मुंबई इंडियन्सचा अखेर पहिला विजय

Last Updated: Sunday, May 4, 2014, 11:53

आयपीएलच्या सातव्या पर्वामध्ये दूबईत पाचही सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सला भारतात अखेर सहाव्या सामन्यात आपला पहिला विजय मिळवला आहे. मॅचमध्ये टॉस जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी केली. किंग्ज इलेव्हन पंजाबला १६८ धावांमध्ये रोखल्यानंतर मुंबईने ५ विकेट्स आणि ५ बॉल ठेऊन हा सामना जिंकला.

पत्नी, मुलीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न

Last Updated: Sunday, December 1, 2013, 22:19

हे वाचून तुम्हाला जरा धक्काच बसेल, पण खरंय... स्वप्नात हनुमान आल्यानंतर एका व्यक्तीनं आपल्या पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यानं आपल्या मुलीला मारल्यानंतर तिचं रक्तही पिलं. मनोज कुमार असं त्याचं नाव असून तो २५ वर्षांचा आहे.

सरबजीतची मुलगी बनली नायब तहसीलदार!

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 15:47

पंजाब सरकारनं सरबजीतची मुलगी स्वप्नदीप कौर हिला नायब तहसीलदार या पदावर रुजू करून घेतलंय.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं ‘जिवंत’ बँक खातं

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 17:48

बिहारची राजधानी पटनामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेत देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं खातं अजूनही जिवंत आहे. एका अधिका-याने बुधवारी ही माहिती दिलीय. गेल्या ५० वर्षांपासून हे खातं सुरू असल्याचं या अधिका-यानं सांगितलंय.

असं उभाराल ‘मडकं सिंचन’...

Last Updated: Friday, June 22, 2012, 09:53

अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी पद्धती आणि पर्यावरण विभागानं एका अतिशय साध्या आणि कमी खर्चाच्या पद्धतीतून गेल्या दहा वर्षात १०० एकरातील ३०००हून अधिक झाडांना जिवदान देत त्यांना मोठं केलंय.

दिल्ली विजय पथावर, पंजाब परतीच्या मार्गावर

Last Updated: Saturday, May 19, 2012, 21:24

दिल्लीने आपला दबदबा कायम राखला आहे. आपला शेवटच्या लीग मॅचमध्ये दिल्लीने पंजाबवर दणदणीत विजय मिळविला आहे. आयपीएलमध्ये पहिल्या स्थानी आपली झेप कायम ठेवली.

पंजाब ठरले 'किंग', शेवटच्या बॉलवर 'वीन'

Last Updated: Monday, May 14, 2012, 10:48

डेक्कन चार्जस आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये झालेल्या मॅचमध्ये पंजाबने बाजी मारली. डेव्‍हीड हसीने आपल्या टीमचा विजय साकारला. तर गुरकीरत सिंग खरा किंग हिरो ठरला. हसीने ३५ बॉलमध्‍ये ६५ रन करुन विजय साकारला.

पंजाब मेल घसरली... १९ जण जखमी

Last Updated: Sunday, May 6, 2012, 11:28

मुंबई- फिरोजपूर पंजाब मेलला हरियाणातल्या रोहतकमध्ये अपघात झाला आहे. अपघातात रेल्वेचे आठ डबे रुळांवरुन घसरले आहेत. या अपघातात १९ प्रवासी जखमी झाले आहेत.

बलवंतसिंग रोजानाच्या फाशीला स्थगिती

Last Updated: Thursday, March 29, 2012, 10:36

बंद आणि वाढता तणाव लक्षात घेऊन पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्याकांडातील दोषी बब्बर खालसाचा दहशतवादी बलवंतसिंग रोजाना याच्या फाशीच्या शिक्षेला केंद्र सरकारने स्थगिती दिली आहे.

पंजाब बंद, पाकिस्तानमध्येही निदर्शने...

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 12:31

पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअन्त सिंह यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या बलवंत सिंहची फाशी रद्द करण्याच्या मागणीवर आज पंजाब बंद ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी संपूर्ण पंजाबमध्ये जोरदार प्रदर्शन सुरू आहे.

काय असणार शरद पवारांची नवी खेळी?

Last Updated: Monday, March 12, 2012, 23:37

अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हजर राहणार आहेत त्यामुळं नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

पंजाब, उत्तराखंड विधानसभा मतदान सुरू

Last Updated: Monday, January 30, 2012, 10:07

पंजाब आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी आठ वाजता सुरवात झाली आहे. दोन्ही राज्यात शांततापूर्ण पद्धतीने मतदान व्हावं यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

शिक्षक नोकर भरतीतही आता घोटाळा

Last Updated: Sunday, January 1, 2012, 15:33

शिक्षण क्षेत्रामध्ये घोटाळा हे काही नविन नाही. पण आता शिक्षण क्षेत्रातील नोकर भरतीमधील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या ८३ वरिष्ठ आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे.

वटसेव पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला

Last Updated: Friday, November 4, 2011, 11:28

आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा परिषदेचा वटसेव पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला प्राप्त झाला. विदर्भातील कृषी विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला मोठा गौरव असल्याचं मानलं जातं.

नव तंत्रज्ञानासाठी शेतकरी 'शिवारफेरी'

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:24

शेतक-यांपर्यंत नव तंत्रज्ञान पोहचण्याच्या दृष्टीने अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तीन दिवस शिवारफेरीचं आयोजन केलं. शेतक-यांच्या समस्या सोडवण्याचाहि प्रयत्नही यावेळी विद्यापिठाने केल्याने शेतक-यांनी या शिवारफेरीला चांगला प्रतीसाद दिला.