मनसेचे बाळा नांदगावकर अंतुलेंच्या भेटीला

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 16:53

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर अंतुलेंच्या भेटीला गेले आहेत. शेकापचे जयंत पाटीलही नांदगावकरांबरोबर आहेत. आता शेकाप्रमाणेच अंतुले मनसेला पाठिंबा देणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेकाप आक्रमक, सेनेचा घरोबा तोडून विरोधात उमेदवार

Last Updated: Friday, March 14, 2014, 20:05

शेतकरी कामगार पक्षानं शिवसेनेबरोबरचा घरोबा तोडलाय. गेल्या काही निवडणुकांमधली एकमेंकांबरोबरची सहकार्याची भूमिका सोडून शेकापनं शिवसेनेच्या विरोधात उमेदवार जाहीर केलेत.

मनसेला पहिल्यांदाच मिळणार २ नवे मित्रपक्ष

Last Updated: Thursday, March 6, 2014, 14:23

शेकापचे जयंत पाटील, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी कृष्णकुंजवर जाऊन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांना लोकसभेची उमेदवारी!

Last Updated: Saturday, December 28, 2013, 20:41

हातकंणगले लोकसभा मतदारसंघातून गरज पडल्यास ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना उमेदवारी दिली जावू शकते, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलीय. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवडी बनणार पर्यटनस्थळ!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 19:14

मुंबईच्या इतिहासाची साक्ष असलेला शिवडी किल्ला आणि फ्लेमिंगो पक्षांसाठी प्रसिद्ध असलेला शिवडी खाडीचा परिसर आता राज्याच्या पर्यटन स्थळाच्या नकाशावर येणार आहे.

सांगली-मिरज-कुपवाडमध्ये काँग्रेसचा झेंडा

Last Updated: Monday, July 8, 2013, 19:26

सत्तारुढ काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निकालांमध्ये काँग्रेसनं सुरवातीला आघाडी घेतलीय.

सोनियांवर टीका करणाऱ्यांवर राणे संतापले

Last Updated: Friday, July 5, 2013, 16:59

सांगली महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय...या प्रचारसभेत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोनिया गांधींवर टीका करणा-यांचा खरपूस समाचार घेतला...

‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर’

Last Updated: Thursday, July 4, 2013, 15:05

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.

अंबानींना सुरक्षा देण्यात सरकार सकारात्मक

Last Updated: Monday, April 22, 2013, 21:04

धोका असलेल्या उद्योगपतींना सुरक्षा देण्यास काहीच हरकत नाही. सुरक्षेसाठी लागणारा खर्च उद्योगपतींकडून देण्यात येणार आहे.

`राज ठाकरे म्हणजे संध्याकाळची एन्टरटेन्मेंट आहे`

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 15:03

`शेवटी संध्याकाळी दमून भागून घरी आल्यावर जेवताना, चहा पिताना... बायकोच्या शेजारी बसून चहा तिच्या हातचा घेताना काही तरी एन्टरटेनमेंट पाहिजे की नाही.’

जयंत पाटीलांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 11:14

राज ठाकरे यांची भाषणं म्हणजं संध्याकाळची एन्टरटेनमेंट आहे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी तोफ डागली आहे.

राज आधी अभ्यास करा मग टीका करा - जयंत पाटील

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 20:24

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुष्काळ माहीत आहे का, असा सवाल करत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, यांनी राज यांच्यावर जोरदार टीका केली.

मुंबई विधानभवनात दोन आमदारांमध्ये शिवीगाळ

Last Updated: Tuesday, February 12, 2013, 22:11

मुंबईतल्या विधानभवन परिसरात दोन आमदारांमध्ये आज चांगलीच हमरीतुमरी झाली. राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया आणि शेकाप पक्षाचे आमदार जयंत पाटील एकमेकांना भिडले.

आबांनी केली जयंतरावांची 'आदर्श' पाठराखण

Last Updated: Sunday, July 1, 2012, 10:24

आदर्श घोटाळाप्रकरणी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना चौकशी आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.. मात्र या घोटाळ्यात त्यांचा हात नसल्याचं सर्टिफिकेट देत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पाठराखण केलीय. तसंच मंत्रालयातल्या आगीत घातपात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आदर्श प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस!

Last Updated: Thursday, June 28, 2012, 22:25

आदर्शप्रकरणी ग्रामविकासमंत्री जयंत पाटलांना चौकशी आयोगानं नोटीस बजावलीए. त्यांना 7 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आलेत. पुतण्या आदित्य पाटलाचा आदर्शमध्ये फ्लॅट असल्याचं पुढे आलं. त्यामुळे जयंत पाटील यांना फ्लॅटविषयी स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आलेत.

आदर्शला पाटील,चव्हाणांची मंजुरी - विलासराव

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 14:06

इरादा पत्रावर मी सही केली असली तरी त्याधी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. इरादा पत्रावर सही केली तरी दिवस आठवत नाही आणि तारीख माहीत, असे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी दुसऱ्या दिवशीच्या चौकशी दम्यान सांगितले.

तटकरेंवर आरोप करणारे पाटील अडचणीत

Last Updated: Thursday, June 21, 2012, 10:58

रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांच्यावरही आरोप होऊ लागलेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यापारी जेट्यांचं बांधकाम केल्याची लेखी तक्रार पाटील यांच्याविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ग्रामविकासमंत्र्यांच्या जिल्ह्यात आहाराचा प्रश्न

Last Updated: Friday, May 18, 2012, 11:52

अंगणवाडीत येतांना मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी राज्य सरकारनं पोषण आहार योजना राबवली पण यामुळं महिला बचतगटांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दु:खाची बबाब म्हणजे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातच हा प्रकार घडतोय.

उस्मानाबाद : नागरिक- पोलिसांमध्ये हाणामारी

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 14:43

उस्मानाबाद जिल्ह्यात मतदानाला हिंसक वळण लागलं आहे. नागरिक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. जहांगीरवाडी तांडा या गावात हा प्रकार घडला. पोलिंग एजंटच्या बसण्याच्या जागेवरून वादावादीला सुरुवात झाली आणि अखेरीस हाणामारीपर्यंत वाद गेला.

सांगलीमध्ये प्रतिष्ठेची झेडपी निवडणूक

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 13:38

सांगली जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांसाठी जिल्ह्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. सांगलीत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि पंचायत समितीचे १२४ गण आहेत.

'गुन्हेगारांना निवडणूनच का देता'- अजितदादा

Last Updated: Saturday, December 10, 2011, 11:10

अजित पवारांनी आता सरकारमधील आपल्याच लोकांना चांगले टीकेचे धनी करायचे असे ठरवलेले दिसते. कारण की, आधी मुख्यमंत्र्यांना 'टार्गेट' केल्या नंतर आता त्यांनी आपला मोर्चा जयंत पाटलांकडे वळवला आहे.

राज ठाकरेंच्या आक्षेपाला पालकमंत्र्याचा दुजोरा

Last Updated: Saturday, December 3, 2011, 12:03

मुंबईतील रस्त्यावर राहाणाऱ्यांना मिळणाऱ्या मतदानाच्या हक्कावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. आता मुंबईचे गृहमंत्री जयंत पाटील यांनीही राज ठाकरेंना दुजोरा दिला आहे.

राष्ट्रवादीचा काँग्रेसवर दबाव

Last Updated: Thursday, November 10, 2011, 10:21

मुंबई महापालिकेत आघाडी करायची की नाही याचा निर्णय १५ दिवसांत घ्या अन्यथा राष्ट्रवादीची सर्व २२७ जागा लढण्याची तयारी आहे असं सांगत राष्ट्रवादीनं काँग्रेसवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे.