Last Updated: Tuesday, May 22, 2012, 23:10
औरंगाबाद शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी आता महत्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय.
Last Updated: Tuesday, May 22, 2012, 17:22
राज्यात सक्षम लोकायुक्ताच्या निर्माणासाठी राज्य व्यापी दौरा करणाऱ्या अण्णांनी उद्याचा नंदूरबारचा नियोजित दौरा रद्द केला आहे. अण्णांना थकवा जाणवू लागल्य़ानं त्यांनी नंदूरबारला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Last Updated: Tuesday, May 22, 2012, 13:29
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी सोलापूरला देण्याच्या निर्णयावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय. सोलापूरला एक टीमसी पाणी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं परांडा तालुका बंदी हाक दिली आहे.
Last Updated: Monday, May 21, 2012, 23:43
औरंगाबादमध्ये पोस्ट ऑफीसच्या चुकीमुळे एका तरुणाचं पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं आहे. पोस्टाच्या दिरंगाईमुळं दिल्ली पोलिसांनी पाठवलेलं कॉल लेटर या तरुणाला महिनाभर उशिरा मिळालं.
Last Updated: Sunday, May 20, 2012, 16:48
औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात गोदावरी पाटबंधारे विभागानं सात धरणं बांधली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, बारामाही कोरड्या पडलेल्या एकाच नदीवर तीन किलोमीटरच्या अंतरावर तीन धरणं बांधण्यात आली आहेत.
Last Updated: Sunday, May 20, 2012, 17:11
सरकारच्या अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से आजवर आपण ऐकले आहेत. असाच एक किस्सा औरंगाबादमध्येही घडलाय. भारत सरकारच्या महत्वाकांक्षी आधार योजनेचं कार्ड सहा वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका महिलेला घरपोच मिळालयं.
Last Updated: Saturday, May 19, 2012, 22:40
बीड जिल्ह्यातल्या परळीत गर्भपात करताना महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांना जामीन मंजूर झाला आहे.
Last Updated: Saturday, May 19, 2012, 12:10
बीडमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. डॉ. सुदान मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करत असतानाच एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Last Updated: Saturday, May 19, 2012, 13:55
पाण्याच्या प्रश्नावरुन उस्मानाबाद विरुद्ध सोलापूर असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. सीना कोळेगाव प्रकल्पाचं पाणी सोलापूरला द्यायला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला आहे.
Last Updated: Friday, May 18, 2012, 12:49
जळगावमध्ये ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांची थट्टा चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. कृषीपंपांच्या विजेच्या मोटारी त्याच आणि विजेचा वापरही नगन्यच असतांना शेतक-यांना अव्वाच्या सव्वा बिलं आली आहेत.
आणखी >>