Last Updated: Wednesday, October 5, 2011, 14:45
महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूर. याच कोल्हापूरचीसर्वात महत्वाची ओळख म्हणजे आई महालक्ष्मीचं कोल्हापूर. पण नवरात्रीच्या काळातदेवीचे तेज काही अनुपम्य असचं असत. यातच भर म्हणजे या तेजाला झळाळी चढतेजेव्हा, नवरात्रीत देवीला दागिन्यांचा बावनकशी साज चढवला जातो त्यावेळेस.