फरार डॉ. मुंडेचे पाच राज्यांत वास्तव्य

Last Updated: Monday, June 18, 2012, 09:53

परळीतील बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणी फरार झालेला डॉ. सुदाम मुंडे अखेर पोलिसांना शरण आलाय. मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांनी परळीतल्या पोलीस स्टेशनसमोर हजेरी लावली. पोलिसांना चकवा देत मुंडे पती-पत्नीने २६ दिवसांत तब्बल पाच राज्य पालथी घातली.

डॉ. सुदाम मुंडेची 'सपत्नीक' शरणागती

Last Updated: Sunday, June 17, 2012, 23:37

परळीतल्या स्त्री भ्रूण हत्या प्रकऱणी डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे रात्री 9 वाजता परळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. उद्या सकाळी त्यांना परळी न्यायालयात हजर करणार आहेत. मुंडे काल संध्याकाळपर्यंत परळीमध्येच होता.

'स्त्री भ्रूण हत्ये'च्या प्रश्नावर आमिर रस्त्यावर?

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 11:14

मुलींचं घटत जाणारं प्रमाण लक्षात घेऊन बिहार सरकारनं ‘बिटीया बचाओ आंदोलन’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि यासाठी त्यांना मदत हवीय अभिनेता आमीर खानची...

सतीश शेट्टी हत्त्येचा अजूनही उलगडा नाहीच

Last Updated: Friday, January 13, 2012, 23:59

पुण्यात तळेगाव दाभाडेमधल्या सतीश शेट्टी यांच्या हत्येला आज दोन वर्षं पूर्ण होत आहेत. मात्र दुर्दैवानं या हत्या प्रकरणाचा अजून उलगडा झालेला नाही. सतीश शेट्टी यांची हत्या कोणी आणि कशासाठी केली, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

चोर समजून निष्पापांची हत्या

Last Updated: Friday, January 6, 2012, 23:14

चोर समजून ग्रामस्थांनी दोन इसमांना चोप दिला. ही दुर्घटना बोईसरच्या गुंदले गावात घडली असून ग्रामस्थांनी केलेल्या या हल्ल्यात दोन ड्रायव्हर जागीच ठार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १० ते १२ ग्रामस्थांना ताब्यात घेतलं आहे.

राजगुरुनगरमध्ये भर दिवसा हत्या

Last Updated: Sunday, January 1, 2012, 14:13

पुण्यातल्या राजगुरुनगरचे उपसरपंच सचिन भंडलकर यांची हत्या करण्यात आलीय. अज्ञात इसमांनी त्यांच्यावर तलवारीनं वार केले. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

वसईत कार्निव्हलची धुम

Last Updated: Saturday, December 24, 2011, 23:21

मुंबईजवळच्या वसईत सध्या ख्रिसमस कार्निवलची धूम आहे. पारंपारिक पद्धतीनं आयोजित केलेल्या कार्निवलमध्ये अबालवृद्ध सहभागी झाले होते. शहारातल्या गावातल्या प्रत्येक गल्लीतून शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या.

तरुणांची आत्महत्त्या : एक जागतिक समस्या

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 13:14

मानसिक ताणतणाव आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती भारतीय तरुणाईसाठी घातक ठरु लागली आहे. अन्य कोणत्याही रोगापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. गेल्या १० वर्षात वर्षातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मोठी धक्कादायक आहे.

लातूरमध्ये हॉटेलियरचा गूढ मृत्यू

Last Updated: Monday, December 5, 2011, 03:55

लातूरमध्ये हॉटेल व्यावसायिक विजय मणियार यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याची शंका वर्तवण्यात येतेय.

शेतकरी विधवाही कापूस आंदोलनात

Last Updated: Friday, November 25, 2011, 10:11

यवतमाळच्या केळापूरमध्ये विदर्भातल्या शेतकरी विधवा रस्त्यावर उतरल्या होत्या. राहुल गांधींनी भेट घेतलेल्या कलावती आणि केबीसीतील विजेत्या अपर्णा मालेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी विधवांनी रस्त्यावर उतरत कापूस दरवाढीच्या प्रश्नाचा निषेध केला.

जे डे हत्त्याप्रकरणी महिला पत्रकाराला अटक

Last Updated: Friday, November 25, 2011, 08:39

पत्रकार जे.डे.हत्याकांड प्रकरणी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. या महिला पत्रकारानेच 'जेडे' यांच्याबद्दलची माहिती छोटा राजनला जेडेंच्या घराचा पत्ता आणि बाईकचा नंबर दिल्याचा आरोपही या महिला पत्रकारावर आहे.

पुन्हा एकदा शेतकऱ्याची आत्महत्त्या

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:53

धुळे जिल्ह्यातील विंचूर गावातील प्रकाश खैरनार या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांपासून उत्पादन मिळत नसल्यानं शेवटी प्रकाश खैरनार यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

कापूस उत्पादक शेतक-याची आत्महत्या

Last Updated: Wednesday, November 16, 2011, 03:12

जळगाव जिल्ह्यात एका कापूस उत्पादक शेतक-यानं आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडलीय.

शेतकऱ्यांचं आत्महत्त्या सत्र सुरूच

Last Updated: Friday, November 11, 2011, 13:38

विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. गेल्या ७२ तासांमध्ये पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

गडकरींच्या मदतीला कलावतींचा नकार

Last Updated: Thursday, November 10, 2011, 06:26

काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी विधवा कलावती बांदुरकर यांना आता भजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी १लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र कलावतींनी ही मदत नाकारलीय.

विदर्भातील शेतकरी विधवांची आदर्श भाऊबीज

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 06:28

आधार हरवलेल्या शेतकरी विधवांना सहानूभूती देण्यासाठी दिनदयाळ मंडळाने ११४ कुटुंबांना दत्तक घेत बहिणीचं नात घट्ट केलंय. यवतमाळात सामुहिक भाउबीजेचा कार्यक्रम घेऊन मंडळाने त्यांच्यातील नीरसपण घालविण्याचा प्रयत्न केलाय.