ्यात मार्केट फुलून जाते... ओळखी-अनोळखीच्या अनेक रानभाज्यांबद्दलचा हा खास वृत्तांत.

आता मुंबईकरांचं जेवण महागणार!

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 19:37

मुंबईकरांचं जेवणही आता महाग होणार आहे.... कारण नाशिकहून मुंबईला येणा-या भाज्या प्रचंड महागल्यायत.

शिवसेना-मनसेची स्पर्धा, पार्लेकरांचा फायदा

Last Updated: Monday, January 21, 2013, 23:35

राजकीय पक्षांच्या चढाओढीत सामान्य जनतेचा कसा फायदा होतो. याचा सुखद अनुभव सध्या मुंबईतलं पार्लेकर घेत आहेत. जनतेला सेवा देण्यासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये इथं स्पर्धा पहायला मिळतंय. यासाठी शिवसेनेनं स्वस्त भाजीचे दुकान थाटलंय तर मनसेनं फुकटची बससेवा सुरु केली आहे.

चमत्कार घडणार, चंद्रावर चक्क भाजी पिकणार!

Last Updated: Monday, December 3, 2012, 16:52

अवकाशामध्ये शेती हे ऐकून विचित्र वाटतं ना! पण हे खरं आहे. पण भविष्यात अवकाशात झेपावणाऱ्या अंतराळवीरांसाठी चंद्र, मंगळावर अन्न आणि ऑक्सिजन पुरवण्यसाठी चीनमधील प्रयोगशाळेत यावर आश्चर्यजनक प्रयोग सुरू झाले आहेत.

फळं, भाज्या खा समान; निघून जाईल सगळा ताण

Last Updated: Saturday, October 13, 2012, 16:30

सध्याच्या धावपळीच्या युगात मनुष्यप्राणी खूपचं चिडचिडा झालाय. स्वतःहून कितीही खूश राहण्याचा प्रयत्न केला तरी मनासारखं खूश राहता येत नाही. पण या समस्येवर संशोधकांनी चांगलाच तोडगा काढलाय. संशोधकांच्या मते, जी माणसं समप्रमाणात फळं आणि भाज्यांचे सेवन करतात, त्यांच्या स्वभावात प्रसन्नता निर्माण होते.

भाजीवाल्याचा `आदर्श`; फ्लॅटसाठी ५९.१०लाख

Last Updated: Thursday, August 23, 2012, 09:42

पुण्यातील रस्त्यावर भाजी विक्रेत्याने वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण संस्थेत फ्लॅट घेतल्याची धक्कादायक माहिती चौकशी आयोगासमोर आली.

तंतुमय आहार ठेवतो हृदय निरोगी

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 16:50

आपल्या जेवणात फायबरचे प्रमाण जास्त ठेवले तर हृदय निरोगी राहण्यास मदत होते. फायबर म्हणजे तंतुमय आहार होय. आपला आहार आणि आरोग्य यांचा चागंला संबंध आहे. त्यामुळे चांगले आरोग्य ठेवण्यासाठी तंतुमय आहारावर भर दिला पाहिजे.

भाज्यांचे भाव कडाडले

Last Updated: Saturday, March 3, 2012, 18:20

उन्हाळ्याची चाहूल लागताच भाज्यांचे भाव कडाडलेत. गवार, काकडी तर तब्बल ८० रुपये किलो झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. ठोक बाजारात भाववाढ झाल्यानं किरकोळ बाजारात तर भाव गगनाला भिडले आहेत.

यांत्रिक पद्धतीने पिकांची लागवड

Last Updated: Friday, December 2, 2011, 14:36

आपल्या राज्यातील शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अशा प्रकारच्या यंत्र परवडणारी नसली, तरी मजूर टंचाईची समस्या पाहता शेतकरी गटांना किंवा गावपातळीवर यंत्रांची गरज उद्या भासणारच आहे.

पॅकींग करा मशिनने, नफा मिळवा जास्तीने

Last Updated: Friday, November 11, 2011, 08:40

शेतीचं आधुनिक पद्धतीनं उत्पादन घेतल्यानंतरही शेतकरी शेतीमालाची प्रतवारी करीत नाही त्यामुळे त्याला व्यापारी निम्म्याहून कमी भाव देतात. त्यामुळे पॅकिंग मह्त्वाचा भाग आहे. जपानमध्ये भाजीपाल्याची पॅकिंग मशिन्स द्वारे केल्याने तिथल्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो.