लातूरच्या तहसीलदारावर चाकूने वार

Last Updated: Monday, June 16, 2014, 16:24

लातूरमध्ये एका वृद्ध माणसाने तहसीलदारावर चाकूने प्राणघातक हल्ला केलाय.

राज्यातील बंद होणाऱ्या 44 टोलनाक्यांची यादी

Last Updated: Monday, June 9, 2014, 21:41

राज्य सरकारने आज 44 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी काळ राहिलेले जास्तच जास्त टोलनाक्यांचा यात समावेश आहे.

दलित अत्याचार : प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार - पवार

Last Updated: Friday, May 9, 2014, 17:25

दलितांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी गृहमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक तातडीने बोलवावी अशी सूचना दिली असल्याचं पवारांनी साताऱ्यात बोलतांना सांगितलं.

संजय दत्त प्रकरणी केंद्राने राज्यावर डोळे वटारले

Last Updated: Monday, February 24, 2014, 19:10

केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. अभिनेता संजय दत्त याला वारंवार पॅरोलची सुटी का दिली जाते? अशी विचारणा केंद्राने राज्य सरकारला केली आहे.

सचिनच्या सन्मानासाठी समितीची स्थापना

Last Updated: Thursday, February 13, 2014, 15:49

मागील वर्षी क्रिकेटाला अलविदा करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सन्मान महाराष्ट्र शासन करणार आहे. सचिनच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा सहभाग असलेल्या सात सदस्यीय समितिची स्थापना करण्यात आली आहे.

पगार पाहिजे, तर ‘आधार कार्ड’ हवचं

Last Updated: Thursday, April 25, 2013, 11:04

मुंबईसह सहा जिल्ह्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांना आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलयं. आधार कार्ड नसलेल्यांचे वेतन भविष्यात रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज बंद

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 11:04

विदर्भातील वाढत्या आत्महत्यांची दखल घेऊन केंद्र सरकारनं अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं. या पॅकेजअंतर्गत शेतक-यांना गेल्या सहा वर्षांपासून 50 टक्के अनुदानावर बी-बियाणं आणि खतांची खरेदी करता येत होती.

सरकार मोहीम पैसे अडवा, पैसे जिरवा- अण्णा

Last Updated: Thursday, May 3, 2012, 08:33

सक्षम लोकायुक्तांसाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या अण्णांनी दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारवर तोफ डागली आहे. पॅकेज देऊनही दुष्काळ संपत नाही असा टोला अण्णांनी हाणला आहे.

माहितीच्या अधिकारात सरकारने केले बदल

Last Updated: Monday, April 2, 2012, 23:20

राज्य सरकारनं आरटीआयच्या नियमांत बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार माहिती विचारणारा अर्ज फक्त १५० शब्दांचा असावा अशी अट घालण्यात आली आहे. तसंच फक्त एका अर्जात एका विषयाचीच माहिती मिळणार आहे.

व्यापाऱ्यांची मुजोरी शेतकऱ्यांना सक्तमजुरी

Last Updated: Friday, December 30, 2011, 21:52

श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह नऊ जणांना एका वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच एक हजार रूपयांच्या दंडाची शिक्षाही दिवाणी न्यायालयानं सुनावली आहे. २० सप्टेंबर २००६ रोजी मार्केट कमिटीतल्या व्यापाऱ्यांनी भिजलेला कांदा घ्यायला नकार दिला होता.

अण्णा - सोनियात चांगलीच जुंपली

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 08:03

लोकपालवरुन आता सोनिया गांधी आणि अण्णा हजारेत चांगलीच जुंपण्याची चिन्हं आहेत. सरकारचे लोकपाल बिल सशक्त असल्याचं सांगत लोकपालसाठी लढण्यास सरकार तयार असल्याचा इशारा सोनियांनी दिला आहे.

उदास सरकार शेतकरी बेजार, आत्महत्या वारंवार

Last Updated: Sunday, November 13, 2011, 06:41

विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ झाली. अकोला जिल्ह्यातल्या पाळोदी इथल्या एका कापूस उत्पादक शेतकऱ्यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.