अपचन टाळण्यासाठी खा दही-भात

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 16:50

नेहमी लोकांच्या तक्रारी असलेला आजार म्हणजे पोट दुखी,अपचन.काहींना काही कारणांने पोटात दुखत असते.

नागपूर, विदर्भात पूरपरिस्थिती

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 09:54

नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळसह संपूर्ण विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पुरामुळं अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली असून, पिकंही धोक्यात आलीय.

इंग्लंडच्या पंतप्रधानांना आवडतो करी-भात!

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 19:27

करी- भात या अस्सल भारतीय पदार्थाची लोकप्रियताही आता साता समुद्रापार पोहचलीय. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनाही करी-भाताने भूरळ घातली आहे.

विदर्भात भाजप टिकवायचा असेल तर शिवसेनेशी युती तोडा!

Last Updated: Wednesday, January 2, 2013, 21:07

विदर्भात भाजप टिकवायचा असेल तर युती तोडा असा थेट हल्ला भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार शोभाताई फडणवीस यांनी शिवसेनेवर चढवलाय.

भूक लागल्यावर किती खायचे?

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 20:11

आपण कोणता आहार घायचा. किती खायचे. प्रत्येक ऋतुत काय खायचे. आजारी असल्यावर काय आहार असला पाहिजे, असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. मात्र, यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या पोटाला विचारा! जेवढे खावेसे वाटते तेवढेच खा.

भात, शेंगदाण्याने खाण्याने काय होते?

Last Updated: Thursday, December 6, 2012, 14:06

भात (राईस) आणि शेंगदाणे खाण्याने तुमचा कोलेस्ट्रेरॉल वाढतो, असा समज आहे. मात्र, यातील महत्वाची बाब कोणी लक्षात घेत नाही. त्यामुळे गैरसमज होतात. शेंगदाणे आणि भात खाण्याने तुम्हाला चांगली एनर्जी मिळते, हे मात्र नक्की. तुमच्या उत्साह वाढीस लागतो.

संसदेत प्रतिभाताई पाटील यांचा सन्मान

Last Updated: Monday, July 23, 2012, 23:19

महाराष्ट्रातील खान्देश कन्या आणि राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांना सोमवारी संसद सदस्यांनी सन्मानाने निरोप दिला. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात प्रतिभा पाटील यांना संसदेतर्फे सन्मानित करण्यात आले.

निरोप राष्ट्रपतींना...

Last Updated: Friday, July 20, 2012, 16:55

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या लवकरच आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. २३ जुलै रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य राष्ट्रपतींना निरोप देणार आहेत.

समारंभात सुष्मिता सेनचं दिसलं 'ते'....

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 19:24

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. पण प्रसिद्धीसाठी काहीही केलं जातं हे पुन्हा एकदा सुष्मिता सेनच्या वागण्यातून दिसून आल ं आहे. मीडियाशी संवाद साधताना सुष्मिता सेन अशी काय बसली होती की...

उदार राष्ट्रपती... मृत व्यक्तीलाही दिलं 'जीवदान'

Last Updated: Saturday, June 23, 2012, 15:14

राष्ट्रपती प्रतिभाताई आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती... आता आणखी एक इतिहास त्यांनी आपल्या नावावर नोंदवलाय. फाशिची शिक्षा सुनावलेल्या ३५ कैद्यांची शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेच्या शिक्षेत बदलणाऱ्या त्या भारताच्या गेल्या तीन दशकांतील पहिला राष्ट्रपती ठरल्यात.

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज बंद

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 11:04

विदर्भातील वाढत्या आत्महत्यांची दखल घेऊन केंद्र सरकारनं अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं. या पॅकेजअंतर्गत शेतक-यांना गेल्या सहा वर्षांपासून 50 टक्के अनुदानावर बी-बियाणं आणि खतांची खरेदी करता येत होती.

शेजारी धरण, तरी पाण्यासाठी वणवण

Last Updated: Friday, May 18, 2012, 08:37

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ज्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागत आहेत. त्या भागातल्या नागरिकांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. शहापूर तालुक्यात भातसा धरण आहे त्याच्या आसपासच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे.

विदर्भातला गोसीखुर्द प्रकल्प बोंबलला

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 10:56

विदर्भातला गोसीखुर्द प्रकल्प २४ वर्षानंतरही रेंगाळलेला आहे. मोठा गाजावाजा करत काम सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पाचा खर्चही आता ३६ पटींने वाढलाय. या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप होत आहे.

संसदेकडून देशाला अपेक्षा - राष्ट्रपती

Last Updated: Sunday, May 13, 2012, 20:52

आज हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत असलेल्या भारतीय संसदीय लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात येतोय. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना संबोधित केलं.

राष्ट्रपतींनी पुण्यातील जमीन केली परत

Last Updated: Friday, April 27, 2012, 20:10

राष्ट्रपती प्रतिभा पाटील निवृत्तीनंतर पुण्यात राहायला जाणार नाहीत. राष्ट्रपतींनी पुण्यातल्या बंगल्याची जागा परत केलीय. याबाबत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून निर्णय कळवलाय.

राष्ट्रपतींचा बंगला वादाच्या भोव-यात

Last Updated: Friday, April 13, 2012, 10:52

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासाठी पुण्यात बांधण्यात येत असलेला बंगला पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे. या बंगल्यासाठी नियमापेक्षा अधिक जागा देण्यात आल्याचा आरोप जस्टीस फॉर जवान या संस्थेनं केलाय. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे.

राष्ट्रपती टेबल टेनिस खेळतात तेव्हा....

Last Updated: Monday, March 26, 2012, 09:27

देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी टेबल टेनिस खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. टेबल टेनिसच्या कोर्टावर त्यांनी जोरदार फेटकेबाजीही केली आहे. राष्ट्रपती ह्या टेबल टेनिस प्लेअर्स आहेत.

राष्ट्रपतींचा विश्वसंचार, सरकारी तिजोरीला भार

Last Updated: Sunday, March 25, 2012, 20:34

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या परदेश वाऱ्यांवर सरकारी तिजोरीतून २०५ कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती समोर आली आहे. याआधीच्या राष्ट्रपतींपेक्षा सर्वाधिक खर्च प्रतिभाताई पाटील यांच्या परदेश दौऱ्यांवर झाला आहे.

आता चायनिज नव्हे तर बिहारी राईस

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 22:24

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एका ग्राम पंचायतीने भातपीक उत्पादनात चीनचा विक्रम मोडला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी ही माहिती संसदेला दिली.

आमदार रावसाहेब शेखावत यांची चौकशी

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 15:40

अमरावतीमधल्या 'त्या' एक कोटी रुपये प्रकरणी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुलगा आणि आमदार रावसाहेब शेखावत यांची चौकशी करण्यात आलीय. अमरावती पोलीस आयुक्तांसमोर शेखावत यांची चौकशी झाली.

'भारतबेरी'ची 'ब्लॅकबेरी'ला टक्कर

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 07:40

'ब्लॅकबेरी'ला आता पूर्णपणे स्वदेशी 'भारतबेरी'ची टक्कर राहणार आहे.

गुरूनानक जयंतीचा उत्साह

Last Updated: Friday, November 11, 2011, 12:45

गुरूनानक जंयती निमित्ती आज उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभात फेरी काढण्यात आली होती. कधी नव्हे ते उल्हासनगर मधील नागरिक इतक्या सकाळी उठून प्रभात फेरी मध्ये सहभागी झाले होते.

'काँग्रेस हा गेंड्याच्या कातडीचा पक्ष'

Last Updated: Wednesday, October 26, 2011, 12:03

अतुल भातखळकर
काँग्रेस या पक्षाने देशाचे कधीच भलं तर केलं नाहीच पण तसा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना देखील सोयीस्कररित्या बाजूला केलं. गेंड्याची कातडी असलेला आणि ज्याच्यामुळे देशाला किड लागली आहे असा हा पक्ष आहे. काँग्रेसने सत्तेत अडसर ठरणाऱ्यांना पध्दतशीरपणे दूर सारलं.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना रडवले

Last Updated: Tuesday, October 18, 2011, 15:20

अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील परतीच्या पावसानं भात शेतीला मोठा फटका दिला आहे. पावसामुळे 30 हजार हेक्टर पैकी 20 ते 25 हेक्टर भातशेतीचं नुकसानं झालं आहे.