ताडोबा जंगलच जाळून टाकलं...

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 15:18

चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात रिसॉर्ट बांधण्यासाठी १८ एकर जंगल जाळण्यात आलं आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली गावाच्या हद्दीतलं जंगल जाळून नष्ट करण्यात आलं आहे.

अभिनव गांधीगिरी, रुग्णांवर मोफत उपचार

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 17:09

चंद्रपूरचे प्रस्तावित शासकीय महाविद्यालय सातारा जिल्ह्यात हलवण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे.

आमदार रावसाहेब शेखावत यांची चौकशी

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 15:40

अमरावतीमधल्या 'त्या' एक कोटी रुपये प्रकरणी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुलगा आणि आमदार रावसाहेब शेखावत यांची चौकशी करण्यात आलीय. अमरावती पोलीस आयुक्तांसमोर शेखावत यांची चौकशी झाली.

अकोल्यात त्रिशंकूने केला घोळ

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 13:39

७३ सदस्य असलेल्या अकोला महापालिकेत ३७ हा बहुमताचा जादूई आकडा पार करण्यासाठी भाजप-सेना युती आणि काँग्रेस आघाडीमध्ये जोरदार चुरस सुरू आहे.

नासाच्या शास्त्रज्ञाने जिंकली झेडपी इलेक्शन!

Last Updated: Monday, February 20, 2012, 19:08

मूळचा बुलडाण्यातील असलेल्या नासातल्या एका शास्त्रज्ञाने अमेरिकेतून आपल्या गावी परतून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही.... ग्रामविकासासाठी झपाटलेल्या शास्त्रज्ञाची काहणी फार रोचक आहे.

मनसे उमेदवारानं केला कार्यकर्त्याचा खून

Last Updated: Monday, February 20, 2012, 14:32

महापालिका निवडणुक संपून काही तास उलटत नाही तोवर नागपूरात राडा सुरू झाला. नागपुरात महापालिका निवडणुकीनंतर रक्तरंजीत राडा सुरु झाला आहे. मनसेच्या एका पराभूत उमेदवारानं एका मतदार कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना रेशीमबाग परिसरात घडली आहे.

शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांचा धुडगूस

Last Updated: Saturday, February 18, 2012, 17:21

यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या निवासस्थानी नाराज कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला.

अकोला- अज्ञातांची मतदानकेंद्रावर दगडफेक

Last Updated: Thursday, February 16, 2012, 15:04

अकोल्यातल्या हरिहरपेठ भागातल्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली.

महापालिकांसाठी सरासरी २० टक्के मतदान

Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:35

राज्यात दहा महापालिकांसाठी ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के, पिंपरी-चिंचवड २३ टक्के, सोलापूर ३४ टक्के, अकोला ३० टक्के आणि अमरावती २८ टक्के मतदान झाल ं आहे.

तपास राष्ट्रवादीनं करावा, गृहखातंही आहे - माणिकराव

Last Updated: Monday, February 13, 2012, 18:37

अमरावतीत जे पैसे सापडले ते कशासाठी होते, याचा तपास राष्ट्रवादीनं करावा, त्यांच्याकडे गृहखातंही आहे, असा टोला माणिकराव ठाकरेंनी लगावला आहे. राष्ट्रवादीनं याबाबत तक्रार करण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.